()॥५॥४/८॥२5७/१|_
(_|3(२,र
0) 196174
/ ४०६8]
॥४9--/॥४)
0(172--851---5-8-/74--15,000.
0911411. (11 ॥17८1२१५1४ 1.1)1२१]२३₹
(311 [४०. 1 2. ॥००65901 ०, (शै | ह्है च
ज्रेओोककर, क.क्ा.
गृषांड ७00 झा०ठप[त९0 ट(पनाल्त 01 0" ७69ि€ ल व 19350 191100. 0600७0.
झराठी ग्रथालय संघ प्रकादानः! १
क 6
पचारता
ठेखक :
श्री, अ. का. प्रियोळकर, बी. ए.
डॉ. पु. स. जोशी, एम्. ए., पीएचू, डी.
श्री. बा. गं. खेर, बरी. ए., एठूएल. बी.
श्री, र. श. पारखी.
श्री. शे. ग. दाते.
आवृत्ति १ ली
मुंबई, १९०९ किंमत दोन रुपये
शिकतो पुस्तकाच्या या व पुढील सवे आदृत्त्यांच
तसेंच उतारे घेणे, भाषांतर करणें वगेरे
सवे प्रकारचे हक
मराठी ग्रथालय संघ
ठाकुरद्वार, मुंबई २
यांच्या स्वाधीन आहेत.
अळशी शीण शी 0'”कणीश शी त” तरणा शकार कमीत णीकीणा फिकी. १७ ०. णी णव क ४--
2110006 ३६ ॥॥९ 718105 07९85, क 8॥ते ऐपत ७7४ 7, (क. ए०/७५
107 ७७ 215115 77811811918 १७1108], ऐ81, 078, 59818.
-- ओवाळणी
मराठी ग्रंथालय संघाचे पंचारती हे. पहिलें प्रकाशन वाचकवगापु्डे
ठेवण्यास आम्हांला आनंद होत आहे.
गेल्या अक्टोबर १९४५ मध्यें, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने
मुंबई, उपनगर व ठाणें जिल्हा वाचनालय परिषदेचे दुसरे अधिवेशन श्री.
बाळासाहेब खेर यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यांत आलें होतें. या
अधिवरशनाच्या वेळोंच मराठी ग्रंथालयांची संघटना व संवधन करून त्यांच्या
अभिवृध्यथ शक्य त्या मागोनी झटण्यासाटी “ मराठी ग्रंथालय संघ”
या स्थायी संघटनेची प्रतिष्ठापना करण्यांत आली.
ग्रंथालये व वाचनालयें यांच्या अमिवृध्यथे संघाने ज्या अनेक साधनांचा
अवलंब करण्याचें ठरविळे आहे, त्यापैकी ग्रंथालयीन चळवळीचे मार्गदशन
करणाऱ्या वाड्ययाचें संपादन व प्रकाशन करणें हा उद्देश प्रमुख आहे व त्या उद्देशा-
नुरूपच प्रस्तुत पुस्तक आज बाहेर पडत आहे.
“ पंचारती 'त - बर उल्लेख केलेल्या - वाचनालय परिषदेचे अध्यक्ष श्री.
वाळासाहेय खेर, स्वागताध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम महादेव जोशी,
( ग्रंथपाल, मुंबई विद्यापीठ ग्रंथालय ) दुर्मिळ ग्रेंथप्रदशोीनाचे उद्घाटक श्री.
अ. का. प्रियोळकर, पुण्याहून सुद्दाम परिषदेंत निमंत्रित केलले पाहुणे श्री.
शकर गणेश दाते व श्री. रघुनाथ शतानंद पारखी यांच्या
परिषदेत झालेल्या भाषणांचा संग्रह करण्यांत आला आहे. शिक्षण व साक्षरता-
प्रसार, थ्रेंथालयशास्त्र, वाड्ययसंशोधन, वाड्ययसूची, वर्गोकरण शास्त्र वगेरे
ग्रंथालयीन चळवळींची जीं वैशिष्ट्ये त्यांत वरील विद्वानांचा अधिकार केवढा
मोठा आहे हें निराळें सांगण्याची आवश्यकता आहे अस नाहीं. हीं भाषणें
म्हणजे ग्रंथालय शास्त्र व ग्रंथालयीन चळवळ यांचा ज्ञानकोरच म्हटलें तरी
चालेल. संघाच्या प्रकाशन कायीचा “ श्रीगणेशा ' अश्या वेदिष्टयपूण पुस्तकाने
घातला जात आहे ही आनंदाची गोष्ट होय.
: पंचारती ? प्रसिद्ध करण्यांत अनेक व्यक्तींचं आम्हांस साहाय्य झालें आहे.
त्यापैकीं श्री. म. दो. साठे, व्यवस्थापक प्राज्ञ छापखाना वाई व श्री. र. शे.
मुळगांवकर (चित्रकार) यांचा स्वतंत्र उल्लेख केला पाहिजे. या उभयतांच्या सक्रिय
साहानुभतीशिवाय ' पंचारती ' इतक्या लौकर वाचकांपुढे येऊंच शकली नसती.
श्री. साठे, श्री. मुळगांवकर प्रभृती सवे सहास््यकांचा मराठी ग्रंथालय संघ कणी आहे.
मराठी ग्रेथालय संघ, मराठी ग्रंथालय संघाच्या विद्यमाने
(0 मुंबई मराठी ग्रंथसंम्रह्मलय, वासुदेव विष्णु भट
ठाकुरद्वार, मुंबई २ कार्यवाह
--_ अनुक्रमणिका !"च-
१ मराठी प्रंथसंग्रहशास्त्राची तोंडओळख
- श्री. अ. का. प्रियोळकर
२ सुस्वागतम्
-डॉ. पु. म. जोशी
३ शिक्षणाचं सदावते
-श्री. बा. गं. खेर
४ आदरे ग्रंथालय ब भावी काळांतील त्याचे काये
-श्री. र. ठा. पारखी
८. मराठी अंथाल्यांची सद्यःस्थिति ब तीं आददी
करण्याचे मागे
स _् श्री. शर. गा. दाते
2६
8:1
६४
८९
ग्रथसंग्रहक्यास्त्राची क र ७ पी
मराठी शास्त्राची तोंड ओळख*
लेखक--श्री. अ. का. प्रियोळकर
आपल्या अंगांताळ किंवा हवेंतील उष्णतामान पाहाण्याकारतां जसं थर्मा-
मिटर हें उष्णतामापक यंत्र असतें, तसें एकाद्या राष्ट्राचे शहाणपण पाहावयाचे
असल्यास त्या राष्ट्रांतील ग्रंथसंग्रह दंच खरे ज्ञानमापक यंत्र होय. रा. ब.
गोपाळराव हरि देशमुख ऊफ लोकहितवादी यानीं हीच गोष्ट निराळ्या शब्दांत
फारच उत्कृष्ट रीतीने मांडलेली आहे. ते आपल्या एका निबंधांत म्हणतात,
* हरएक राष्ट्राची ज्ञानाची गणती त्या राष्ट़ांतील ग्रंथांचे सामम्रीवरून करतां येते.
जसें इग्रजी भाषेंत अनंत ग्रंथ आहेत त्याप्रमाणे इंग्रजाचें हह्वाणपणही आहे. संस्कृत
भाषेत ग्रंथ आहेत, त्याप्रमाणे हिंदु लोकांचं शहाणपण आहे. फारसी भाषेंत
ग्रंथ आहेत त्याप्रमाणें इराणचे लोक शहाणे आहेत. व त्याचप्रमाणें मराठी
भाषेंत जितके ग्रंथ आहेत तितकेच मराठे शहाणे आहेत. तेव्हां ग्रेंथसमुदाय
वाढविणे हें लोकांचें शह्माणपण वाढविणें असें आहे. आणि भाषेंत ज्ञानदृरद्धींकर
ग्रंथ असावे, हेंच भाषेस व राष्ट्रास भूषण आहे...आपले भाष्रेंत याहून अधिक
चांगले ग्रंथ जों जों होतील तों तो. आपणा महाराष्ट्रजनास अधिक श्रष्ठपणा
येईल. ”>< यावरून राष्ट्राच्या मोठेपणांत ग्रंथांना केवढे मानाचे स्थान आहे व
आपण हा जो म्रंथसंम्रह व ग्रंथसरक्षण करण्याचा उद्योग चालविला आहें
त्याचें महत्त्व केवढें आहे तें स्पष्ट होईल.
* ता. १९ आक्टोबर १९४५ रोजीं दुर्मिळ ग्रंथप्रदशीनाच्या
उद् घाटनाच्या प्रसंगीं केलेळें भाषण,
> लोकहितवादी-निबंघसंग्रह. १८६५, -फुठ छत
व १
पंचारती
मुद्रणकलेचा पहिला प्रवेदा
मुद्रणकला अस्तित्वांत आल्यापासून ग्रंथाचे स्वाभाविकच दोन विभाग
पडले. हस्तलिखित व मुद्रित. इसवी सनाच्या १८०० पूर्वीचे आपलें सारें ग्रेथ-
भांडार हस्तलिखित होते व त्याच्यानंतरच्य़ा वाड्ययावर मुद्रणाचा संस्कार
होऊन तें लोकांपुढे येत आहे. पंधराव्या शतकाच्या मध्यांत युरोपांत मुद्रण-
कलेचा शोध लागला खरा, पण दिंदुस्थानांत तिचा प्रवेश होईपर्यंत आणखी
एक शतक लोटले. मुद्रगकलेचा पहिला प्रवेश हिंदुस्थानांत १५५६ सालीं झाला.
कारण याच वषी सप्टेंबरच्या ६ तारखेस गोवें येथें जुवांव द बुस्तामांति
नांवाचा एक मद्रक पोठुगाळहून छापखान्यासह येऊन पोंचळा. आणि तेथें सेंट
पॉलच्या कॉलेजांत त्याने हा छापखाना थाटला. प्रथम या छापखान्यांत जे ग्रंथ
छापले गेळे ते सारे ठेंटिन किंवा पोतुगीज भाषेंत होते. परंतु पुढें दुसरा एक
छापखाना दक्षिणेकडील सासष्टांतीळ रायतूर ( 18801101 ) या गांवी अस-
लेल्या सेट इभेरशसच्य़ा काळेजमध्यें स्थापन झाला. हिंदुस्थानच्या भूमीवर पाय
ठेवणारा जा पहिला इंग्रज फाद्र थामस स्टिफन्स त्यानं रचिलडे सुप्रसिद्ध मराठी
लिस्तपुराण या मुद्रणालयामध्ये १६१६ सालां छापलें गेळ, या ग्रंथाची भाषा
मराठी असली तरी लिपि रामन होती. रोमन डि्पीमध्ये आणखी कांदीं मराठी
ग्रंथ या छापखान्यांत छापळे जाऊं लागले व पुढें कांहीं वर्षांनीं सॅट पॉलच्या
मुद्रगालयामध्येढी मुद्रित झाळेळे कांहीं मराठी ग्रंथ उपलब्ध आहेत. यापेकीं
* वनवाल्याचो मळो ' ( कृषीवलावा बाग ) नामक्र गोमंतकी मराठींतील
प्रवचनसंग्रह्माच्या मुखपृष्ठावर मजकूर आढळतो तो असाः-7
। यांच्यांत
वनवाळ्य़ाचो मळो जो जजच्या सांगात्या पाद्री मिंगळ दु आल्मेदान
बामण भाषेंत घडुनु लिंहनु उदेगिलो (तो) पवित्र इंकरिझिसांव आगि भोदिं-
नाऱ्याच्या निरोपान गोयां सां पावलाच्य़ा कोळेजींत सोळासीं भठठाव-
ज्ञावच्या दरुसा लिहितमंड५ा ठांसिला,
क॑ जि 1858 ला ' लिद्दितमंडप ' असे मिळालेले हें पहिले
देशी नामधेय़ दोय.
1.4
-अ. का. प्रियोळकर
शिवाजी व छापखाना ? भिमजी पारेख.
१९४२ मध्यें मुंबईमध्ये जी पांचवी १॥ एगताछे 1107510
(१०11101106 भरली त्यावेळीं आजच्यासारखेंच ग्रंथप्रदर्शन भरविण्यांत आले
होतें. त्या प्रदशेनाचें उद्घाटन करतांना माजी ग्रहमंत्री व . सुविख्यात गुजराती
साहित्यसेवक श्री. कन्हय्यालाल मुनशी यांनीं जे विद्वत्तापूण भाषण केलें, त्यांत
शिवाजी महाराजांनी एक छापखाना घातला होता, परंतु चालवितां न आल्या-
मुळें १६७४ सालीं भिमजी पारेख याला त्यांनीं तो विकला असें म्हटलें आहे.
या ग्रंथालयपीरिषदेच्या रिपोटात प्रातिद्ध झालेल्य़ा, मुद्रणशास्रावरील एक साक्षेपी
ठेखक व मुद्रणकलेचे तज्ज्ञ रा. सुंदरराव वेद्य याच्या लेखांतही अशाच प्रकारचें
विधान आहे. मी वाचलेल्या पोतुगीज, इंप्रजी, फ्रेंच किंवा मराठी ग्रंथांत
किंवा शिवकालीन पत्रव्यवहारांत हा शोध मला आढळला नाहीं. या विधाना-
च्या सुळाशीं कांहींतरी गेरसमजूत असावी अशी माझी कःपना आहे. सुरतहून
कंपनीला पाठविलेल्या ता. ९ जानेवारी १६७० च्या एका वखारीच्या पत्रांत
भिमजी पारेख हा प्राचीन ब्राह्मणी ग्रंथ छापू पाहत आहे, तरी त्याच्याकरितां
एक कार्यक्षम मुद्रक पाठवा व त्याला तो दरसाल पन्नास पीड देण्यास राजी आहे,
असा मजकूर सांपडतो. पुढे ता. ३ ऐाग्रेळ १६७४ च्या लंडनहून सुरतला
पाठविलेल्या पत्रावरून या कामीं भि. हेन्री ह्ल्सि नांवाच्या मुद्रकाची योजना
झाल्याचें दिसते. ता. ८ माचे १६७५ च्या लंडनहून सुरतला आलिल्या
पत्रांत भीमजीचा छापखाना ठोक चालल्याचे ऐकू इच्छितो व तेणेंकरून
आमच्या धर्माचा प्रसार होऊन मुलुखाप्रमाणें आत्मेदह्दी आपणाला मिळतील अज्ी
आशा व्यक्त केली आहे. या पत्राला उत्तर ता. २२ जानेवारी १६७६ रोजीं
सुरतेहून पाठविलेल्या पत्रांत मिळते. त्याचा सारांश असा:---मिमजांच्या अपेक्षे-
प्रमाणें त्याला अद्याप यश निळालेळें नाहीं. परंतु इंग्रजी पद्धतीप्रमाणे बनिया
अक्षरें तयार करण्याची त्यांची अविश्रांत खटपट चाळू आहे. आमच्या सुद्रकाला
तर छापण्याशिवाय इतर धंदा माहीत नाहीं. मिमजीच्या माणतांनीं बनिया अक्ष-
रांनी ( 3811191), 0119190168 ) छापढले काढी कागद आह्मी पाहिले आहेत.
ते सुवाच्य आहेत, परंतु याला जास्त अनुभवाची गरज आहे. तरी खिळे तयार
करणार फोडर पाठवा. ता. १५माचे १६७७च्या इस्ट इंडिया कंपनीच्या पत्रांत
है
पंचारती
छापखाना यहास्वी व्हावा, अशी आपली इच्छा आहे आणि मिळाला तर फौंडर
पाठवू असाही मजकूर आढळतो. परंतु शिवाजीचा छापखाना होता, याला माव
कोठेंच आधार मला सांपडला नाहीं. या पत्रव्यवहारामध्यें शिवाजीचाही निर्देश
आहे. आणि इतक्यावरूनच शिवाजीचा व छापखान्याचा बादरायण संबंध
जोडला गेला असावा अशी मला शंका येते. शिवाजीने छापखाना स्थापन कर-
ण्याचा प्रयत्न केला होता, असा सबळ पुरावा पुढें आल्यास त्याबद्दल माझ्या
इतका अभिमान कुणालाही वाटणार नाहीं. परंतु भावनेच्या भरांत इतिहासाला
पुराणाचे स्वरूप प्राप्त होणार नाहीं, याबद्दल जपावें तितर्के थो्डेंच आहे.
डेनिदा मिदवदानरी-सरफोजीचा छापखाना
हिंडुस्थानांत मुद्रणालय स्थापण्याचा तिसरा प्रयत्न डनिश मिशनऱर्यांचा,
ता. ९ जलै १७०६ राजीं 3517001010"0९१ हाब्टुला षा व पहा
1०17100187 असे दोन मिशनरी हिंदुस्थानांत आले व टांकेबार ( तंजावर-
जवळ ) येथें आपलें कार्य त्यानीं सरू केलें. प्रथम त्यांना मोठ्या संकटांना तोंड
द्यावें लागलें व पुढें हळुहळू त्यांना यश थेऊन कानाबाडी नांवाच्या एका प्रसिद्ध
तामीळ कवीला त्यानीं खिस्तीवमाची दीक्षा दिली. या पहिल्या प्रॉटेस्टंट मिरा-
ऱ्याच्या मदतीला म्हणून त्यांच्या युरोपांतील धमेबां धवांनी,य 01188 1110110
नांवाचा मुद्रक छापखान्यासदद पाठविला, परंतु तो वाटेंत केप ऑफ गुड होप
येथे तापानें मरण पावला व दुसर्या वर्षी छापखाना तेवढा हिंदुस्थानांत आला.
पण तो कसा चालवावा हें कोणास माहीत नव्हते. इतक्यांत ईस्ट इंडिया
कंपनीतील एका लष्करी शिपायाला ही कला थोडीशी अवगत होती, त्याच्या
साहाय्याने या छापखान्याची उभारणी झाली व कांहीं धार्मिक पुस्तकें रोमन
लिपींत तेथें प्रसिद्ध झालीं. परंतु हीं पुस्तकें मराठी भाषेत नव्हतीं. या मुद्रणाचा
नमुना मी अवलोकन केलेला नाहीं. पण याच मिरनांतील एक धर्मोपदेशक
ए५८०10 800 2॥७ याच्या प्रोत्साहनाने तंजावरचे सुविद्य मराठा
राजे सरफोजी यांनीं आपल्या राजधानींत एक छापखाना स्थापिला व ॒ल्यांत
१८०६ सालीं छापिलेळें एकशे दहा इसापनीतिकथांचें एक सचित्र मराठी
पुस्तक म्रिटिश म्युझियममध्ये आहे. इसापनीताचें हें भाषांतर सरफोजीचे मुख्य
प्रधान सखण्णा पंडित यांनीं केलें द्वोते. याच छापखान्यांत मुद्रित झालेले माघ-
1
-अ. का. प्रियोळकर
काव्य, कारिकावलि व मुक्तावाले हे संस्कृत ग्रंथ तंजावरच्या सरस्वतीमहाल
ग्रंथसप्रहालयामध्ये आहेत. ( "16 101181 ०0. ७0७ 1७11102
3छ्ा'छ58पछय ११४1181 11018, ४०1. 1.४ ०. 2, 1989-40, 9.17)
बहुधा याच छापखान्यांत इ. स. १८०९ मध्यें मुद्रित केलेल्या एकनाथाच्या
भावार्थ रामायणाच्या युद्धकांडाच्या कांहीं प्रती याच ग्रंथसंग्रह्मंत आहेत. त्याच्या
४६९ पृष्ठावर मजकूर आढळतो तो असा--
श्रीमत्तंजानगयी विलसितनवविद्याकलानिध्यभिख्या शाला तस्यां नयोद्धाव
( ४९१० ) गत कलिहारत्कालसाये ( १७३१ ) शके च ॥
शालीवाहस्य झुक्के सवितरि सतुले भावरामायणे युद्ध-॥
कांडेकाकारटीकामतनुत त्रषि कुप्याख्य भट्टोणेयन्त्रे ॥ १ ॥
छापखान्याळा अणेयन्त्र असें हें दुसरं अभिधान होय. भरण म्हणजे अक्षर
( उदा« ' पंचार्णा मनुरीरितः? )
नागरी मुद्रणाचे मूलस्थान-विल्किन्स
आजच्या आपल्या मुद्रणाला उगमस्थानी असलेला या क्षेत्रांतला मह-
तत्वाचा प्रयत्न म्हणजे छा (01181168 ७॥1]]018 याचा होय. यानें स्वतः
बंगाली लिपीचे टाइप तयार केले होते व या टाइपांनीं ॥॥॥. ॥१७॥]॥1511101
18106१ याचं बंगाली ग्रामर १७७८ त छपण्यांत आलें. पुढें १७९५ सालीं
विल्किन्सनें देवनागरीही टाइप केळे. आणि त्या टाइपांनी आपलें संस्कृत भाषेचे
व्याकरण छापण्यास त्यानें हात घातला. परतु दुदैवाने त्याच्या कायीलयाला एका-
एकीं आग लागून टाइप बिघडून गेला. टाइपांच्या बऱ्याचशा मेटिसा व पंच
या आगींतून बचावले ते घेऊन तो इंग्लडांत गेला व त्यांच्या साहाय्यानें पुनः
टाइप पाडून त्यानें १८०८ सालीं आपलें संस्कृत भाषेचें ग्रामर मुद्रित केळे, हेच
विल्किन्सचे टाइप मुंबईच्या करियर प्रेसनें आणले व त्यांच्या साहाय्यानें मुंबई-
तील आरंभीची १८२३ सालची विदुरनीति, १८२४ सालची सिहांसनबत्तिज्ली,
केनेर्डांचे मराठी-इंग्रजी व इंग्रजी-मराठी कोश वगेरे पुस्तकें छापलीं गेलीं आहेत.
विल्किन्सनें आपले टाइप तयार करतांना ज्या कारागेरांची मदत
घेतली होती त्यांना ही टाइप ओतण्याची कला अवगत झाली होती. परंतु
षद
पंचारती
विल्किन्स इंग्लडांत गेल्यावर त्यांच्याकडून हॅ काम करून घेणारा कोणी योजक
न राहल्यामुळें ही कला नष्ट होण्याच्या बेतांत होती. इतक्यांत, १७९३ सालीं
हिदुस्थानांत आलेला मिशनरी डॉ. विल्यम कॅरे हा शुभव्तमानाची देशी भाषां-
तरे छापण्याच्या विचारांत होता. त्याने आपले ठाणें श्रीरामपूर या डेनिश लोकां-
च्या वसाहतींत मांडळे होतें. त्याची व विल्किन्सचे जे हे लोहार, पंचानन व
मनोहर, यांची गांठ पडली. त्यांच्या साहाय्यानें डॉ. कॅरे यांने बंगाली, नागरी,
मोर्डामराठी, उदु, गुजराती, कानडी वगेरे अनेक लिपींचे टाइप तयार केले.
श्रीरामपूरच्या छापखांन्यांत, मराठो ग्रामर (१८०५) मराठो-इंग्रजी कोश (१८१०)
तिहासनबत्तीशी (१८१४) हितोपदेश (१८१५) वगेरे मराठी पुस्तकें छापून
निघाली. यापैकी कांहीं. आपणांस आजच्या प्रदर्शनांत पाहावयास मिळतील.
मोडी व गुजराती
आज आपले मराठी ग्रंथ आपण बालबोध नागरींत छावतों. परंतु केरेचे
हे ग्रंथ मोडीं लिपींत आहेत असें आपणांरा दिसून येईल. बंगाली किंवा गुजराती
भाषेची जशी नागरीपेक्षां निराळी अशी लिंपे आहे तशी मोडी ही मराठी भाषेची
स्वतंत्र लिपि होय अश्ली त्या काळीं परदेशी लोकांची समजूत होती. कुरियर
पत्रामध्ये ज्या मराठी जाद्दविराती त्या काळीं छापल्या जात त्या मोडी लिपीमध्ये
असत. 1110715(78(1018 01 (0९ ४0"७111101801081 १७ 0० छपां-
790011, १४७७8 61010 शा 112शप2५€8 या १८०८ सालीं
छापलेल्या डौ. राबट डमंडच्या पुस्तकाला मराठोकरितां मोडीच टाईप वापर-
लला आपणास दिसेल. आह्मी महाराष्ट्रीय लोक जुन्या ग्रंथाकारेतां किंवा सध्यां
मुद्रणाकरितां बालबोध नागरी लिपि वापरतो व पत्रव्यवहाराकरितां मोडीचा
उपयोग करतों. गुजराती लोक पूर्वी प्राचीन ग्रंथाकरितां आमच्या प्रमागेंच
मुख्यतः नागरी लिपीचा उपय्रोग करीत व व्यापारी किंवा इतर पत्रव्यवहारा-
करितां सध्याची गुजराती लियि वापर्रात, यांनाच ते अनुक्रम शास्री लिपि व
महाजन लिपि असे नांव देत. वखारीच्या पत्रव्यवह्वारामध्ये 1381115911 01-
7'90(61"8 असा जिचा निर्देश असल्याचें मी मधांश्ीं सांगितलें ती ही महाजन
लिपि होय. आक्षीं महाराष्ट्रायांनीं मुद्रणाकरितां बालबोध नागरी लिपीचा अव-
लंब केला. परंतु युजराथ्यांनीं मुद्रणाकरितां महाजन किंवा 1381118 लिपीच
६
-अ. का. प्रियोळकर
कवटाळली,. याचें कारण असें कीं या क्षेत्रांत ज्यांनीं प्रथम पाऊल टाकले तो
भिमजी पारखसारखा गुजराती बनिया होता किंवा फदुंनजी मझेबान हा पारशी
होता. गुजराती ब्राह्मण फार उशीरा या प्रांतांत शिरे, भाधुनिक मराठीचे
जनक असे आपल्याकडे छत्रे, घंगवे, जांभेकर, क्रमवंत, फडके वंगरे त्राम्हण
लोक होते तर आधुनिक गुजराती भाषेचे जनक रणछोड गिरधर हे मोड जातीचे
वाणी होते. नागरी लिपि बाजूला राहून एकदा बनिया लिपीचा गुजराती मुद्रणा-
करितां प्रघात पडल्यानंतर मागाहून आलेल्या युजरातो त्राद्वणांना ही पद्धति
फिरवितां आली नाहीं. दुसरी एक गोष्ट येथे सांगितली पाहिजे ती हो को,
गुजराती व मोडी या लिपींचा अगदीं निकट संबंध आहे. गुजराती लिपीचिच आपली
मोडी हे सुधारलेंलें किंवा उत्क्रांत व पूर्ण स्वरूप आहे असें मला वाटूं लागलें आहे.
हेमाडपतानी मोडी लिपि ल॑केहून आणिली ही शुद्ध दंतकथा होय. हेमाडपंताच्या
वेळच्या किंवा त्याच्यानंतर शेभर दिडशे वर्षांतील एकही मोडी लिपींतील लेख
आढळलेला नाहो. ह, ज, ख वगेरे मोडी व गुजराती अक्षरं सारखींच आहेत.
इतकॅच नव्हे तर ज्या प्रमाणें प्रथम ओळ काढून आपण मोडी लिहितो तर्शीच
गुजराती लिपि लिहिण्याचा पूर्वी प्रधात होता. त्याला ते “ माथां बांधेला ” असें
म्हणतात, मुद्रणसुलभतेकरितां पुढें या ओळाला गुजराती लोकांनीं फांटा दिळेला
दिसतो. परंतु शिळाप्रेसवर छापलेलीं जुनीं गुजराती पुस्तकें पाहिलीं तर तीं
ओळींसह म्हणजे शौषेबद्ध असलेलीं दिसून येतात. इतकेंच नव्हे तर हो लिपि
ग॒जराती आहे कीं मोडी आहे हें चटकन ओळखणे देखील कठीण होतें. यासंबंधीं
जास्त विचार करून मी माझें निश्चित मत विस्तारपूर्वक पुढें मांडणार आहे.
खिळाछाप, शिळाछाप व ठोकळाछाप
सुट्या टाइपांनीं किंवा खिळ्यांनीं छापण्याच्या मुद्रगाला 1'४00-
४7७11)9 किंवा खिळेछाप म्हणतात. याचा अल्प इतिहास आतांपर्यंत निवेदन
कला. याशिवाय शिलाछाप किंवा 1101010-टा/900197 असें जिला म्हणतात
ती निराळी मुद्रणपद्धति आहे. आरंभींचीं मराठी व युजराती बरीचशीं पुस्तकें
शिलाछापी आहेत. त्यामुळें पुष्कळांचा समज असा आहे कीं प्रथम शिळाछाप
सुरु झाला व त्याचेंच सुधारलेले स्वरूप म्हणजे खिळाछाप आहे. खरा प्रकार
असा आहे कौ, 0०७] चा शोध अलीकडे १७९६ सालीं
>
पंचारती
3161061616" याला फोटोम्राफीचें संशोधन करतांना लागला. रिळा-
छापाला टाइपांची गरज नसल्यामुळें कोणतीही लिपि किंवा चित्रेंही त्यावर
छापतां येतात म्हणून ही मुद्रणपद्धति आरंभीं फार लोकप्रिय झाली. शिवाय ती
स्वस्तहा होती. तिसरी मुद्रणपद्धति म्हणजे ५४1०४0१01४. 13100
2111101117 असेंद्दी तिळा म्हणतात. अद्या ठोकळाछाप पद्धतीनें नाना-
फडणविसांनी गीता छापण्याचा उद्योग आरंभिला होता व तो उद्योग पुढें
१८०५ चे सुमारास मिरज संस्थानचे अधिपति गंगाधर गोविंद पटवधेन यांनीं
शेवटास नेला. ही गीता ज्यावरून छापिली ते ठोकळे मिरज संस्थानांत आहेत. या
गीतेच्या एका पृष्ठाचा फोटो रा. सुंदरराव वेद्य यानीं मागें ' नवयुग ? मासिकांत
प्रसिद्ध केला होता. ( नवयुग, जून १९१६ पृ. ६२८)
सुटे खिळे ( 1100861012 ४1७5 ) हे धातूचे ओतलेले असतात.
परंतु हे धातूचे टाइप युरोपांत सावत्रिक उपयोगांत येण्यापूर्वी लांकडाचे टाइप
कोरून कांहीं ग्रंथ त्थें मुद्रित झाल्याचे नमूद आहे. आपल्याकडे अक्षा प्रका-
रचा प्रयत्न झाला होता कीं काय हें सांगवत नाहीं. ॥४॥. उ. पु'. (01९-
7001 याचें संस्कृत भाषेचें ग्रामर कलकत्ता येथें १८०५ सालीं छापलेले
उपलब्ध आहे. (71. 1. 5. &. 8. ) त्यांतील नागरी अक्षरें धातूची
ओतल्यासारखीं दिसत नाहींत, व तीं जाड व ओबडधोबड आहेत. त्यामुळें
हे टाइप लाकडावर कोरलेले आहेत कीं काय, अशी एक शाका येते. हा ग्रंथ
कलकत्ता येथें ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रेसमध्ये छापला होता. तज्ज्ञांनी याचा
जास्त शोध करावा.
मुद्रणाला कर्मठांचा विरोध
मुद्रणाच्या योगेकरून हिंदु लोकांच्या खिस्तीकरणाला मदत होईल अजा
प्रकारची बुध्दि इंग्रजांच्या वखारीच्या पत्रव्यवहारांत सांपडत. हिंदुस्थानांत मुद्रण-
कलेचा प्रसार प्रथम ख्रिस्ती मिरनऱ्यांनींच केला. तेव्हां आपले कर्मठ हिंद
लोक मुद्रणकलेकडे साशंकपर्णेच पाहूं लागले हें स्वाभाविक आहे. श्री. गोविद नारायण
माडगांवकर हे आपल्या मुंबईवणनांत लिहितात, ““ आमचे कित्येक भोळे व
नैष्टठिक ब्राह्मण छापलेल्या कागदांस स्पशा करण्यास भीत असत. आणि अद्याप
(म्हणजे १८६३ सालीं) मुंबईत व बाहेर गांवीं छापील कागदास दिवत नाहींत
>
-अ. का. प्रियोळकर
न छापलेले पुस्तक वाचीत नाहींत, असे पुष्कळ सांपडतील, ?' आधुनिक रिक-
लेले लोकही या सोवळेपणापासून अगदोंच अलिप्त होते असे नाहो. दादोबा पांडुरंग
यानीं लधकोमुदीचे मराठी भाषांतर केलें होतें. त्याचें हस्तलिखित अभिप्रायाकरितां
प्रो, बाळशाश्री जांभेकरांकर्डे पाठविलें असतां, “ त्यांतलीं पाणिनींची अष्टाध्या-
यींतलीं सूत्रें हीं वेदोक्त आहेत तीं तूत छापून अशीं ओवळीं केलीं असतां लोकांस
आवडणार नाहींत असा आपला अभिप्राय दर्शविला, ” असे दादोबांनी आत्म-
चरित्रांत लिहिलें आहे. रा. सा. विश्वनाथ नारायग मंडलिक आंधोळ केल्यावर
छापील ग्रंथाला शिवत नसत असें त्यांचे चरित्रकार रा. हवलदार लिहितात.
मुद्रणाच्या शाइमध्यें कांहीं असंगळ व वर्ज्य पदाथ असतात, असें त्यावेळच्या
लोकाचे म्हणणें होतें. म्हणून कोण्या एका प्रकाशकाने ' तुपाचें गुरूचरित्र?
( म्हणचे चरबीऐवजीं तूप घाळून केलेल्या शाईने छापलेले ) अशी वृत्तपत्रांत
जाहीरात दिली होती ! गणपत कृष्णाजी सारख्या आपल्या लोकांनीं आपले
स्वतंत्र छापखाने घातले आणि ल्यामुळें मुद्रणाविरुद्ध लोकांचे प्रतिकूल ग्रह. हळू-
हळू नष्ट झाले. परंतु छापील ग्रंथांच्या प्रसाराबरोबर आपल्या प्राचीन ग्रंथांच्या
हस्तलिखितांच्या संरक्षणाकडें आपलें अक्षम्य दुलेक्ष होत आहे, हेंही कबूल
केलें पाहिजे. आज मुद्रित स्वरूपांत उपलब्ध असलेलीं बहुतेक प्राचीन काव्यें
अशुद्ध छापलेलीं असून त्यांच्या शास्त्रीय पद्धतीनें संशोधित प्रती तयार करण्या'चे
वेळीं या हस्तलिखितांचें आपणास महत्त्व कळून येतें. याकरितां अशा हस्त-
लिखितांचा कसोशीने संग्रह व संरक्षण झालें पाहिजे.
ग्रेथालयचळवळ : उगम, विकास व विरोध
आपल्या ग्रंथालयपरिषदेचें हें मुंबई शहरांतील अधिवेशन यंदा १९४५ त
भरत आहे व मुंबईमध्यें पहिली नेटिव जनरल लायब्ररी देभर वषोमारगे १८४५
तच स्थापन झाली आहे. म्हणजे यंदा आपण त्या मुंबईतील ग्रंथालयचळवळीची
शताब्दीच साजरी कर्रात आहोंत असें म्हणावयास हरकत नाहीं. या चळवळीचा
मुलारंभ तेविसाव्या नेटिव इन्फर्न्टांचा कॅप्टन पी. टी. फ्रेंच यानें १८३८ सालीं
अहमदनगर येथें केला. पुढें हेच गृहस्थ १८४९ सालीं बडोद्याला अक्टिंग
रोसैडॅट म्हणून गेले. तेथेंही त्यांनीं या चळवळांचें बीजारोपण केलें. १८४५
९
पफ्यारती
सालीं मुंबई मध्यें जी नेटिव जनरल लायब्ररी स्थापन झाली तिच्या मुळाशी याच
गृहस्थाची स्फूर्ति होती असें दिसतें.
“पुण्यांत लायत्ररीची स्थापना' या मथळ्याखाली लोकहितवादी ता. २६ माच
१८४८ च्य़ा “प्रभाकर” पत्रांत लिहितात, “ गव्हनर साहेब यांनीं हिंदू लोकांचे
अज्ञान दूर होण्याचा उपाय पुण्यांतच केला आहे असें नाहीं, परंतु नगरास केला
आहे, व इतर ठिकाणीं जागोजागच रोसडेंट वगेरे अधिकारी यांस तसेंच करण्या-
विषयीं हुकूम पाठविले आहेत. गव्हनर साहेबांच प्रायव्हेट सेक्रेटरी कपतान फ्रेंच
यांनीं तसेंच करण्याची प्रत्रात्त चाळू करविली, त्याबद्दल ल्यांचेहो फार उपकार समजले
पाहिजेत”. इंग्रजी राज्य ज्यावेळीं येथें स्थापन झालें, त्यावेळीं हडेलहूप्पी समजल्या
जाणाऱ्या लष्करातील शिपाई गड्यांनी आपल्या लोकांच्या शेक्षणिक, वाड्मयीन व
बौद्धिक उत्कर्षाला पुष्कळ हातभार लावला होता हें कगल व्हेन्स केनेडी, मेजर कँडी,
कॅप्टन मोल्स्वथ वगेरे प्रासिद्ध मराठी कोशकारांच्या उदाहरणावरून दिसून येईल,
मुंबई सरकारचें नेटिव लायत्रऱ्यांकडे लक्ष वेधण्यास कॅप्टन फ्रेंच याचे प्रयत्न
कारण झाले व या चळवळीचा सरकारने पुरस्कार केला. अशा प्रकारे अहमदनगर
प्रमाणेच पुरणे, बेळगांव, सरत, अहमदाबाद वगेरे ठिकाणीं नेटिव जनरल
लायत्रऱ्या स्थापन झाल्या. आपल्याकडे मुद्रणकला नुकतीच अस्तित्वांत आल्या-
मुळें देशी भाषांताल ग्रंथांची संख्याही पण त्यावेळीं मर्यादितच होती. या संबंधी
बोड ऑफ एज्युकेशनच्या १८५०-५१ च्या रिपोटांत शेरा सांपडतो तो असा,
“ 11 ॥16 076867 हॉक्षि2 01 ब ७12 8110
शा) (1७ 1॥07/85९10 80811(97 800 ७ ञिछितक्षात ३१७४९
फ०"७, फ़ १0 ॥०॥ ९३१९० 91७ ४7७७ १९४४९९ ० 0हयाली!
(0 870188 1111100182]; 01 11 |॥11011)16, ७ 811 6४९018,
87011 11010"80165 88601 €860प18]12त ४0 खाि१पि8ढ 11 001९
९०प7886 ०. णी एल) ० 8९ ४९1९791 110160१260 0
77०06 ७0100४ ७ 11888९8 याताळहा 80086४. 1.16
8176 & (112 881118 ऐपा2 टक्का0पका2त ॥० 002886 8 1191717601
1017 जिंका 8)७.0058 छते ७प७या8ीाटा8 8110 0 68३०12 8 18810
107 11(2080ए176. ” (1?. 72 )
१०
-अ. का. प्रियोळकर
१८५० सालीं या निरनिराळ्या नेटिव लायब्रऱ्यांकडून सरकारनें त्याच्या
परिस्थितीसंबंधीं रिपोर्ट मागविले होते. त्यांच्यावरून या ग्रंथालयांमध्यें पुस्तके
किती होती व तीं कोणकोणत्या भाषेंतील होतीं याची माहिती मिळू शकते. उदा-
हरणा्थ पुण्याच्या नेटीव लायब्ररीचे सेक्रेटरी, रा. गोपाळराव हरि देशमुख यांनीं
सरकारी पृच्छेला जें उत्तर पाठविळें आहे त्यामध्यें पुणे नेटिव लायब्ररीमध्ये एक-
दर १८४४७ पुस्तकें असून त्यापेक्री १६२२ इंग्रजी, १८५ मराठी व संस्कृत, आणि
५० हिंदुस्थानी, अरबी व परियन होतीं, असें दिसून येते. अमदाबाद येथील
गुजराथ व्ह्न्याक्युलर सोरायर्टाकडून जी माहिती आली आहे तिच्यावरून या
संस्थेच्या संग्रही इंग्रजी २५०, युजराती १२४, मराठी ४४, पदयरन ६ , हिंदु-
स्थानी १, संस्कृत हस्तलिखीते २, प्राकृत हस्तलिखिते २६, अशीं एकंदर
४५३ पुस्तके होतीं असें आपणास कळतें. त्यावेळीं प्रसिद्ध झालेल्या मराठी किता
संस्कृत ग्रंथांची संख्या फार नव्हती हें लक्षांत घेऊनही त्यावेळीं जी संस्कृत
किंवा मराठी पुस्तकें मुद्रित झालीं होतीं तीं सगळीं या लायब्रऱ्यांमध्यें सगृहीत
झालेली होतीं असें दिसत नाहीं. रा. दाल्यांची मराठी ग्रंथसूचि पाहिली तर
१८५० पर्यंत केवळ मराठीच पुस्तकें दोनशेवर मुद्रित झालेलीं दिसतात. शिवाय
दात्यांना उपलब्ध न झालेलीं कांहीं पुस्तके आहेत तीं वेंगळींच. यावरून मराठो-
मध्यें किंवा संस्कृतमध्ये मुद्रित झालेलें प्रत्येक पुस्तक आपल्याजवळ असावें अशी
रूग्राहक दृष्टि त्या लोकांचो होती, असें वाटत नाहीं. बडोदें व अहमदनगर
येथील नेटिव लायब्रर्यांनीं आपल्या संग्रही असलेल्या पुर्तकांच्या याद्याच
१८५१ सालीं सरकारकडें पाठविल्या होत्या. परंतु मुंबईसरकारचा दप्तरखाना
धंडाळूनही त्या मला सांपडल्या नाहोंत. मळा अशी शंक्रा आहे कों कांदीं धार्मिक
पुस्तकें छापावयाळला जसा लोकांचा विरोध होता, तसा अशीं मुद्रित झालेलीं
पुस्तकें सावेजनिक ग्रंथालयांत ठेवण्यालाही तो असावा. हीं ग्रंथालये जरी नेटि-
वांकरितां ह्मणून होतीं तरी ल्यांच्या व्यवस्थापकमंडळांत युरोपियन लोकही
असत. १८४५ मध्यें मुंबईत जी नेटिव जनरळ लायत्ररी स्थापन झाली तिच्या
कायेकारीमंडळाचीं नांवेंच मी आपणास सांगतोः---
अध्यक्ष-- उ०॥॥ 1॥॥॥1॥18117
७ युरोपीयन सभासदा-- 1. १. छा. पापाचा,
११
पंचारती
७ ७. "टाटा, 3 उ. 1४७॥॥16501, 4 ७, 5. 1)100501, 6 उ.
पपा, 6 $. 11. 'वपा त०्ला, ॥ ४. खण्पाणात पक्षाला.
७ हिदी सभासद -- १ राघोबा जनार्दन, २ पांडुरंग भाऊ, ३
नारायण अमृतराव, ४ 1). 0>. ३०तफाटप25, ५ पंडलीक शंकर वर्दे, ६
बम्मनजी फदूनजी, ७ श्रीकृष्ण सदाशिवजी.
हीं ग्रेथालयें म्हणजे राज्यकर्त्याच्या नादीं लागलेल्या बाडग्या लोकांचा
“अव्यापारेषु व्यापार' असाच सनातनी लोकांचा समज असावा. ग्रंथालयाविरुद्ध
प्रतिकूळ ग्रह. अगदों १८६७ पर्यंत कसा होता याला पुरावा आहे. गोविंद
बाबाजी जोशी नांवाच्या एका चळवळ्या गृहस्थांनी आपली रोजनिशी १८९६
सालीं छापलेली प्रसिद्ध आहे. त्यांत वसई २९-६-१८६७ ची नोंद सांपडतें
ती अशी:--
“ वसई सोडल्यावर मी माहीम येथें गेलों... माहीम येथील सावजनिक
कामाचे पुढारी रा. रा. धोंडुअण्णा दांडेकर यांजबरोबर तेथें पुस्तकालय स्थापन
व्हावें याजबाबत जे भाषण झालें त्याचा गोषवारा खालीं देतों. ते म्हणाले
कीं “ लायब्ररी स्थापण्यांत काय अथ आहे ६ पुस्तकालय असलें म्हणजे
तेथें आपल्या धर्माचीं परमपूज्य पुस्तके ठेवितील, मग तीं हवीं त्याच्या हातीं
जातोल. तेथें गांवांतींल चटोरपोरें बसून अद्वातद्वा बडबड करतील. पानतंबाकू
विड्या ओढीत बसतील. याकरितां आह्यांस लायब्ररी नको... ... ...मी पुनः
विनंति केली कीं, पोथ्या, पुराणें कोणत्याही लायत्ररींत धर्मसंबंधाचे बाबर्तांची
नसतात. पण सांप्रत देशांत काय चळवळ चालली आहे. कोणता कायदा सरकार
करीत आहे, त्यापासून रयतेस कोणकोणत्या नडी आहेत, इल्यादि गोष्टींची वर्ते-
मानपत्रांत चचा होते. नर्वान नवीन पुस्तकें विद्वान लोक तयार करतात, त्यांचा
संग्रह करण्यास हं स्थळ फार उपयोगी पडतें. कोणी प्रतिष्ठित ग्रहस्थ गांवांत
आला तर सर्वानी त्याची भेट घेण्यास, त्याच्याशीं सावजनिक संबंधानें बोलण्यास
लायब्ररी हें फार उपयोगाचे स्थान आहे. दररोज सार्यकाळीं आपण देवददीनास
जातों तवेळेस तेथेही अधा तास गेल्याने वर्तमानपत्रांत नवीन काय काय
खबरा आहेत; व्यापारी लोकांस दररोजच्या पत्रांत जिनसाचे भाव, सोन्यानाण्याचे
द्र छापून येतात त्यायोगे पुष्कळ उपयोग होण्यासारखा आहे. प्रवाशाचीं
१२९
-अँ. का. प्रियोळकर
चरित्रे, मोठमोठाल्या विद्वानांची भाषगे, राजकीय चळवळोचे फेरफार, अनेक
ग्रंथांवर वतैमानपत्रांचे अभिप्राय इ. इ. अनेक विषयांचे ज्ञान पुस्तकालयाचे
स्थापनेपासून होतें. तर आपल्यास सभा करून गांवांत पुस्तकालय स्थापण्याची
इच्छा नसेल तर गांवांत तींन चार पत्रे येतात तीं लोकांस एक ठिकाणीं मिळ-
तील अशी तरी कांहीं व्यवस्था करावी. परंतु तेंही त्यांस मान्य झालें नाहीं.
ईश्वर इच्छा ! ” आतां वाचून दाखविलेल्या उताऱ्यावरून त्याकाळच्या लोकांच्या
ग्रंथालयासंबंधी कल्पना व अनुकूल किंवा प्रतिकूल ग्रह याची आपणांस थोडीशी
माहिती होईल.
॥॥(४॥॥॥-:॥१॥॥॥ (८
दभर वर्षांमागें भूतकाळाच्या उदरांत बडी मारता आल्यास आपणास
त्याकाळचें मराठी ग्रथसंम्रहालळय कर्से दिसलें असतें, त्याची थोडीबहुत कल्पना
आजचें प्रदशीन पाहून आपणास होईल. कारण या प्रदर्शनांत १८४५ पयेत
मुद्रित झालेलीं पुस्तकें ठेवण्यांत आलेलीं आहेत. मराठी मुद्रणाचा हा पाळणाच
असें म्हणावयास हरकत नाहीं. युरोपांमध्ये या आद्यसुद्रितांना 110ए01180ए15
असें म्हणतात. (11180९ म्हणजे लंटीन भाषेंत पाळणा. त्यावरूनच 11100118-
७18 हा शब्द सिद्ध झाला आहे. संस्कृत भाषेमध्ये पाळण्याला दोला म्हणतात.
तेव्हां 111001180ए18 चें “' दोला मुद्रित ” असें मराठी नामकरण करतां
येईल. युरोपांत पंधराव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास मुद्रणकला अस्तित्वांत
आली. अर्थात इ. स. १५०० पूर्वी जीं पुस्तकें मुद्रित झालीं तीं सगळीं 11101-
11810 ए18 किंवा दोलामुद्रितें या सद्राखालीं यावीं असें पाश्चात्यांनीं ठरवून
टाकलें आहे. अश्या युरोपातील जुन्या नव्या निरनिराळय़ा भाषांतील एकंदर
दोलामुद्रितांची' संख्या २०००० भरेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. पक्का
यानें आपल्या 1९७९00०111 1310110875101110ए11 या ग्रंथांत अश्या
पंधराव्या शतकांत मुद्रित झालेल्या १६,२९९ ग्रंथांची यादी दिली आहे व
त्यामध्ये 1)1', (“0111४61 यानें नंतर पुष्कळच भर घातली आहे. पंधराव्या
हातकांत प्रत्येक प्रथाच्या तीनरेंपेक्षां जास्त प्रती कचितच छापीत, असें म्हण-
तात. हीं दोलामुद्रिते मिळविण्याकरितां युरोपांतील केक प्रेथप्रेमी संम्राहकांनी
गेल्या चारसाडेचार रातकांत दिवसरात्र खपून हजारो पौन्ड खचे केले आहेत.
१३
पंचारती
त्यांनीं जमविलेलीं हीं पुरतक्कें युरोपांतील निरनिराळ्या ब्रिटिश म्युझियम-
सारख्या प्रख्यात ग्रंथसंग्रहाल्यांत अढळ स्थान मिळवून बसलीं आहेत. त्यामुळे
अशा प्रकारचे आणखी दोलामुद्रित ग्रंथ आज उपलब्ध होणें शशशंगा इतकेच
अराक्य झालें आहे.
मराठी दोलामुद्दिते.
सोळाव्या शतकाच्या आरंभी ख्रिस्तपुराणासारखा मराठी ग्रंथ जरी गोमतकांत
मुद्रित झाला तरीपण तो रोमन लिपीमध्ये असल्यामुळें मराठी मुद्रणाचा खरा
जन्मकाल एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला झाला असें मानलें पाहिजे.१५००ही
जशी य॒रोपामध्ये [110ए1180ए]5 ठरविण्याची मर्यादा ठरली आहे ल्याप्रमाणे
आपल्याकडील दोलासुद्रिताची मथरादा १८५० हे साळ ठरवावी हेंच मलाही
योग्य वाटते. अशा प्रकारच्या १८५० च्या मागच्या मराठी मुद्रितांची
संख्या एकाच पुस्तकाच्या अनक आवृत्या वगळल्यास तीनशे साडेतानशें
पेक्षां जास्त भरेळ असं वाटत नाहीं. आतां पासूनच जर आह्मां कसोशीने प्रयत्न
केळे तर निरनिराळ्या खासगी संग्रहांत दडी मारून बसलेल्या या
वाड्ययधनाचा शोध व बचाव करता थेण्यासारखा आहे, “ ठोका म्हणजे उघ-
डेळ व शोधा म्हणजे सांपडेल” हा ख्रिस्ताचा उपदेश आपण येथें अवश्य लक्षांत
ठेवला पाढजे. युरोपामध्ये कोणतेही महत्वाचे पुस्तक सहसा नष्ट होत नाहीं. तेथें
पुस्तकविक्रीची व लिलावांची पद्धति इतकी कार्यक्षम आहे कीं प्रखक पुस्तकाच
योग्य मूल्यमापन होऊन त॑ शेवटीं सरक्षित स्थळींच जाऊन पडत. आपल्या
इकड सगळाच अडाणी कारभार ! इकडे एकाद्या ग्रंथ)मी माणसाच्या संग्रह
दुर्भिळ पुस्तक असल्यास त्याच्या निधनानंतर त्याच्या वंशजास ल्याचें महत्त्व
ठाऊक नसल्यामुळे त्याची याग्य काळजी घेतली जात नाही व एक तर् तं कस-
रीच्या किवा वाळवीच्या भक्षस्थानी पडतं निंबा जरांपुराणवाल्याच्या हातांत
जाऊन पिंजरीच्या किवा चिवड्याच्या पुड्या बाधण्यांत त्यांचा उपयोग होतो !
सकंडहंड पुस्तकाच्या दुकानांची आपल्याकडे अलीकडे चलती आहे. परंतु
शाळाकालेजांची पाठ्यपुस्तके किवा फार तर चालू नाटके व कादंबऱ्या यांच्या-
पलीकडे ल्यांचा दृष्टि नसते. मागणी नाही म्हणून हे लोक द्मिळ पुस्तकांचा
संग्रह ब पुरवठा कर्रांत नाहीत एवढेंच कांहीं नाहीं. ज्या लोकांच्या हातांत द्दा
धंदा आहे त्यापैकीं पुष्कळांची त्यांचें महत्त्व जाणण्याची बौद्धिक ताकद नसते,
१९४
-अं. का. प्रियोळकर
युरोपांत किंवा अमेरिकेंत जे ब्रिटिश म्युक्षियमसारखे प्रचंड ग्रंथसंग्रह आहेत,
त्यांचा जर इतिहास पाहिला तर अनेक ग्रेथसंप्राहकांच्या अविरत परिश्रमाचे
कैक वर्षाचे तें अंतिम फल आहे, असें दिसून येते. अनेक ओहळ व नद्या मिळून
जसा सागर होतो त्याप्रमाणें अनेक वेयक्तिक ग्रंथसंग्रह मिळून हीं सावेजनिक
विराट संग्रहालये बनलीं आहेत. आपल्याकडे ग्रंथसंग्रह करण्याची शास्रीय दृष्टि
तर जवळ जवळ नाहींच असें म्हणावयास हरकत नाहीं. लोक शक्य तोवर
पुस्तके विकत घेत नाहींत आणि घेतलीं तरी त्यांचा ब्यवस्थित संअह करीत
नाहींत. दुर्भळ जनीं पुस्तकें गोळा करण्याचा नाद तर लाखांत एकालाही नसतो.
पुस्तकें ठेवायाला जागाच नाहीं अशी त्यांची नेहमी तक्रार असते. ज्यांच्या
अन्तःकरणांत ग्रंथांना जागा आहे लांच्या घरांत ती खचित मिळाली पाहिजे.
जॉन मोळ आपल्या (01) ॥९ 5(पव%. ०. ॥हाछा18 या निबधांत
म्हणतो, “ 008०) ( विकार ) उक्याव लाक 1000059 का० 768-
6086 1111801 0016 ॥18ए७1888 0181 1()0(0) ए०1॥188. ३९
०11116१ 01 18 ४०प ठका 8000 1000 ००४० ४ए०1प1168
10. 8 ७0०॥-०886 ॥॥॥७ 81811 ७७ 13 1080 ७४ 10 1९6, 816
817 1101608 १९७) छावे षक 8४७४०७०१७५ ॥85 018८ छाणाळाय
9111011 01 8808 8४ १180891 ”.
इंग्लंड वगेरे देशांत जे 1310110111112 ह्मणजे पुस्तकप्रेमी होऊन गेले
त्यांनीं गेल्या साडेचारशे वर्षांत जे ग्रंथ गोळा करण्याचें कार्य केलें त्याच्य़ा हकी-
कती ग्रंथरूपाने प्रसिद्ध आहेत. त्या वाचून या लोकांच्या आवडीचे, चिकाटीचे व
व्यागबुद्धीचें कोतुक वाटतें. इंग्लडांत पुरुषांप्रमाणे बायकांमध्येंही ग्रंथ जमविण्याचा
नाद आहे. अशापेकी जुन्यांतली जुनी बाई १1188 छाठाछा'१50॥ (07016
( १७८५-१८६१ ) या होत. याच सुमारास ॥॥॥. 1१10181 ए20/ह्ा
एक मोठा ग्रंथसंग्राह्क होता. 1) 101001 नांवाचा लेखक लिहितो, “ 1010810
"8060 ७ 016 (1118 00116000181(60 1181100182 16९0; 98
॥6 11076 1160888 11 016 186४, ०7 1. 161 0००४5१”
आमच्याकडील प्रेमवीर एकाद्या तरुणींच्या बॅकबुकारिवाय तिचीं इतर बुके पाहून
तिच्याशीं विवाह करण्यास तयार होतील हें शक्य नाहीं | युरोपांत जे प्रेथसम्राहूक
१५
पंचारती
आहेत त्यांत सामान्य होशी लोकांप्रमाणे सरदार व राजघराण्याचे पुरुष्दी आहेत.
त्यापैकॉ पुष्कळांनीं याकरितां हजारो पोंड खर्च केलेले आढळून येतात. आपल्याकडे
त्यांच्या प्रमाणें ग्रंथसंग्रह होत नाहीं याचें कारण त्यांच्या प्रमाणें आपल्याकडे पैसे
नाहींत हें नसून त्यांना असलेली होस आपल्यामध्ये नाहीं हेंच होय, तिकडील
पुस्तकांच्या मूल्याची आपणास कल्पना येण्याकारेतां दोनर्तान अलिकडील उदाहरणें
देतों. कारण शर्यतीच्या घोड्य़ाकरितां लाखांनी रुपये खचे होत असल्याचें जसें
आपण ऐकतां तरस ग्रंथांच्या धंद्यांतही लोक खचे करणारे आहेत, या गोष्टी
आपल्या सहसा कानावर पडत नाहींत.
(१) पद्मा'४ ४१७88 ॥१॥॥1॥011801 यार्ने आपल्या ग्रंथांपैकी कांहों
पुस्तके लिलावानें विकावयाला काढली व १९१९ ते १९२१ या वर्षात य्यांचे
तीन सेल झाले. या पैकीं पंचाहत्तर हस्तलिखित व पंचवीस मुद्रिते ( ४९11
म्हणजे कातड्यावर छापलेलीं ) दौडलाख पोंडाना विकलीं गेलीं व नंतर ल्याने
विक्री थांबविली.
(२) शाळात 1381110 नांवाचा भचेस्टर येथील एक ग्रंथसंग्राहूक
केवळ दोलामुद्रित॑ व हस्तलिखितेच गोळा करीत असे. याच्या संग्रह्मांतील ५५५९
दोला मुद्रित व १०७ सचित्र कातडी इस्तलिखितं उ. 11200 दर्या कण
नांवाच्या न्यूयॉक थेथील होशी ग्रेथप्रेमी ग्रहस्थाने १४०,००० पोडांना विकत
घेतलीं.
(३) ता. २९ जुले १९२९ रोजीं 5०्पा8७97 यांने “ 1,100"011
1788118" ” व “ 38१107१ 'पळ'96 ” या दोन स॒प्रसिद्ध इंग्लिश दस्त-
लिखितांचा लिलांव लावला. या पैको पहिलें मिटिशा म्युझियमच्या ट््स्टानीं
३१५०० पींडांना विकत घेतलें ब दुसरें ॥॥॥. 1712101110 ॥॥०॥४५४॥ यांने
३३००० पौंड देऊन हस्तगत केलें.
आह्लीं गरांब, पण आमची हस्तलिखित व पुस्तके तरी आमच्याकडून भारी
किंमत कुठें मागतात १ जागरूक राहेलों तर चार आठ आण्यांत दोला सुद्रिते
व दोन चार रुपयांत हस्तालेखितें आपल्याकडे पुष्कळ मिळूं शकतात. फुटपाथा-
वरच्या धुळींतून, चोरबाजारच्या चिखलांतून व निष्काळजी लोकांच्या घरांतील
कसर व वाळवी यांच्या तोंडांतून आपला उद्धार व रक्षण करा, अशी तीं सारखी
१६
- अ. का. प्रियोळकर
आकंदत असतात. त्यांची हांक कानानें श्रवण करावयाची नसून उघड्या डोळ्याने
ऐकावयाची असते. पण तिच्याकडे लक्ष देतो कोण
आज आमच्या पारतंत्र्यांतील दुःस्थि्तामुळें पोटच्या पोरांचा देखील
आह्यांला कंटाळा आहे व त्यामुळें स्वतंत्र देशांतील हे विययेचें छंद आपणास सुचत
व रुचत नाहींत, हें खरेंच आहे. पण ज्यावेळीं आपल्याला स्वातंत्र्य मिळून आपला
देश धनधान्यसंपक्न होईल व विद्या हेंच एकमेव आपलें व्यसन होईल त्यावेळीं
आज दोन आण्यांला मिळणारी दोलामुद्रितें दोनशें रुपयांना मिळणार नाहींत
आणि दोन रुपयांच्या हस्तलिखिताला दोन हजार रुपय पडतील.
ग्रंथसंग्रह कसा करावा
आज उघडण्यांत येणाऱ्या प्रदरीनांत ठेवण्यांत येणारी पुस्तकें दोलामुद्रिते
या सद्राखालीं येणारी असल्यामुळें त्यांच्या संबंधीच मी आतांपर्यंत विशेष
बोललो. दोलामुद्रिते हो एक ग्रंथसंग्रह करण्याचा कालविशिष्ट दृष्टि झाली, परंतु
ग्रेथसंप्राहकाळा आणखो अनेक दृष्टींनी आपल्या आवडीप्रमाणे संग्रह करतां येईल.
त्यापैकी होतकरू संम्राहकांच्या मार्गदशंनाकरितां कांहीं दृष्टिकोण सांगतों :
इस्तलिखितं--यांत प्राचीन व अर्वाचीन असे भेद आहेत. १९ व्या शत-
कांच्या पूर्वीची काव्ये व बखरी व इतर कागदपत्र यांना प्राचीन असें ह्मणतां येईल.
यापैकीं स्वतः कवीच्या हातची अशा हस्तलिखिते विरळाच सांपडतात; पण स्वतः
कवीची नसलीं तरी कवीच्या काळाला जवळ अशा हस्तलिखिते मिळाठीं तरी त्यांनाही
फार महत्त्व आहे. मुद्रणकला अस्तित्वांत आल्यानंतर स्वतः लेखकाच्या हातच्या
लिखितांनाच महत्त्व राहिलें आहे. उदाहरणाथ गोतारहस्याचें टिळकांच्या हातचें
मूळ हस्तलिखित कोणत्याही ग्रेथसंग्रह्मळयाला बहुमोल असा ठेवाच वाटेल. त्यांत
आधुनिक प्रसिद्ध लेखकाचे एकादे हस्तलिखित जर अप्रकाशित असेल तर
त्याचें महत्त्व विशेष आहे, हें निराळें सांगग्याचें कारण नाहीं. दादोबा पांडुरंग
क
यांच्या '' माबाईच्या ओव्या ” हे अजश्शापेकीं एक हस्तलिखित आहे.
ब्यक्तिविश्िष्टसंग्रह--म्हणजे एकाद्या ग्रंथकाराचे सवे मुद्रित ग्रंथ किंवा
लेख गोळा करणें. यांत स्वतः ग्रंथकाराच्या कृतींप्रमाणें त्याच्या संबधी लिहि-
लेले ग्रंथ किंवा मातिके किंवा वृत्तपत्रे यामध्यें प्रसिद्ध झालेले लेख यांचाही
1. १७
पंचारती
समावेश करतां येईल. व्यक्तिविशिष्ट ग्रंथ गोळा करतांना एकाच ग्रंथाच्या निर-
निराळ्या प्रकाशकांनी काढलेल्या प्रती किवा एकाच प्रकाऱकारने काढलेल्या
निरनिराळ्या आवृत्त्या यांचा संग्रह झाला पाहिजे. अशा दृष्टीनें ज्ञानेश्वर, रामदास,
तुकाराम, सोहिरोबा वगैरे प्राचीन किंवा छत्रे, जांभेकर, हारे केशवजी, तखंड-
कर, माडगांवकर, लोकहितवादी, बाबा पदमनजी, फुले, गुंजीकर, चिपळुण-
कर, हरिभाऊ आपटे, गडकरी वगेरे अवाचीन साहिलय़रेवकांचें साहित्य
जमा झालें पाहिजे. हें काम त्या त्या लेखकांच्या वंशजांनींच मुख्यतः केलें
पाहिजे. महाराष्ट्रांतील ज्ञातिसंस्थानांही अश्या दृष्टीनें आपआपल्या ज्ञातीं-
तीळ साहिल्यभक्तांचा ग्रेथसग्रहू जमा करतां येईल. किंवा एकाद्या व्यक्तीचे
स्मारक म्हणून जर संस्था असेल तर ल्या संस्थेच्या संग्रही त्या लेखकाचे
व त्या लेखकासंबंधींचं सर्व वाड्मय संग्रहित होणें अवश्य आहे. अशा प्रका-
रचे एकाद्या महाराष्ट्रीयाचें मुंबईतील स्मारक माझ्या दृष्टीपुढे नाहीं; परंतु
एल्फिन्स्टन किंवा विल्सन यांचीं स्मारके म्हणून जीं दोन कॉलेज मुंबईत
आहेत, त्यांत या थोर व्यक्तीचे सवे ग्रंथ संग्रहित करण्याची दृष्टि मला दिसली
नाहीं. युरोपांतील चासरसोसायटीसारख्या संस्थांप्रमाणं आपल्या इकडे आपल्या
जुन्यानव्या साहित्यसेबकांचीं अभ्यासमंडळें स्थापन होऊन तेथें त्यांच्या वाड्य-
याचा संग्रह झाला पाहिजे,
विषयविशिष्टसंग्रहे--म्हणजे काव्य, इतिहास, कादंबरी, रसायनशात्र
वंगेरे विषयापेकीं एकाद्या विषयावरील आपल्या आवडीप्रमाणे आतांपर्यंत प्रसिद्ध
झालेळ सगळे ग्रंथ मिळविण, व्यक्तिविशिष्ट किंवा विषयविशिष्ट ग्रंथ जमवितांना
त्यांपेकीं एकादा जर परभावेतून भाषातरित किंवा रूपांतरित असेल तर तो
मूळ परभाबेतींल ग्रंथही शक्य तर हस्तगत करावा, किंवा आपल्या मराठी
ग्रंथांची भाषांतर॑ इतर भाषेंत झालीं असतील तर तींही संग्रहित करावी.
सुद्रणालयविशिष्टसंग्रह--युरोपांत जुन्या प्रसिद्ध छापखान्यांत छाप-
ठेले एकंदर ग्रंथ गोळा करण्याची ग्रंथसंग्राहकांची अहमहिका लागलेली अतते.
अशा ग्रंथांना 8101168, (2820018, 1017607115, अशीं तिकडे त्यांच्या
मुद्रकांवरून नावें मिळालीं आहेत. कॅरे, गणपत कृष्णाजी, आर प्रेरा, क्य॒रियर,
अशांसारख्या जुन्या छापखान्यांतील जास्तात जास्त मुद्रित आपल्याकडे आहेत,
१८
- अ. का. प्रियोळकर
असें सांगण्यास आम्हांला भूषण वाटलें पाहिजे. निणयसागरसारख्या विदयमान
मुद्रागारांतील एकूणएक मराठी ग्रंथ आपल्याजवळ आहे, असें कितीशा ग्रंथ-
संग्राहूलय़ांना सांगतां येईल १ आजच त्य़ा छापखान्यांत छापलेले किर्तातरी
ग्रंथ दुर्मिळ झाले असून त्यांच्या नव्या आद्रृत्यादेखील निघणें शकय दिसत नाहीं.
पहिल्या प्रती किंवा एडिशन्स---क्रांही लोकप्रिय ग्रंथांच्या अनक
आवृत्त्या निघत असतात, आणि नव्या येऊं लागल्या म्हणजे जुन्या नष्ट होतात,
किंवा जुन्या नष्ट होतात म्हणूनच नव्या येतात अल्तें म्हणतां येईल. पुढे या
ग्रंथांची पहिली प्रत दुर्मिळ होते. शेक्सपियरच्या पहिल्या फोलियो एडिशनला
आज यामुळेंच विलक्षण मूल्य आहे. आपल्या इकडे दादोबांचें मोठें किंवा
लघु व्याकरण; नवनीत, सोभद्र, शाकुंतळ किंवा रामराज्यावियोग अशीं नाटके;
हरिभाऊ आपट्यांच्या कादंबर्या, अशा ज्या प्रथांच्या केक आवृत्त्या
निघाल्या आहेत लांच्या पहिल्या आवृत्त्या पहावयास मिळत नाहींत.
युरोपांत या पहिल्या आवृत्या जमविण्याचाही लोकांमध्ये विलक्षण छंद
आहे. तसा नाद आपल्या लोकांनीं लावून घेतला पाहिजे. पुष्कळदा
नंतरच्या आवृत्तीमध्ये इतर लोक पुष्कळ फेरफार करतात आणि मूळ ग्रेंथकाराच्या
कोरल्याची आपणास त्यावरून निश्चित कल्पना होत नाहीं. या दृष्टीनें पाहिलें
तर प्रेंथकाराच्या हय़ातींत त्याच्य़ा ग्रंथाची जी शेवटची आवृत्ती प्रसिद्ध होते
तिला फार महत्त्व आहे. मात्र ती स्वतः सुधारून त्याच्याच देखरेखीखाली
प्रसिद्ध झाली असली पाहिजे. उदाहरणाथ दादोबाचें मोठें व्याकरण घेऊं. या
व्याकरणाची पहिली आवृत्ती १८३६ राठीं प्रसिद्ध झाली. प्रत्यक्ष उपयुक्ततेच्या
दृष्टीने तिला महत्त्व नाहीं. पण त्या ग्रंथाच्या किंवा मराठी व्याकरणाच्या उत्कां-
तीच्या इतिहासाच्या दृष्टांन आहे. त्यांची खरी महत्त्वाची आवृत्ती ७वी. ती
१८७९ सालीं प्रसिद्ध झाली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या व्याकरणाच्या ज्या
चार आवृत्त्या निघाल्या त्यांत पुष्कळांनीं हात फिरविला असल्यामुळें दादोबांचं
व्याकरण या दृष्टीनें त्यांना विरोष महत्त्व नाहीं. ग्रंथसंग्रहालयांत प्रत्येक ग्रंथाची
प्रत्येक आवृत्ती संग्रहित झाली पाहिजे. नवी आवृत्ति आल्यावर मागची काहून
टाकणारे लोक नालायक म्हटले पाहिजेत,
१७
पंचारती
मालिक व वृत्तपर्त्ते-- जुने ग्रंथ आज पुष्कळ मिळू शकतात, परंतु
त्या मानाने जुनीं मासिके मिळत नाहोंत, आणि ज्या मानानें मासिक मिळतात व्या
मानानें जुनी वृत्तपत्रे उपलब्ध नाहींत. त्यामुळें जुन्या मासिकांतल्या व वृत्तपत्रांच्या
फायलींना फार महत्त्व आहे. दण, प्रभाकर, धूमकेतु, ज्ञानोदय--फार
काय पण अलीकडील निबंधमाळेचे किंवा सुधारकासारख्या पत्राचे मागील
अंकही कुठें पहावयास मिळत नाहीत. तरी असे अंक जेवढे मिळतील तितके
आस्थापू्वैक गोळा केले पाहिजेत.
छोटीं चोपडीं-- प्रभातफेरीचीं गाणीं, मेळ्याचीं पदें किंवा राजकीय
किंवा धार्मिक वादाच्या वेळीं निघालेली चार आठ पानाची 'चोपडीं किंवा
अश्व प्रकारचीं छोटीं छोटीं पुस्तकें किंवा पत्रें ( पफ छिठा8 व कणा-
1७8 ) यांचाही संग्रह झाला पाहिजे. त्यांच्यामध्यें पुष्कळ इतिहास भर-
लेला असतो. मोठीं लठू पुस्तके टिकतात, पण हीं छोटॉ अल्पजीवि अस-
तात. लंडन येथील एक बुकसेलर (8207४2 1110118071. यानें १६४०
ते १६६१ या काळांत जमविळेलीं विशेषतः राजकीय व टीकात्मक स्वरूपाची
तेवीस हजार चोपडीं व पुस्तकें कालानुकमें त्यानें दान हजार खंडांत बांधली
हातीं, व तीं. १७६२ सालीं तिसर्या जॉजनें विकत घेऊन ब्रिटिश म्यूझियमला
अर्पग केलीं. इतिहासलेखक या संग्रहाला फार महत्त्व देतात. ग्रंथशास्र-
दृष्टया पुस्तक चार पानाचें असो किंवा चार हजार पानाचें असो त्यांची नोंद
व संग्रह सारख्याच आस्थेने केला पाहिजे. किंबहुना मोठ्या पुस्तकापेक्षां लहान
पुस्तकालाच जास्त जपलं पाहिजे.
स्वाक्षरीची किंदा भेटीचीं पुस्तक--एखादें पुस्तक छापखान्यांतून
बाहेर पडल्यानंतर तें कोण-कोणाच्या हातांतून गेलें हें त्यावर असलेल्या सह्यां-
वरून किंवा शऱ्यांवरून कळतें. या त्या पुस्तकाच्या वैयक्तिक इतिहासाला ग्रंथ-
शाख्रज्ञानीं “ 1?९ताटा/26 ” ( वंशपरंपरा ) असें नांव दिठेले आहे. मराठो
व्याकरणकार दादोबा पांडुरंग यांनी आपली यज्शोदापांडुरंगी ही केकावली-
वरील टीका प्रेमचंद रायचंद यांना अपण केली होती, ती त्यांच्या
0102179171 ची प्रत मजजवळ आहे. किंवा शभरवर लहान मोठीं मराठी
पुस्तके ज्य़ांनीं लिहिलीं ते मराठी ख्रिस्ती लेखक बाबा पदमनजी यांनीं
[.&...
- अ. का. प्रियोळकर
राजारामशास्त्री भागवतांना दिलेली ' अनुभवसंग्रह ' या स्वतःच्या पुस्तकाची प्रत
मुंबई मराठी ग्रेथसंग्रहालयांत आढे. चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी इंग्लंडमध्यें
सुप्रसिद्ध 8001207 यांच्याकडे दोन बायबलच्या प्रती लिलावांकरितां आल्या,
एकावर शेक््सपियरची व दुसऱ्यावर कवि बन्ंस याची सही होती. शेक्सपियरच्या
सहीच्या अस्सलपणासंबंधी थोडी शंका असल्यामुळें त्यांच २१० पोंडच आले
व बर्न्सच्या सहीची प्रत १५६० पौंडांना विकली गेली, यावरून अशा पुस्तकाला
तिकडे केवढें महत्त्व देतात हें आपणांस कळून येईल.
प्रसिद्ध पुरुषांचा पत्नव्यवहार-- राजकीय, धार्मिक, शेक्षणिक, वगेरे
निरनिराळ्या क्षेत्रात जे जुन किंवा नव लोक प्रसिद्ध होऊन गेले त्यांनीं आपल्या
मित्रांना किंवा इतर कार्यकर्त्यांना पाठविललीं पत्रें महाराष्टभर हजारों" पस-
रलीं असतील. तीं जर एकत्र गोळा करतां आलीं तर त्यामुळें मोठेंच कार्य
होणार आहे. नाहींतर तीं सगळीं पत्रे काळाच्या भक्षस्थानीं पडतोल व त्यांत
समाविष्ट असलेल्या वयक्तिक व सावंजनिक्र इतिहासाला महाराष्ट आंचवेल. अशा-
प्रकारचीं खासगी किवा एतिह्यासक पत्रे जमविण्याचा नाद युरोपामध्ये फार
आहे. 1111581711 (10०. ( १७७९-१८४५ ) व त्याचा प्रतिस्पार्थ
1)8ए80॥ 11110" ( १७७५-१८५८ ) यांनीं अनुक्रमे ३२००० व
४०००० अका प्रकारचीं पत्ने गोळा केलीं होतीं. त्यापैकी बरचिशीं मिटिश
म्युझियमनें विकत घेतलीं. हें काथ आमच्य़ाकडे एखाद्या व्यत्तीपेक्षां मुंबई
मराठी ग्रंथसंग्रह्मळय किंवा मुंबई युनिव्हार्सटीसारख्या संस्थेने हातीं घेत-
ल्यास त्यांना जास्त यश येईल. रावबहादूर गोपाळराव हरि देशमुख ऊफ
लोकहितवादी यांचें एक चरित्र रा. कृष्णाजी नारायण आठल्ये यांनीं 1९२६
सालीं लिहिलें आहे. लाच्या प्रस्तावनेत ते लोकहितवादीच्या पत्रव्यवहारा-
संबंधी लिहितात, “ कागदपत्रांचा संग्रह इतका विपुल पहावयास मिळाला कीं
त्यामुळें किती लिहावें व काय लिहावे असें आह्यांस होऊन गेलें. बरेंच लिहि-
लेले ग्रंथ छापावयाचे राहिलले होते. त्याचीही विषयवारी लावली. अण्णा-
साहेबांच्या विलायतेहून आलेल्या पत्रांची फाईल, शामजी कृष्णवर्माचीं पत्रे,
संस्थानिकांचीं पत्रे, युरोपियन अमलदारांचीं पत्रे, हीं तर महत्त्वाची आहेतच,
पण त्यांच्या प्रत्येक मुलाची पत्रेंही फार वाचण्यासारखीं आहेत. त्या सर्वांची
२१
पंचारती
३१ दप्तरें अनुक्रमणिकेसहवतमान तयार करून ठेविलीं. ” ह्या सगळा पत्रव्यव-
हार आहे कोठें याचा शोध करून तो जतन करून ठेवला पाहिजे. या पत्र-
व्यवहारांत दयानंद सरस्वति, सावेजनिक काका, विष्णुश्यास्री पंडित, विष्णु कृष्ण
चिपळुणकर, महादेव गोविद रानडे, रामचंद्र भिकाजी गुंजीकर, पंडिता रमा-
बाई, नालकंठ जनादन को्तेनें वगेरे निरनिराळ्या सुप्रसिद्ध पुरुषांची पत्रें होतीं
असें सांगून “ ह्यांपकीं किर्ताएक पत्रव्यवहार इतका लांबलचक, तत्कार्लांन
स्थितीचा बोधक व नवी नवी माहिती देणारा आहे कीं, तो सर्वे छापून काढ-
ल्यास एक मोठा उपयुक्त ग्रंथ होईल ” असेंही आठल्यांनीं म्हटलें आहे.
मंडलिकांच्या जवळच्या अद्याच प्रकारच्या पत्रव्यवहाराची कल्पना रा. हवाल-
दारांनीं लिहिलेल्या त्यांच्या चरित्रावरून होते. परतु आतां तो सव नष्ट केला
आहे, असें लांच्याकडहून कळतें. तरी असे जे जे पत्रव्यवहार उपलब्ध अस-
तील त्यांचा शोध व संग्रह करणें अत्यंत महत्त्वाचें काम आहे.
चित्रपटपुस्तिका--अलीकडे सिनेमांची जीं छोटीं छोटीं पुस्तकें प्रसिद्ध
होतात, ल्यांचा संग्रह ग्रंथालयामध्यें कोणी करीत नाहीं. तरीपण तोही वाडम-
याचाच एक नवा प्रकार मानावा लागेल व म्हणून मराठी भाषेंतील चित्रपटांच्या
या पुस्तिकांचा संग्रह आपल्या ग्रंथालयांत होणें जरूर आहे.
न्यायकोटात प्रविष्ट झालेलीं पुस्तके--ज्या पुस्तकांनी आपल्या जन-
कावर कोटाच्या पायऱ्या चढण्याचा प्रसंग आणलेला आहे, अशा पुस्तकांचा
संग्रह वकिळीच्या थेद्यांतील ग्रेथप्रेमी तर जरूर करील. उदाहरणाथ रा. जवळ-
करांचे देशांतील दुष्मन', व रा. तुळजापुरकरांचें ' माझें रामायण, '
बंदिवासांतील पुस्तर्के--तुरुंगांत लिहिलेल्या पुस्तकांना हिंदुस्थाना-
सारख्या परतंत्र देशांत सुपीक क्षेत्र असतें. अशा प्रकारच्या पुस्तकाचे उत्कृष्ट
उदाहरण म्हणजे लो. टिळकांचे गीतारहस्य होय, स्वतः श्रीकृष्णाचा जन्म बंदि-
शाळेंत झाला तेव्हां त्याच्या गीतेचे रहस्य उकलण्यास तुरुंग हेंच उत्कृष्ट स्थान
होय यांत दोका नाहीं ! अलीकडील राजकीय आंदोलनांत अशीं पुष्कळ पुस्तके
जन्मास आलीं आहेत. ब. सावरकरांचे ' गोमंतक 'काव्य हेंही तुरुंगवासाचें फल
आहे. तुरुंगांत असतांना लिहिलेली व तुरुंगवासासंबंधी लिहिलेलीं असे तुरुंग-
२२
- अ. का. प्रियोळकर
वाडयायाचे दोन भेद पाडतां येतील व एकाद्या संम्राहकास त्यांचा संग्रह करतां
येईल.
रद्द मजकुराची पुस्तके--( ()91108115 ) पुष्कळ वेळां पुस्तक छापून
झाल्यावर त्याचीं कांहीं पृष्ठं रद्द करावीं लागतात व पुप्कळ वेळां त्या जागीं नवा
मजकूर घालावा लागतो. याला अनेक कारणें असूं शकर्ताल. पुस्तकांतील कांहीं
विधानांनीं लोक प्रक्षब्ध होऊन पुस्तकाची पानें कापून टाकणें भाग झाल्याचें एक
उदाहरण म्हणून डो. केतकरांच्या ज्ञानकोशांतील महैमदप्रकरणाचा निर्देश करतां
येईल. पुस्तक छापून झाल्यावर त्यांतील मजकूर राजद्रोहात्मक आहे, असें
एकाद्यानें नजरेस आणल्यावर लेखक किंवा प्रकाशक आपण होऊन कांहीं मजकूर
रद्द करतो. भारतवर्षीय नररत्नमाला ( भा. १ ) म्हणून वार्ड येथें १९०४ सालीं
प्रसिद्ध झाळलें एक पुस्तक आहे. त्यांत बद्रहिन तस्यरबजीच्या चरित्राच्या प्रास्ता-
विक भागांत लेखक सरकारवर घसरला आहे अका कांही प्रती सांपडतात, तर
याच पुस्तकाच्या कांहीं प्रतींत त्या चरित्राच्या प्रास्ताविक भागांत राजकर्त्यांची
स्तुति आढळते | चुकलेला मजकूर सुधारण्याकरिता किंवा शिक्षणखात्यांत मंजूर
होण्याकरितां जुना मजकूर रद्द करून नवीं पानें घालतात. पण कांहीं प्रती या
पूर्वींच बाहेर गेलेल्या असतात. त्यांना संग्राहक लोक फार चाहातात. अथात्
त्यांच महत्त्व कळून यण्याकरितां दोनही प्रकारच्या प्रती जवळ ठेवाव्या ळागतात,
निरनिराळ्य़ा लिपींतील मराठी पुस्तके--नागरी लिपि जरी मराठी
मुद्रणाकरितां सवेमान्य अराली तरी पण मोडी, रोमन, कानडी या लिपी-
मध्येंह्री मराठी ग्रंथ मुद्रित झाळे आहेत. कॅथोलिक ख्रिस्त्यांचे जुने सवे ग्रंथ
रोमन लिपींत आहेत. केरेचे ग्रंथ मोडीमध्ये आहेत पण आपल्याकडचेही कांहीं
ग्रंथ मोडीमध्ये लिहिलेले आढळतात. उदाहरणाथ--धनुधारीकृत मराठ्यांचा
पत्रबद्ध इतिहास ( १८९३ ) व नलाख्यानाची बखर ( १८५७ ). कनोटकामध्ये
तिकडील मराठी बोलींतील वाड्यय कानडी लिपीमध्ये मुद्रणनिविष्ट केलेलें
आढळते, तंजावरकडे तेलगु किंवा तामीळ लिपीमध्ये मराठी ग्रंथ छापले जाणें
दाक्य आहे. तेव्हां अश्या अन्य लिपींतील मराठी ग्रंथ गोळा करणें
मौजेचें ठरेल, |
२३
पंचारती
ब्ृहन्महाराष्टबाहेर छापलेली मराठी पुस्तके--महाराष्टाबाहेर
किंवा हिंदुस्थानाबाहेर मुद्रित झालेलीं मराठी पुस्तके कुतूहलजनक नाहींत
काय £ “ रसातळची मराठी भाषा ” या मथळ्य़ाखालीं चिपळूणकरांनी आपल्या
निबंधमालेंत ( फेब्रु. १८७५ ) * मरे आणि लानमन ? या कंपनीने न्यू यार्के-
मध्यें छापलेल्या पुस्तकाची चेष्टा करून त्याला अमर केलें आहे. वास्तविक
हें ओषधांच्या जाहिरातीचे कद्र चोपडे; परंतु चिपळूणकरांच्या या लेखामुळे
त्याला एवढें महत्त्व प्राप्त झाळें आहे कौ, त्याकरितां दहापंधरा रुपये द्यावयाला
आज संम्राहक तयार आहेत. इंग्लंडमध्ये छापलेळें मराठी पुस्तक म्हणून केंब्रिज
येथें ७. 11८107 & 5०्या8 जाति. यांनीं प्रसिद्ध केलेल्या व ॥॥'.
11801कत व०011, 3802७0 यांनीं संपादिलेल्या रघुनाथ पंडितकुत
नलदमयंतास्वयवराकडे अगुलीनिदेश करतां येईल. (1081180105 शिका'-
818 हें पोतुगीज भाषेंतून रोमन लिपीमध्ये लिहिलेलें मराठी ग्रामर इ. स.
१७७८ सालीं रोममध्ये छापळें व त्याचें पुनर्मुद्रण १८०'५ मध्यें लिस्बन येथें
झालें. त्याचाही या सदरांत समावेश करावा लागेल. महाराष्ट्राबाहेरील हिंदु-
स्थानांतील इतर प्रांतांत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांत मधघाशीं सांगितलेल्या
करेच्या पुस्तकांचा बंगालांतील मराठी पुस्तकें म्हणून अन्तभाव करण्यास
हरकत नाहीं. बनारस येथें श्रीलक्ष्मीनारायण छापखान्यांत मुद्रित झालेलें सो.
रेबेकाबाई सिमियन यांचे चरित्र त्यांचे पति सिमियन बेंजामिन यानीं लिहिलेलें
उपलब्ध आहे. तंजावर हा महत्तर ( खाःस्क्राटा' ) महाराष्ट्र म्हणू; परंतु
चचन्नषपटण येथें शिळा छापावर मुद्रित केलेलें ( १८५० ) * टिपु सुलतान यांचे
पदच्युतीविषयों संक्षप निरूपण ' हें मद्रासकडील मराठी पुस्तक म्हणून
उल्लेखनीय आहे. अशीं महाराष्ट्राबाहेर देशांत किंवा परदेशांत प्रसिद्ध झालेलीं
मराठो पुस्तकें एकाद्याला संग्रहित करतां येतांल.
चित्रे व छायाचित्र--आपल्या इकडे फोटोप्राफीचा प्रवेश १८५०-५५
च्या दरम्यान झाला. या पूर्वीच्या ग्रंथकारांचीं किंवा इतर प्रसिद्ध पुरुषांची जर
चित्रें असतील तर तीं हातांनी काढलेली आहेत. शिवाजी, रामदास, तुकाराम,
नाना फडणवीस वगेरे पुरुषांची चित्रें अशा पैकींच होत. १८५० नंतर फोटो-
ग्राफीची कला ज्ञात झाल्यावर आपल्या इकर्डाल बहुतेक ग्रंथकार किंवा इतर प्रसिद्ध
र्थ
- अ. का. प्रियोळकर
पुरुष यांचीं छायाचित्रे घेण्याची प्रथा सुरू झाळी. अशा प्रकारची जुनीं चित्रें
किंवा नवीं छायाचित्रे यांचा संम्रह करण्यासारखा आहे. त्याचा पुढोल ग्रेथकारांना
आपले ग्रंथ सजविण्यास फार उपयोग होईल. पुष्कळ वेळीं असा पद्धतशीर
संप्रह जवळ असल्यास पुष्कळ कोडीं सोडवितां येर्ताल, उदाहरणार्थ: ---
“ आगरकरांची ओळख--- ” नांवाचें नुकतेंच ( १९४५ ) एक पुस्तक
रा. पु. पां. गोखले यांनीं प्रसिद्ध केळे आहे. या पुस्तकांत ( पृ. १८४ जवळ
पहा ) “ लोकहितवादी * म्हणून € लोकदितवादींचे ) चिरंजीव लक्ष्मणराव गोपा-
ळराव ऊर्फ आप्पासाहेब देशमुख यांचा फोटो दिला आहे! ही गफलत आट-
ल्येकूत “ लोकहितवादी'चें चरित्र हे॑१९२६ सालीं प्रसिद्ध झालेलें पुस्तक
( पृ. १३६ जवळ फोटो पहा ) पाहिल्यास कळून येईल.
खोदीव ळेख किंवा त्यांचे ठसे व फोटो--मराठी भाषेचे जेवढे म्हणून
शिलालेख किंवा ताम्रपट उपलब्ध झालेले आहेत ते सगळे एकत्र पुस्तक रूपानें
पद्धतशीर छापून प्रसिद्ध झालेले नाहींत. अशा प्रकारचे शक्य असल्यास मूळ
खोदीव लेख किंवा त्यांचे ठसे व फोटो एकत्र संग्रहित झाले पाहिजेत.
देचित्र्ययुक्त किंवा चमत्कारिक पुस्तके---(१)आकार -मराठी भाषेंतील
सर्वांत लहान आकाराचें पुस्तक किंवा सवात मोठ्या आकाराचें पुस्तक. युरो-
पांत साध्या पोस्टाच्या तिकिटाच्याच नव्हे तर त्याच्या चतुर्थांश आकाराचे
पुस्तक मुद्रित झालेलें नमूद आहे. आपल्याकडे तांदळावर चित्र कोरण्याची
करामत करणारे लोक आहेत, परंतु अशीं पुस्तकें छापणारे मुद्रक नाहींत.
(२) कागद--आमच्याकडे कागदाशेवाय इतर कशावरही पुस्तके छापिलीं जात
नाहींत, युरोपांत सुरवाताचीं पुस्तक वासराच्या किंवा मेंढराच्या कमाविलेल्या
कातड्यावर ( ४९11111 ) छापिलीं जात, व मूद्रणकला अस्तित्वांत येण्या-
पूर्वी हस्तलेखांकरितां अश्या चमपत्राचा उपयोग करीत, संस्कृत भाषेचीं भर्ज-
पत्रावर किंवा ताडपत्रावर लिहिलेली हस्तलिखिते पुष्कळ सांपडतात; परंतु
मराठीचों मिळत नाहींत. येथील भारतोय विद्याभुवनांत ' कलानिघि ? नांवाचा
एक ताडपत्रावर लिहिलेला ग्रंथ संग्रहित आहे तो याला केवळ अपवाद होय.
इंडिया पेपरवर छापलेली पुस्तकें देखील आपल्याकडे दुर्मिळच आहेत. ज्ञाने-
श्वरी आणि तुकारामाचा व निळोबाचा गाथा हे ग्रंथ चित्रशाळेनें कांहीं वर्षांपूर्दी
२५
पंचारती
अश्या कागदावर छापले होते. कागदावर जाहिराती छापण्याच्या सरकारी
निबधामुळें त्याकरितां झाडाच्या पानाचा कागदाच्या जागीं उपयोग केलेला
मी पाहिलेला आहे. युरोपांत लहान मुलांकरितां कपड्यावर पुस्तर्के छापतात,
आपल्याकडे असा प्रयत्न अद्याप झालेला नाहीं. निटिश म्युझियममध्ये शिक्याच्या
पानांवर मुद्रित झालेलें एक पुस्तक आहि. रिंपल्यावरील देखील तिकडे सुद्रण
उपलब्ध असल्याचें सांगतात, अल्यामेनम धातूच्या पत्र्याचा मुद्रणाच्या कामीं
चांगला उपयोग होईल, असें कांहीं शोधकांचे मत होतें; परंतु गेल्या युद्धामुळे
या दिशेनें प्रयत्न स्थगित झालेला दिसतो. रोभर वर्षांमागे छापलेलीं कांहीं
पुस्तके मी पाहिलेली आहेत. त्यांचा कागद इतका सफेत व टणक आहे कीं,
तीं पुस्तकें गेल्या वर्षीच मुद्रित झालों असावीं असें वाटूं लागते; परंतु अलि-
कडे एक दोन वषामागें प्रसिद्ध झालेल्या कांहीं पुस्तकांचा कागद इतका पिवळा
किंवा काळा पडलेला असतो कों, तीं दोनतीन शतकांमागचीं वाटूं लागतात !
आणखी इेभर पाऊणशे वर्षांनीं या कागदाची खात्रीनें धूळ होईल. अश्या
स्थितींत महत्त्वाच्या पुस्तकांच्या तर्री निदान दोभर प्रती टिकाऊ कागदावर
निराळ्या छापाव्या, अशी माझी प्रकाशकांना विनंति आहे. अक्शा पुस्तकांना
तिप्पट चौपट किंमत देऊन तीं विकत घेणारी शभर कायम गिऱ्हाईकें सहज
मिळू शकतील. कागद जर खराब असेल तर पुस्तक कितीही काळजीने संभा-
ळिलें तरी तें आपोआप खराब झाल्याखेरीज राहाणार नाहीं. तेव्हां टिकाऊ
उंचो कागदावर छापलेल्या ग्रंथांना कांहीं खासगी ग्रथसंप्राहक किंबा सावेजनिक
ग्रथसंम्रह्मलयें खात्रीनं आश्रय देतील. (२३) बांधणी---निरनिराळ्या प्रकारच्या
बांधणीची पुस्तकें जवळ ठेवण्याची ग्रंथप्रेमी लोकांना होस असते. मेंढराच्या,
वांसराच्या कातड्याप्रमार्णेंच हरणाच्या, लांडग्याच्या इतकेच नव्हे तर माण-
साच्या कातड्यांने बांधलेली युरोपांत पुस्तके आहेत. माणसाचे कातडे व
वासराचें कातडें यांच्यामध्यें विश्षष फरक नसतो. त्यामुळें कांडी लबाड लोक
माणसाच्या कातड्याचे म्हणून बांसरांच्या कातड्यानें बांधलेले पुस्तक पुढें
करतात. परंतु या दोन कातड्यांमधीळ भेद सूक्ष्मदशक यंत्राच्या साहाय्यानें जाणतां
येतो असें म्हणतात, (४) गंमती--पुस्तक छापतां छापतां आरंभीं कांहींतरी
गमतीची गफलत किंवा मुद्राराक्षसाचा चाळा ( 1॥'29] ) होतो. एकादा मजकूर
२६
- अ. का. प्रियोळकर
उलटाच छापला जातो किंवा सन १९४५ च्या ऐवजीं चुकीने १८४५ साल
पडतें. पुढं हो दुरुस्ती केळी जाते; परंतु आधींच्या ज्या कांहीं प्रतींत हा
घोटाळा राहून जातो त्या प्रती संग्राहक तर््हवाईक ( ए11170 ) म्हणून
जवळ ठेवण्यास हपापलेले असतात.
अशा प्रकारच्या कितीतरी ग्रंथसंग्राहकांच्या छांदिष्ट दृष्टि आहेत. सर
वॉल्टर स्काट यानें आपल्या ॥'112 १111008175 या कादंबरीत एके ठिकाणीं
॥४॥. (01तफपटर च्या ग्रेथसंम्रह्माचें मजेदार वर्णन केळें आहे तें असें--
“ ]नुटा'2 ७९7९ 8101078 6880110१ 88 18पा२३2१्टा णा2 11९8,
9110 111612 8006 ॥॥086 808170९197 1258 7९९817१60त 88 0०2
॥10 185 8110 ७७8; 1608 ७७8७ 00007 ४६] ९0 ७९08॥88 11
180 ॥॥1९8१110705 88] 1000700001 81 ॥1९0'2 81001181
फाणाला (8005126 (० (81 ! ) ७१७8101 7९तप९8 0608ए88 1.
18 ॥18)] 10. (७08. ७७ 1760008 060886 1 छ985 8
1010, 10०06" 0608प88 10 क$ 8 का०१९०110, 80160
९08860 [1189 ७७72 (811, 80118 ७6088९0 (1129 ७९/९ 8110701;
५) 16 01 0118 187 11 110 ॥॥1९2 9४७, ० पक्के उग 1010
का"'8112011601॥ 01 012 18808 1॥ ॥॥९ ४०४१ "1115. 111612
88, 10 8060111606, 110 16९0011817 १181110101, 1096४67 (1111-
82 07 पोगापालळ, छणाला जाट 10 ठांए& एप 0 8
एणप७, 0०एव्याट णढ याताड0ला8012 तुप]. 0 5ठक्का-
(७, ०07 1512 00९71"8106, छ88& 8801160. (0०1. ”
ग्रथसंग्राहकाने घ्यावयाची काळजी
अशा प्रकारे अनेक दृष्टींनी ग्रंथ गोळा करतां येतील. परंतु ते गोळा
करतांना थोडी शास्त्रीय दृष्टीही ठेवली पाहिजे. महाराष्ट्रांतील जे मी अनेक जुने
ग्रंथसंग्रह पाहिले त्यांवरून त्यांपैकीं शेकडा पाऊणशे प्रती ग्रेथशास्त्रदृष्टया अपूण,
सदोष व टाकाऊ आहेत, असें मला आढळून आलें. म्हणून होतकरू ग्रंथ-
संप्राहकांच्या मागेदरनाकरितां चार शब्द सांगतों :--
२१४७
पंचारती
ग्रंथसग्राहकाला ज्या भाषेतील ग्रंथ गोळा करावयाचे असतील ल्या
भाषेंतील ग्रंथ व ग्रंथकार यांची चांगली पूव माहिती पाहिजे. रा. शकर गणेशा दाते
यांनीं तयार केलेली मराठी ग्रंथसूचि या बाबतींत फार उपयोगाची आहे. तिचा
प्रत्येकानं अवश्य उपयोग करावा,
ग्रंथ हातांत घेतल्य़ाबरोबर त्याला मुखपृष्ठ (1112 8272) व इतर
क्रमांकपृष्ठे आहेत कं नाहोंत हें दर पृष्ठ पडताळून पाहिलें पाहिजे. या करितां
याच पुस्तकांची जर दुसरी एखादी चांगली प्रत उपलब्ध असेल तर तिच्याशी
तें ताडून पाहावे. पुस्तकाचे आरंभांचें कोरें पान, एखादे चित्र किंवा शुद्धि-
पत्राचा चिटोरादेखील जर त्यांत कमी असेल तर तें पुस्तक अपूर्ण (1118611001)
किंवा सव्यंग ( १8९6201176 ) मानलें पाहिजे या उगिवा दुसर्या पुस्तकां-
बरोबर आपलें पुस्तक ताडून पाहिल्याशिवाय सहजासहजीं लक्षांत येणार
नाहींत. दुसरें पुस्तक उपलब्ध नसल्यास दात्यांच्या मराठी ग्रंथसूचीसारख्या
ग्रथांत जी त्या पुस्तकांची नोंद आहे ल्या पुस्तकांतील माहिर्ताशीं हें पुस्तक
जुळत तर पाहावें. या तपासणाला इंग्रजींत (४011101) म्हणतात. हो
तपासणी केल्याबराबर पुस्तकाच्या कव्ह्रच्या आंतल्या बाजूला “' तपासले
असें लिहून “ पूर्ण ” अशी नोंद करावी व तसें नसल्यास त्यांत काय उणिवा
आहेत त्या नमृद कराव्या.
पुस्तक शकतप्रतोवर मूळ बांधणीचे असावें. जुनी बांधणी सेल असेल तर
ती काढून टाकून नवी बांधर्णा करू नये. जुनीच घट्ट किंवा दुः्स्त करून घ्यावी,
आपल्या इकडचे अडाणी ब॒कबाइंडर लोक पुस्तक नव्याने बांधतांना तें पुनः
कापतात. या कापण्यांत हलगर्जींपणामुळें पुष्कळ वेळां मुळांतीळ मजकूरही
कापला जातो. याला इंग्रजीत ७ 000 10. 0168६ ( पुस्तकाचा रक्तपात )
म्हणतात | असें करणें म्हणजे ते छिन्न-विच्छिन्न (111860)
करणें आहे. ग्रंथद्याखदृष्ट्या हा भयंकर गुन्हा होय. मूळांतच पुस्तकाचं
काठ मुळींच न कापणे चांगलें. अशी (ठया (न कापलेली ) पुस्तके
आपण पुष्कळ पाईलीं असतील. त्यांतील दुडलेल्या फामीची घडी उघडण्या-
करितां पत्रपातीनें ( ?58]610ए॥(८॥ ) फाडावें लागतें. इंग्रजीमध्ये या
फाडण्याला “ “प 0081 ” असें म्हणतात. हा दरएक पान फाडण्याचा
६.३:
- अ. का. प्रियोळकर
वाचकांचा त्रास चुकविण्याकरितां पुस्तकांच्या कडांचं “ थोडे क्षौरकमे
(“ 8] 8018४७6 ” ) करण्याचा प्रधात आहे. परंतु ते करण्याकरितां
बाइंडरलोकांकडे पुस्तक दिलें असतां ते त्याची हटकून मानच कापतात !
पुस्तक पूण असलें, जुन्या बांधणींत अपले, न कापलेलेंही असलें तरी
पण जर त्याची अवस्था ठौक नसेल म्हणजे ल्याचीं पानें कसरीनें खाऊन जर
त्यांचं जाळे झालें असेळ, किवा त्यांचा कागद खराब्र झाला अभेल तर लाचे
जागीं नवें पुस्तक मिळवून ठेवणें अवश्य आहे. अशा प्रकारें सव दृष्टीनी पुस्त-
कांचें परीक्षण करून त्याला 'अ' 'ब'व 'क' असेवर्ग यावे. जें पुस्तक उत्कृष्ट
स्थितींत असेल त्याला 'अ' वर्ग द्यावा. जे पुस्तक चालण्यासारखे असेल
परंतु या पेक्षा चागळें मिळालें तर बरें अशा पुस्तकाला * ब? वर्गांत घालावें
व जे पुस्तक अपुरें किंवा सदोष असेल व जें अवश्य काढून त्याच्या बदली नवें
मिळविणें त्य़ाला ' क? वग द्यावा. अर्थांत हे वर्गाकरण पुस्तकांच्या स्थितीचें
असून विषयाचे नाहीं. जुनी पुस्तकें ज्याला इंग्रजींत १11110 6010१10100”
म्हणतात त्या स्थितींत क्वचितच मिळतात. निर्दोष पुस्तक जोपर्यंत मिळालें
नाहीं तोंपर्थेत अपुरे किंवा सदोष पुस्तकच काय, परंतु ला पुस्तकाचे एकादे
फाटके पानही संम्रहर्णाय व रक्षणीय मानलें पाहिजे. “ खाईन तर तुपाशीं, नाहीं
तर उपाशीं ” असें म्हणून चालणार नाहीं. परंतु आपल्या संग्रही असलेलें
पुस्तक कोणत्या अवरथेंत आहे, याची निश्चित जाणीव प्रत्येक संग्राहकाला सतत
असली पाहिजे. त्या शिवाय सदोष पुस्तकाच्या जागीं नवें निर्दोष पुस्तक कधींही
येणार नाहीं. पुस्तकाच्या मलपृष्ठावर आंतल्या बाजूस त्याचा त्यांतील दोष नमूद
करून स्थितिनिष्ट वग लिहावा. इतकेंच नव्हे तर पुस्तकाच्या यादीमध्येंही तो
नमूद असावा. पुष्कळ वेळीं दोन सदोष किंवा अपुरी *क' वर्गातील पुस्तकें मिळून
एक “ अ ' वर्गातील पूर्णे व निव्यंग पुस्तक बनूं शकतें.
मासिकांचीं वषेअखेर पुस्तकें बांधतांना त्यांचीं कव्हरें काढून टाक-
ण्याचा प्रघात आहे. हा तर शुद्ध निवुद्धपणाच होय. मलपृष्ठें नसलेलीं मासिके
'क' वगोमध्यें समाविष्ट केलीं पाहिजेत. ग्रेथशास्रदृष्टया मलपृष्ठावर पुष्कळदा
अत्येत महत्त्वाची माहिती असते.
२९
पंचारती
९.82 92311
केवळ पैसे असले म्हणून ग्रंथसंग्रह होत नाहीं. त्याच्या करतां अत्यंत
कष्ट व अनेक खटपटी कराव्या लागतात. ग्रंथ मिळावितांना अनुभवावी लाग-
णारी दुःखें व तो मिळाल्यावर होणारा आनंद जातिवंत संप्राहइकाशिवाय इतरांना
कळणें शक्य नाहीं.
ग्रेथसंम्राहकांची ही मनःस्थिति सर वाल्टर स्क्रोट यांनीं आपल्या १'॥2
१1१ूप'ए या कादंबरींत 1४ 016७पए०]ः यांच्या तोंडून सुंदर रीतीनें
वणेन केली आहे--
“ 3८८ ऐ5 ७101820 01158१5, 10 0716 0 एिट्या
18817 001 1700, 810 85000 ० एल क ॥ए7 तात १९815
01660". 1 प्)९०१18त 81 ०0 कण्या 0पा ०0. 6९६९, ७॥०
107९५१ (९2 0७९७४ शाक्ा) 1९0 ]उक्कीणी-0001. "०08000,
हाफ, झणी, कात णा 0०11122 87 ? प्राथाः'2 ॥॥८ हतृपा-
एक्का ठण. 007 00 शाप॥२७्रा2त ००५ ० ष8 0 (प
० 8000810?” 1 हक्का पा ९ ताणाला ल. (फ० १ळटा
७०1९७ ० 8700४ ६८ फ्रा ॥1९1802 1281711006 7०७7160007,
शीो०, शाक ॥पतेढ 0८तप९800126 10 ४०0 ज८ 09 ॥18 188
शर. 11286 110016 1117201058 छा'2 2 पाटयाठा चात छत
0000168 ०. पोक्षा७ 8 शक्षापए 0४ गा5१्टर्णग क्यात शाळा पाट
॥71"0पष्टा) ॥८ (/0७५टकाल, 01८ (/101४8(2, 11182 130प, ४9.
878 का १-॥1॥0780ए617, 111 ८, शि ४९76 (0 06
10पए1त 00७5 कात. (7०55; ॥॥10886__1118081151100प8
१९81608 11 (111278 72 क्यात ठपाण०प8. १1०७ ०ी”8ि. 1872८
ग. 800१. ॥क्षटष्टायाश ० ७ 1811010119, 1080 ४ 8 (00 78९8१४
900॥108021108 11] ॥॥1]6 १881605 1115 ]7108 16 81010
6 16 ० 8एऊ९७०. ॥8 शक्षांप2 1 86, "०५ ॥॥९ ४५016.
प०फ ॥8४ए० 1. 78९0010 1880 60पा2 ]च88ाया2्ट हकाशटा
810प]त ठण 171 ७९९ ॥8 810 ७12 017९911 7९४७१-
€0 8800 ]ए००॥ 8(पता प ण काणापणाए ७७ ४०6१ ७०
२१५
- अ. का. प्रियोळकर
1 0ए6* 18 ७०0०१७8 & 08 ४४8, 88 क ॥1ए 9111807,
00 100७1४ 0०० 821180 11 ता8टुप182 !
आपल्या तरुणपणांतील सत्यसृष्टीं्ताल एक ब्रद्ध ख्ेही दृष्टीसमोर ठेवून
१. उलाक छा (01त0ए०र हो व्यक्ति आपण रेखाटली असल्याचें सर,
वॉल्टरनें आपल्या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये नमूद केलें आहे.
अशाप्रकारे निरनिराळ्या व्यक्तींनी जमविलेल्या खासगी पम्रथसंग्रहांना
शेवटीं एकाद्या सार्वजनिक संग्रहालयांत स्थान मिळणे उचित आहे. मग आपल्या
आर्थिक परिस्थितीप्रमाणे तो त्या संस्थेला एकाद्याने देणगी म्हणून दिलेला असो
किंवा विकत दिलेला असो. पण कसाही दिला असला तरी इतक्या प्रेमाने,
हौसेने व कष्टाने जमविळेला व मुलाप्रमाणे संगोपन केलेला संग्रह हाता-
बेगळा करतांना त्याची शावुततलांतील कण्वक्रषीप्रमाणें स्थिति झाल्याखरोज
राहाणार नाहीं. तेव्हां आपल्या सार्वजनिक ग्रंथसंप्रह्मालयांच्या चालकांना माझी
अशी आग्रहाची विनंति आहे कीं त्यांनीं आपली अन्तगेत व्यवरथा अशी
चोख ठेवावी कीं जेणेकरून आपलीं पुस्तकें देणाऱ्या संप्राहकांना त्यांच्या
संग्रहाच्या भवितव्याविषय़ीं काळजी वाटूं नये. एकादे विद्याथ्यांचे वसतीगृह
पाहाग्यास गेल्यावर तेथील स्वच्छता, शिस्त व टापटीप आणि मुलांचे आरोग्य,
अभ्यास व वतन उत्तम पाहून ज्याप्रमाणें आपलीं घर'चीं मुलें देखील तेथें आणून
ठेवावींशीं वाटतात त्याप्रमाणें आपल्या ग्रंथसप्राहलयांची सुंदर व्यवस्था पाहिजे.
नालायक लोकाच्या हातीं सांपडलेल्या एकाद्या भिकार ऑफेनेजमधील पोरक्या
पोरांप्रमाणें आपल्या ग्रंथालयांतील पुस्तकांची ददशा नसावी. कसर व वाळवी
यापेक्षांही उचले लोक हेच ग्रंथांचे खरे शत्रू आहेत. कारण जीवजंतू पुस्तकाचा
कांही भागच खातात तर उच्चवळे सगळेंच पुस्तक गट्ट करतात. यासंबंधी एक
बुटका प्रसिद्ध आहे--एका सदूगहस्थाकडे मोठा ग्रंथसंग्रह होता. दुसरा एक
गृहस्थ त्याच्याकडे जाऊन वाचण्याकरितां एक पुस्तक मागू लागला, पहिला
गृहस्थ म्हणाला, “ हें पहा, पुस्तक एकदा बाहेर दिलें म्हणजे परत येत नाह्दीं
असा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. ” “ तो कसा ६ ” दुसऱ्या ग॒हस्थानें पूच्छा
केली, “' लोकांकडून वाचण्याकरितां आणलेली पुस्तके जर परत केलीं गेलों असती
तर येथें एकतरी पुलक शिल्लक राहिलें असतें काय £ ” पहिला गृहस्थ शांतपणे
२१
पंचारती
म्हणाला ! अशा लोकांना फार जपलें पाहिजे, कांहीं वाचक तर प्रंथालयांताल
पुस्तकाची पानेच फाडून नेतात, अश्या जीवांना फ्लीट आणि पोयश्या काय
करणार ई या ग्रेंथशर्विलकांना युरोपांत 1310110110 अशी संज्ञा आहे.
मी ज्या निरनिराळ्या मग्रंथसंम्रहाच्या दृष्टि सांगितल्या ल्या दृष्टीनी जुनी
पुस्तके मिळविण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. वाचनाल्यांनीं “ आमची संस्था
संग्रहालय नाहीं ?? अते म्हणून या बाबतींत कांहींच प्रयत्न न करणें म्हणजे
स्वतःची नालायको सिद्ध करणें आहे, असें मी समजतों. प्रत्येक वाचनाल्यानें
त्या करितां एक स्वतंत्र कपाट ठेवून जुने ग्रंथ जमविण्यास सुरवात करावी,
हायस्कुल व कोठेजे यांतील मराठी अध्यापक्रांना पुष्कळच कार्य करतां येण्या-
सारखें आहे. निरनिराळ्या भागातून त्यांच्या फडे विद्याथी येत असतात.
त्यांच्या मध्ये ग्रथसंग्राहकत्रत्तीचा जर त्यानीं फैलाव केला तर हे विद्यार्थी
सुटीच्या दिवसांत अशीं पुस्तकें जमवितील व तीं जर कोलेजमध्यें त्यांच्याच
नांवानें ठेविलीं तर त्यांच्या कॉलेज मधील वास्तव्याचे ते॑ एक बहुमोल व सुंदर
स्मारकच होणार नाही. काय १ अशा प्रकारची एकादी सूचना आमच्या प्राध्या-
पक मित्रांसमोर मांडिली तर ते लगेच विचारतात याला परक्षिमध्यें युनिव्ह-
सिंटीनें मार्क ठेविळें आहेत कुठें १ ज्याप्रमाणें दर वषी गॅदरिंग तुह्मां निष्काम
बुद्धीने करतां त्याप्रमाणें हा ग्रेथ्रसंग्रहाचाही निष्काम कर्मयोग तुह्यी आचरावा
अशी माझी त्यांना विनात आहे. व्षाकांठीं आपल्या दुर्मिळ ग्रेथसंग्रहांत जो
सवीत जास्त व महत्त्वाची भर घालील त्या विद्याथ्यीला या गॅदरिंगमध्यें रोप्य-
पदकं किंवा अन्य पारितोषिक द्यावे.
मुंवईसरकारचा देशी ग्रेथसंग्रह
१८६७ च्या ९२५ व्या अक्टान्वयें मुद्रकानें प्रत्येक पुस्तकाच्या ज्या तीन
प्रती सरकारकडे पाठवावयाच्या असतात त्यापैकीं पहिली सेक्रेटरी ओफ स्टेट
फोर इंडिया व दुसरी गव्हनेर जनरल यांच्याकडे पाठवावी आणि तिसरी
स्थानिक सरकारनें तिची नोंद करून एकाद्या ग्रंथालयाला द्यावी किंवा अन्य
प्रकारें विल्हेवाट लावावी, असें ठरलें होतें. पुढें ता. २० जुलै १८७१च्या
गॅझेटमध्ये ( ए. ७८१ ) जाहीर केल्याप्रमाणे ही प्रत डायरेक्टर ऑफ पब्लिक
१२९
- अं. का. प्रियोळकर
इन्स्टरक्शन यांनीं मुंबई इलाख्यांताळ वाड्ययाच्या वार्षिक आढाव्याकरितां
उपयोग करून नंतर मुंबई युनिव्हर्सिटीच्या रजिष्ट्रकडे पाठवावी, अशी
व्यवस्था करण्यांत आली व त्याप्रमाणे ही प्रत युनिर्व्हासटीकडे जाऊं लागली.
पुढे १८९० सालीं हीं जीं पुस्तके युनिव्हर्सिटीकड जातात त्यांची काय व्यवस्था
आहे अशी सरकारनं युनिव्हर्सिटीकडे विचारणा केली. तिला उत्तरादाखल
युनिव्हार्थिर्टांचे त्यावेळचे रजिष्टार, ॥॥'. 1), ॥॥18001810 यांच्याकडून
जें पत्र गेलें त्यांत म्हटलें आहे कों, नेटिव पब्लिकशनच्या रजिष्टारकडून जीं
२२,५२४ पुस्तकें आलीं व्यापेकी ८१६४ वाळवीनें खालीं किंवा गहाळ झालीं
आहेत, तै राहिलेलो १७३६० पुस्तकें सरकार म्हृगेल त्याच्या हवाली
करण्यास सिंडिकेट तयार आहे !!! युनिव्ह्िर्टाकडून अशाप्रकारचें विलक्षण
उत्तर आल्यावर सरकारनें येथील रायल एशियाटिक सोसायटीकडे, “ तुह्मी
तरी हीं पुस्तके ठेवाल का हो ९ ” अशी पृच्छा केली, तिला ता. ८ अक्टोबर
१८९० च्या पत्राने सोसायर्टांचे सन्मान्य कार्यवाह श्रीयुत जव्हेरोळाळ याज्ञिक
यांनीं उत्तर दिलें आहे. त्यांत लिहिळें आहे कौ, दरवषी भेटीदाखल येणाऱ्या
किंवा विकत घेतलेल्या पुस्तकांमुळ आमचा संग्रह सारखा वाढत असून त्यांनाच
आपली जागा अपुरी वाटत आहे. अश्शा परिस्थितींत या नव्या संग्रहाचा ताबा
घेणें कमिटीला शक्य होत नाहीं व त्याची व्यवस्था ठेवण्यास सोसायटीकडे
माणसेंही नाहींत, शेवटीं १८९० च्या नवंबर महिन्यांत हीं पुस्तक सरकारच्या
रिकॉडे औफिसांत सांठवावीं, असा नि्णेय घेण्यात आला. असा या मुंबई-
सरकारच्या पुस्तकसंग्रहाचा अत्यंत केविलवाणा इतिहास आहे.
हा सगळा इतिहास मुंबई विश्वविद्यालयाचे कर्तबगार ग्रंथपाल डॉ. जोशी
यांच्या नजरेस मी आणलेला आहे. ते युनिव्हर्सिटींच्या अधिकाऱ्यांमाफत
खटपट करून मागच्या लोकांनीं नाळायकपणें घालविलेला आपला हक्क परत
मिळवितील व रिकॉर्ड आफिसांत धूळ खात पडलेल्या या मोल्यवान संग्रहाचा
उद्धार व सरक्षण करतील, अश्यी मला आश्या आहे.
मुंबई मराठी भंथसंग्रहालयाची जबाबदारी
131018'त 2८061 ( १७७३१-१८८३ ) हा इंग्लंडांताल प्रसिद्ध
संप्राहक म्हणे, “ 1० ४९८१811 68. 0९ फ्ा10प 01766
रै २२
पंचारती
0०४1९8 ० 8 00०७, ०0९ "90 च०फा, 0०५७ 100 प88 ४00 016
107 0011009615. ” आपल्याकडील खाजगी ग्रंथसंग्राहकांना असं करणें जरी
अशक्य असलें तरी पण मुंबई मराठो प्रेथसंम्रहाळयासारख्या संस्थनें ग्रंथांची एक
जास्त प्रत केवळ संग्रहाकरितांच म्हणजे जी बिलकूल उपयोगाकरितां द्यावयाची
नाहीं अश्ली घेऊन ठेविली पाहिजे. तसेच अगदीं जुन्या पुस्तकाच्या शक्य तर
टाइप प्रती करून वाचावयास द्याव्या. मूळ प्रती लोकांना ह्वाताळतां येत नाहींत
आणि ल्या ते निष्काळजीपणानें खराब करून टाकतात असा अनुभव आहे.
आपल्याकडे पुस्तकांची वगवारी किंवा यादी यांची देनाच आहे. पुस्तकांची यादी
जर् पद्धतशीर नसेल तर पुस्तक संग्रही असून देखील तें वाचकांना मिळणार
नाहीं. आपल्याकडील ग्रंथसंम्रहालयांतील कॅटलोगांतील किंवा सूचींतील मोजा
जर कुणी एकत्र केल्या तर तो एक मोठा विनोदी ग्रेंथ होईल. येथील एका प्रसिद्ध
संग्रहालयांत 8] चा 8९8911)8 810 111188 हा ग्रंथ उिलकाए
8110 7001०९४ या वगोत घातला होता, अशी आख्यायिका आहे. श्री. य.
रा. दाते यांच्या महाराष्ट्र वाडायसूऱचीमध्यें रा. देवस्थळी यांचे सुरतच्या कॉँग्रेसच्या
भांडणावर लिहिलें सुरतकलहशतक हें काव्य शुंगारामध्यें घातलं गेलें आहे !
तरी कॅटलॉग तयार करतांना पुस्तक आधीं लक्षपूवेक पाहून नोंद केली पाहिजे.
नाहींतर फार घोटाळे होतात. केरेच्या छापखान्यांतील मराठी हितोपदेश
नांवाचा ग्रंथ आहे. हा एकच ग्रंथ ब्रिटिश म्यूझियम व इंडिया ऑफिस यांच्या
कॅटलॉगमध्यें एकीकडे पंचतंत्र व दुसरीकडे हितोपदेश म्हणून नोंदला गेला
आहे. विशेष मौज ही कीं या दोनही कॅटलोंगचा कता मि. ब्लमहार्ट हा एकच
गृहस्थ आहे. या माणसाच्या निष्काळजीपणामुळे आमचे मराठी ग्रंथसूचिकार
रा. दोकरराव दाते यांची केरेंचे पंचतंत्र व हितोपदेश असे दोन ग्रंथ असावेत
अशी चुकीची समजूत झाली असें त्यांच्या ग्रंथांतील आद्यमुद्रितांची यादी आहे
तिच्यावरून दिसून येईल. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हें ब्रिटिश म्युझियम-
सारखें बृहन्महाराष्ट्राचे आदर्श मराठी प्रेथसंग्रहाळय होण्यासारखें आहे. परंतु
केवळ लोकाश्रयावर त्याची सुधारणा करतां येणें शाक्य नाहीं, त्याला राजाश्रय
पाहिजे. त्याकरितां महाराष्टांतील जेवढे म्हणून महाराष्ट्रीय संस्थानिक आहेत
त्यांच्याकडून वार्षिक मदत मिळविली पाहिजे. युनिव्ह्र्तिटींच्या श्रंथाल्याची
३४
- अ. का. प्रियोळकर
प्रेवशपात्रिका दाखविल्यास विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देऊन युनिव्हर्सिटीकडून
वार्षिक ग्रँट मिळविणे शक्य आहे. सुदैवाने मुंबई म्युनिसिपाठिटी वार्षिक मदत
देते. तिच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. कॉंग्रेससरकार पुनः जेव्हां अधिकारपदारूढ
होईल त्यावेळीं आपणास मदतीची आश्या करण्यास जागा आहे. आपणास
कार्यक्षम अज्ञा ग्रंथपालाची आवश्यकता आहे. मात्र हा शरेथपाळ केवळ त्याचा
डिप्ठामाच पाहून निवडतां कामा नये. खऱ्या अभ्यासाला सुरवात पदवी किंवा
डिप्लामा मिळाल्यावर होते. पग हिंदुस्थानांमध्ये बहुथा येथेंच अभ्यासाची
परिसमाप्ति होते. यापेक्षां अश्या डिप्लोमाचा किंवा पदव्यांचा विटाळ ज्यांना
झाला नाहीं असे रा. दात्यांसारखे जर एकादे रवयंभू ग्रथपाळ आह्यांला लाभले
तर ते उत्कृष्ट ग्रंथालय निमोण करतील, मुंबई मराठी ग्रंथसंम्रहाळयानें आपलें
कार्यक्षेत्र मुंबई बेटापुरते मरयोदित न ठेवतां सबंध वृहन्महाराष्ट करावें. कार्याबरोबर
त्याच्या नांवाची व्याप्ति जर वाढवावयाची झाली तर येत्या सुवणेमहोत्सवाच्या
प्रसंगीं “ बृहून्महाराष्टू ग्रंथसंग्रहाळय़ ” असे व्यापक नांव त्यांने धारण करावयास
हृरकत नाहीं. बाकी मुंबई विश्वविद्यालया प्रमाणें मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयालाही
सध्यांच्याच नांवाखाली व्यापक कार्य करावयास हरकत असूं नये. मात्र सबंध
महाराष्ट्राला ब्रिटिश म्युझिय्रमसारखें एक चांगलें आदश ग्रंथसंग्रहालय पाहिजेच
पाहिजे. असो.
ग्रंथसंम्रहू हा कांहीं निह्ययोगी माणसांचा निष्फळ नाद नाहीं. लोकहित-
वादी व कालोरल यांच्या उद्गारांवरून ते एक थोर राष्ट्रकार्य आहे,
हें आपणास दिसून येईल. केंब्रिज युनिव्हातिर्टांचे ग्रंथशात्षाचें प्राध्यापक 1".
8369110प7 68 1३1० हे ग्रंथसंग्रह्माच्या चळवळीच्या वैयक्तिक प्रयत्नासंबंधानें
म्हणतात, “ (00110 1180010018 187९ तवा गाशा 068,
७, 11 16817 6४७४ 1118581108, 1001४88 11110181४0 1188
8100१7) 00७ 8 89. लाडणाह) एछाएए, शाल शाहया-
807112 0 0०0०५ लळयटठापाट, 7185 ठळ्यणपीप्11 टाटा.
शका (0 100 कात शा 8ग०णा08ा 001086. 17 प्याळाक, ८०
७८ ७ 607८८४०" 7१७८७ 7१८॥/४४ ८८४८०४७ १८८८ ४० 6& &
७०१४८८४. “ अशा प्रकारचे पुष्कळ देशभक्त आपल्या हिंदुस्थानांत निमाण
व्हावे असे परमेश्वराला प्राथूेन आजचे प्रदशेन उघडल्याचें मी जाहीर करतों,
हिं च््ा्छ ि
खुस्वागतम्
सुस्वागतम् ! सागतसमितीचा अध्यक्ष या नात्याने माझे पहिलें कर्तव्य
म्हणजे समितींच्या वतीने आपणा सवाचे स्वागत करणें हें होय; आणि तें मी
अंत मनःपूवेक आणि आनंदाने करतो. आमच्या या आमंत्रणाचा प्रेमाने व
अगत्याने स्वीकार करून आपण या परिषदेसाठी हजर झालांत याबद्दल स्वागता-
बरोबरच आपले आभार मानणेंही उचित असें मला वाटतें.
त्याचप्रमाणे या परिषदेचे अध्यक्ष श्रीयुत बाळासाहेब खेर यांनी आपले
दुसरे विविध व्यवसाय बाजूला ठेऊन आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करून या
परिषदेच्या कायाची धुरा वाहण्याचे आनंदानें कबूल केलें याबद्दल आपणां
सर्वीच्या वतीने मी त्यांचे आभार मानतों. परिषदेच्या कार्यक्रमांत अध्यक्षपरि-
चय अर्से एक कलम आहेच आणि जे कोणी कार्यवाह या परिषदेला अध्यक्षांची
ओळख करून देणार असतील ते आपल्याला त्यांच्याबद्दल विशेष माहिती सांग-
तीलच. पण आपल्याला जर कदाचित् माहित नसेल तर मी एवढेंच सांगून
ठेवतों कीं श्रीयुत खर हे कॉग्रेस राजवटीत मुंबई प्रांताचे मुख्य प्रधान व शिक्षण-
मत्री होते. आणि त्यांनी ग्रंथालयांची घटना या विषयावर जे अनेक प्रश्न
आहेत त्याबद्दल पुष्कळ विचार केलेला आहे, इतकेच नव्हे तर या विचारांना
ते मूते स्वरूपही देणार होते. पण मध्येंच माशी शिकली. म्हणजे महायुद्ध सुरू
मुंबई, उपनगर व ठाणें जिल्हा वाचनालय परिषदेच्या दुसऱ्या अधि-
बेशनाच्या वेळीं स्वागताध्यक्ष डॉ. पु. म, जोशी यांनीं केलेलें भाषण
२६
डॉ. पु. म. जोशी
'झालें व कॉँग्रेस मंत्रिमंडळाने राजीनामा दिला. त्यामुळे त्यांनी जे कार्ये करण्याचें
योजिले होतें ते अर्धवटच राहिलें. असो. याबद्दल उल्लेख मी पुन्हां माझ्या
भाषणांत करणार आहे इतकी धोक्याची सूचना देऊन मी दुसऱ्या सुद्यांकडे
वळतो.
मुंबई, उपनगर व ठौणें जिल्हा वाचनालय परिषदेचे हें दुसरें
अधिवेशन. म्हणजे आपल्या कार्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. पहिलें
अधिवेशन गुदस्ता ठाणें येथील मराठी ग्रेथसंग्रहालयाच्या सुवणमहोत्सवाच्या
वेळीं भरविले गेलें हें ठीकच. कारण मुंबई व आसपासच्या भागांतील प्रंथाल्यांत
ती सर्वात ज्येष्ठ अशी संस्था आहे; आणि तिच्या सुवणमहोत्सवाच्या सु प्रसंगी
ग्रंथालयीन विषयांच्या विचाराला चालना मिळाली हें त्या समारंभास उचित
असेंच झालें. यंदा मुंबई मराठी ग्रथसंग्रहाळलय़ाच्या वतीने हे काम होत
आहे, तें नीट रीतीने पार पाडणें हँ या परिषदेच्या स्वाधीन आहे.
मला वाटतें कीं स्वागतसमितीच्या अध्यक्षपदासाठी माझी जी निवडणूक
झाली ती थोडी गुळाचा गणपति व गुळाचा नेवद्य अशासारखीच आहे आणि
म्हणूनच मी सुद्धां आपल्याला आज ग्रंथालयीन संघटनेविषयरींच दोन शब्द
सांगण्याचा निश्चय केलेला आहे.
सहासात वर्षांपूर्वी अहमदनगरच्या मराठी साहित्यपरिषदेच्या बरोबरच एक
वाचनालयपरिषद भरली होती; आणि ती आजच्या ह्या परिषदेपेक्षां जास्त
व्यापक स्वरूपाची होती. परंतु त्यानंतर पुन्हां अशी मद्दाराष्ट्वाचनालय-परिषद्
भरल्याचें मला कांहीं. आठवत नाहीं, याला अनेक कारणें असूं शकतील, एक-
आणि माझ्या मतें मुख्य कारण म्हणजे अशा परिंषदेंत अथातच म्रंथपाल प्रामु-
ख्याने वावरणार, पण आपल्या देशांत असे स्वतंत्र ग्रंथपालळच फार कमी.
गंथपाल म्हणजे बहुदाः कारकुनी पेश्ाचाच माणूस अशी समजूत आणि प्रथा
दिसून येते. त्यामुळे साहित्यिकांनी आणि ग्रॅथसंग्रह्मलयांच्या उत्साही कार्यवाहांनी
मनावर घेतल्याशिवाय आजच्य़ासारखे मेळावे होणें कठीण,
आनंदाची गोष्ट अज्ञी कीं ठाण्यास भरलेली परिषद् व आज येथें भर-
ठेली परिषद या दोन्हीही, प्रेंथाल्यांच्या कामांत आपुलकीनें भाग घेणाऱ्या
सजनांच्या परिश्रमामुळेंच भरल्या आहेत. आणि महाराष्टांत ग्रंथालयीन जें
- ह)
पंचारती
कांही कार्य होणार आहे तेंही पण त्यांच्याकडूनच होईल अशी माझी खात्री आहे.
याबद्दल पुरावा म्हणजे येथें जमलेल्या प्रतिनिथींमध्यें धंदेवाईक ग्रंथपाल ( म्हणजे
माझे मित्र रा. कापडी, रा. पारखी किंवा माझ्यासारखे ) फारच थोड्या प्रमा-
णांत आढळून येतील. बहुतांशी ग्रंथालयांचे काम विनावेतन करणारे कार्यवाहच
येथें जमा झालेले आहेत असा तर्क मी जर केला तर तो कांहों वाबगा होणार
नाहीं.
असे आपुलकीने काम करणारे लोक आपल्यामध्ये आहेत म्हणूनच महा-
राष्ट्रांताल कित्येक संस्था तग घरून आहेत; नाहीं तर त्यांची स्थिति काय झाली
असती याबद्दल विचारच न करणें बरे. आणि अशा या काम करणाऱ्या मंडळीं-
बद्दल प्रगट रीतीनें दोन गोरवपर शब्द बोलण्याची आज संधी मिळाली याबद्दल
मला फार आनंद होत आहे. जेव्हां जेव्हां मी एकाद्या ग्रेथसंग्रहालयाबद्दल माहिती
वादात असतो किंवा मिळवीत असतों तेव्हां तेव्हां मला या संस्थांच्या कार्यकारी
मंडळांच्या सभासदांबद्दल व चिटणीसांबद्दळ कौतुकच वाटतें. कदाचचित् लोक नावें
ठेवताहेत, € कशाला हे लष्करच्या भाकऱ्या भाजतात ' “ अहो नवी नवी पुस्तकं
वाचायला मिळावी म्हणून हा सगळा खटाटोप '. अज्ञा तऱ्हेची अनेकांची अनेक
कुत्सित बोलणी ऐकून घ्यावी लागतात. कोणी आपल्या खाजगी वेळाचा व्यय
करून ब कांहो तर स्यवत.च्या पदराला थोडाफार खार लावून ग्रंथालयांच्या
व्यवस्थचें काम पहात असतात. हे सव आपापल्या परीनें समाजसवाच करीत
असतात. असे ज ग्रंथालयांच अनेक सेवक ( येथें हजर असलेले व नसलेले )
यांना रातराः कृतज्ञ धन्यवाद.
अशा तर्हेनें आपल्या संस्थांना मोठ्या हुरूपाने काम करणारी माणसें
मिळतात पण बहुतेक संस्थांना पैशाची नड मात्र फार तीव्रतेने भासते. वगणी-
दारांकडून जी कांहीं थोडाफार वर्गणी येते तिच्यावर ग्रंथालयाचा संसार चाल-
वावयाचा म्हटलें तर कांहींच काम होणें शक्य नाहो. या करतां ग्रंथालयाला
सरकारच्या व नगरपालिकांच्या मदतीची अपेक्षा करावी लागते. कांहीं वेळेला
अश्शी मदत मिळते; पुष्कळदां मिळतही नाहीं. कधीं कोणी मोठी माणसें ग्रेथालय
पहावयास येतात व थोडीं फार द्रव्याची मदत देतात. ( कांहीं फक्त चांगला
शेराच देऊन पानसुपारी घेऊन जातात. ) येथें माझ्या पाहण्यांत प्रंथाल्यांनी
शट
डॉ. पु. म. जोशी
पैसे मिळविण्यासाठी जे कांहीं विविध उपाय केळे आहेत त्यांचा थोडा उल्लेख
करावासा वाटतो. एखाद्या ग्रंथालयाच्या मदतीसाठी बोलपटाचे किंवा नाटकांचे
कार्यक्रम ठेवले जातात आणि ल्या कार्यक्रमाचे जें क्रांहीं उत्पन्न खचे वजा जातां
राहतें तं ग्रंथालयास देण्यांत येते. माझ्या माहितीचं एक ग्रंथालय आपल्या या
मंबई शहरांत आहे; लढाईच्या पूवी त्या ग्रंथालयाचे कार्यकारी मंडळ सहकारी
तत्त्वावर एक कापडाचें दकान चालवीत असत व त्यापासून झालेला फायदा
ग्रंथालयाच्या कामाला वापर्रात असत हदी परिस्थिती बदलली असल्यामुळें ते
दुसऱ्या कोणत्या उपायाने पैसे उभारतात हें कांहीं मला माहीत नाहीं पण त्यांच्या
संस्थेबद्दल त्यांचे प्रेम आणि तिच्याकरतां झटण्याचा त्यांचा दुदम्य उत्साह
याबद्दल मला फारच कोतुक वाटते.
पण या मार्गानी कांहीं ग्रंथालयांना स्थेय व बळकटी ग्रेत नाहीं. त्याकरतां
सरकारचा नगरपालिकेचा व इतर स्थानिक संस्थांचा पाठिंबा हा पाहेजेच.
असें झालें म्हणजे वाचनालय संस्था ज्या हल्ली वर्गणीदारांच्या म्हणून गणल्या
जातात त्या सवे जनतेच्या होतील. आणि खर साहेबांनी पंतप्रधान असतांना
जी कामगिरी केली ती याच दिशेनें. प्रधानकीचें त्यागपत्र देण्याच्या सुमारासच
“ ग्रेयालयवधनसमिती ” या नांवाची एक समिती नेमण्याबद्दळ त्यांनी
हुकुम दिले होते. त्यांच्या आधिकारत्यागानंतर जे सल्लागारांचे सरकार बनलं
त्यांनी हा योजना पाहून “ ग्रंथालयव्धेनसमितीच्या ” कामाला चालना दिली. या
समितीचा अहवाल प्रसिद्ध झालेला आहे तो आपणा किल्येकांच्या पाहण्यांत
आलेला असेलच. त्या अहवालांत आपल्या मुंबई प्रांतांत ग्रंथालयीन घटनेची
सवोगाण वाढ कशी करतां येईल याबद्दल सविस्तर उहापोह केलेला आहे. आणि
शिवाय ग्रेथालयांचें लोण अगदीं खेडेगांवांपर्येत कसें पोचवितां येईल याबद्दलही
आराखडा मांडला आहे. *
येथें एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणली पाहिजे. सरकारने जरी ग्रंथा-
ल्यांच्या जोपासनेचें कार्य आपल्या हातांत घेतळें तरी धनिक नागरिकांनी या
सत्कार्याला मुक्त हस्ते मदत केलीच पाहिजे. अंड्यू कार्नेजी हें नांव आपणास
ठाऊक असेलच. त्यांनी ग्रंथालयांच्या मदतीस म्हणून खास एक मोठा द्रव्य.
निधी ठेवलेला आहे व इंग्लंड देशांत जेव्हां जेव्हां ग्रंथालयाची नवीन इमारत
३९
पंचारती
बांधतात किवा एकाद्या मोट्या शहरांत ग्रंथालयाच्या शाखा उघडतात तेव्हां
तेव्हां या निधींतून या नवीन संस्थांना अत्यंत सढळ हाताने मदत करण्यांत
येते. जर हो कानेंजी निधीची मदत नसती तर इंग्लंडमधील ग्रथालयें कित”
पत जोमदार झालीं असती १ त्यांनाही कदाचित् कष्टांतच दिवस काढावे लागले
असते; किंवा त्या देशांतल्या ग्रंथालयांची संख्या आहे ल्यापक्षां बरीच कमी
असती. एका शहरांत मध्यवर्ती ग्रंथालयाच्या उपश्याखा जेव्हां उघडण्याचा
बूट निघाला तेव्हां त्या सवे उपशाखांच्या इमारतीला कार्नेजी निधीतूनच पैसा
मिळाला. नगराधिकारी ग्रंथालयांच्या खर्चाकरता कर वसूल करतातच पण
इमारतीच्या खर्चाची त्यांच्याकडे सोय नव्हती. जी गोष्ट इंग्लंड देशाची तीच
अमेरिकेची. ग्रंथालयीन बाबर्तात अगदीं अप्रेसर असा जो हा अमेरिका देश,
त्याच्यांत सुद्धां कार्नेजी, रॉकफेलर किंवा अशाच दुसऱ्या द्रव्यनिधींच्या मदती.
मुळेंच कित्येक ग्रंथालये निघाली आहेत.
आपल्या देशांतील धनिकांनी यापासून बराच बोध घेण्यासारखा आहे.
पण तो बोध ते घेतील का? का बोकेसंन्याशयांच्याकरतां अन्नछत्रे आणि आधाच
समृद्ध असलेल्या देवालयांना मदत किंवा मंग्यांना साखर घालण्याकरतां म्हणून
विश्वस्तनिधी यांतच त आपल्या पेश्ांचा व्यय करणार ९
बडोदा सरकारनें हा पैश्याचा प्रश्न मोठ्या सुंदर रीतीनें सोडविळेला आहे. ज्या
गांवांत नवीन वाचनालय निघणार असेल त्या गांवकऱ्यांनीं एकतृतीयांश, स्थानिक
सरकारनें एकतृतीयांश व मध्यवर्ती म्हणजे बडोदा सरकारनं एकतृती ग्रांश
खच द्यावा अशी ही योजना आहे. आणि तिची अंमलबजावणी समाधानकारक
रीतीने होत आहे. आपल्या देशांत जसजसं शिक्षण वाढत जाईल तसतशी
लोकांची वाचण्याची जिज्ञासाही वाढतच जाणार आणि आपणही अशीच कांहीं तरी
व्यवस्था कली पाहिज, म्हणजे स्थानिक धनिकांनी ग्रंथालयांच्याकरितां सढळ हाताने
मदत कला पाहिजे हें ओघानेच आलें.
शिक्षण ज्या प्रमाणांत वाढेल ल्या प्रमाणांत किंवा त्याहूनह्ि जास्ती
प्रमाणांत ग्रंथालयांची वाढ होणे जरूर आह. हदी साक्षरताप्रसाराची मोहीम जी
सुरू आहे, आणि आपलं सरकार परत आल्यावर जी पुन्हां अनेकपट
- जोराने चालणार आहे, तिचें कार्य जर र्नाट रीतीने पुढे चालवावयाचें असेल
१४५
डॉ. पु. म. जोशी
तर तिला ग्रंथालयांची जोड मिळालीच पाहिजे. हिंदुस्थानसरकारचे शिक्षण-
सल्लागार सार्जटसाहेबबह्याद्दर यांनी जी हिंदी शिक्षणाची एक प्रचंड योजना
आपल्यापुढे मांडली आहे तिची नीट रीतीने सांगता व्हावयाची असेल तर
देशांत ग्रंथालयांची एक सांखळीच तयार करावी लागेल. आणि याकरतां मी
मार्गे उल्लेख केलेल्या ' ग्रंथालयवधेन समिती ?'च्या अहवालाचा फार उपयोग
होणार आहे. आपल्या देशांत ज्या पुनघेटनेच्या योजना आहेत त्यांत
ग्रंथालयांना त्यांचे योग्य स्थान मिळावे अशी खटपट आपण केली पाहिजे. येथें
एका सूचनेचा उल्लेख करण्याचा मोह आवरत नाहीं. जर यदाकदाचित हिंदुस्थान
व इंग्लंड या दोन देशांत राजकीय तह झाला तर ल्या तहाच्या कलमांपैकीं
माझ्या मतें एक अवश्य कलम म्हणजे भारतमंत्र्यांच्या कचेरीला जोडून जें
जगविख्यात “ हिंदुस्तान कचेरी ग्रंथालय ” आहे तें हिंदुस्तानाला मिळविणे हें
होय. आणि प्रत्येक वाचनालय परिषदेने याबाबत ठराव पसार करून या
प्रश्नाची तीत्रता व जरुरी लोकांच्या व सरकारच्या निदर्शनास वेळोवेळीं आणून
देण्यास बिलकुल चुकू नये.
असो. आतां ग्रंथालयांच्या संघटनेबद्दद आजपर्यंत काय कार्य झाळें आहे
याचा आढावा घेऊं. “ हिंदुस्थान ग्रंथालय संघ ” या नांवाची एक अखिल
भारतीय संस्था आहे हे आपल्यापैकी बहुतेकांना माहीत असेलच. ग्रंथालयीन
सर्व विषयांवर हा संघ नेहमी विचार करतो व त्याची जीं द्विवार्षिक संमेलने
होतात त्यांत ग्रेथालयशास्त्रांतील अनेक शाखावर व अनेक प्रश्नांवर निरनिराळे
प्रबंध वाचले जातात. शिवाय हा संघ इंग्रजीमध्ये एक त्रेमासिकही चालवीत
आहे. आपण जो नवीन मराठी ग्रंथालय संघ काढणार आहांत त्याची या
भारताय संघाचा एक घटक म्हणून नोंद करून घ्यावी अशी सूचना मी जाता
जाता करतों
प्रांतीय ग्रंथालय संघटनेच्या बाबतींत पंजाब, बंगाल व मद्रास हे मुंबई-
प्रांताच्यापुढें आहेत. ह्या तिन्ही प्रांतांत संघ असून पंजाबसंघाचें एक मुखपत्रही
दर तिमाहीस प्रासिद्ध होतें. त्याचप्रमाणे मद्राससंघही वार्षिक किंवा जशी सवड
पडेल त्याप्रमाणें ग्रंथालर्यान निबधांचे एकादें पुस्तक प्रसिद्ध करतो. ह्या संघाची
सवांत मोठो कामगिरी म्हणजे त्याने आजपर्यंत ग्रंथालयक्याक्ञांतील निर-
शै
पंचारती
निराळ्या प्रश्नांचा उहापोह करणारे दहाबारा उत्कृष्ट ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत
ब त्यांची बोलवा सव ग्रंथालयीन जगभर झाली आहे. हें सवे प्रचंड काम
आपल्या धंद्याचे नेते व प्राणच असे रावसाोहब रंगनाथन यांच्या एकद्याच्याच
स्फू्तीचा परिणाम आहे. कै. सयार्जाराव गायकवाड व रा. रंगनाथन् या
दोघांनीच हिंदुस्थानला जगाच्या ग्रंथालयीन नकाशावर मोठें मानाचे
स्थान मिळवून दिलें आहे हें आपण विसरून चालणार नाहीं. याशिवाय मद्रास
संघाची दुसरी मोठी कामगिरी म्हणजे त्यानें ग्रेथालय-वाचनाल्यांची चळवळ
सर्वे मद्रास प्रांतमर मोठ्या जोराने चालविली होती. हट्टी ती थोडी
मेदावलेली असली तरी फिरून पूववत् काम करू लागेल अशी आपण आशा
करू या.
इतर प्रांतांतूनही ग्रेथालयसंघटनेचा थोडा फार विचार केला जातो.
आपल्याकडे बडोदा राज्यांत असा संघ आहे व त्याच्या वतीने “' पुस्तकालय ”'
नांवाचें एक गुजराती मासिकही प्रसिद्ध केळे जाते. मुंबई प्रांताचे वैशिष्ट्य
म्हणजे ज्या ग्रंथालयवधेनसमितीचा मी एकदोनदा उद्धेख केला ती होय.
तिच्या अहवालाच| जेव्हां आपलें नवें जनतेचे सरकार सांगोपांग विचार करील
तेव्हां आपल्या प्रांतांत ग्रेथालयीन चळवळोंना नर्वांन तऱ्हेचीच स्फूर्ति मिळ-
णार आहे.
पण हा जो उषःकाल येऊ पहा त आहे त्याच्या करितां आपणही आपल्या
बाजूने तयार असलें पाहिजे. मराठी ग्रंथालय संघाची स्थापना हा त्या तयारी-
चाच एक भाग. आणि लवकरच मुंबई प्रांतिक ग्रंथालय संघाची स्थापना पण
आपण करूं या. या संघाची प्राणप्रतिष्ठा तीन वर्षापूर्वीच झालेली होती. पण
संघाचें कार्य अजून सुरू झालेलें नाहीं, मात्र “ मुंबई ग्रंथालय संघ” अश्यी एक
नवीन संस्था आपल्या या शहरांत गतवर्षी स्थापन झाली आणि तिला पुष्कळ
कार्य करण्याचा हुरूप आहे. तिच्याच चालकवरगांपैकीं एक दोघांनी मिळून
“ कैखुख तारापोरवाला ' नांवाची अंथाल्यांन पुस्तकांची माळा सुरू केली आहे.
या मालेंत एक लहानसे पुस्तक “ मराठी वाड्ययाचें वर्गीकरण ” रावसाहेब रंग-
नाथन् यांनी लिहिल आहे; त्याचा मराठी तजुमा या नव्या मराठी ग्रंथालय
संघाच्या वतीने प्रसिद्ध व्हावा अशी शिफारस मी करितों. हें भाषांतर ग्रंथालय-
श्र
डॉ, पु. म. जोशी
शास्रांतील दर्दी अश्या एका ग्रंथपालांनीं तयार केलें आहे व पुस्तक प्रसिद्धी करितां
क र
होणाऱ्या खर्चाची थोडी फार हमी मी घेतों.
संघाने दुसरें करण्यासारखे कार्य म्हणजे महाराष्ट्रांतील ग्रंथालयांची सूची
हें होय. परंतु ही सूची नसती यादीवजा होऊन उपयोगी नाहीं; तर तींत ग्रंथा-
ल्याचा थोडा इतिहास, वाचक संख्या, पुस्तफ$ व वर्तमानपत्रे इत्यादिकांवर खचे,
हो माहिती, त्याच प्रमाणे ग्रंथपाल कसा आहे, इमारत कशी आह, ग्रंथालयाची
एकंदर सांपत्तिक स्थिते कशो आहे इत्याद माहिती पण असावी अशी सर्वी-
गौण माहिती जर आपण जमवाल तर ती उभ्रजीत प्रसिद्ध करण्याची खटपट
मी करीन. माहिती मिळविण्याकरिता आपले मित्र श्रीयुत द. वा. जोशी यांनी
एक प्रश्नपत्रिका तयार केली आहे ती अवश्य विचारांत घ्यावी,
येथालयीन प्रश्नांचा शास्त्रोक्त रीतीने विचार करून त्या विषयावर
मराठींत पुस्तके प्रसिद्ध करावी अशीही एफ नम्र सूचना या अभिरूपभूयिष्टा
परिषदेपुढें माडतों. कै. रानडे व श्रीयुत पारखी यांनी या दिशेन प्रयत्न केल
आहेत आणि मराठींत पारखी यांचे € ग्रथालयशास्त्राचा आनामा ” हँ एकच
पुस्तक यंथाळयांच्या तंत्राबद्दल आहे. रा. दात्यांच्या गंथाबद्दद कालच्या
वक्त्यांनी उल्लख केलाच आहे. अगदी एकलव्याप्रमाणें दात्यांनी त्या पुस्तकावर
तपश्चया केळेली आहे.
आपल्या ग्रंथालयांचा भविष्यकाळ उज्वल आहे. आस्थेने व आपुलकीने
काम करणारे लोक आपल्यांत आहेत. ग्रंथालयीन प्रश्नांचा विचार करून त्यावर
लिहिणारेही विद्वान् आहेत. जसजशी साक्षरता वाढत जाइल तसतशी ग्रंथालय-
संघटनेकरितां कार्य करणारांची संख्या जास्त होईल. आणि जर सरकारने
व धनिक नागरिकांनी मनावर घेतलें तर या सर्वाच्या उत्साहाचें साफल्य
होईल.
ठिक्षणाचें सदावत
अध्यात्मविद्यचें माहेरघर, अनेक विद्या, कला व शास्त्रे यांचे उत्पत्तिस्थान
अश्या आपल्या य प्राचीनतम भारतवर्षात वास्तविक पुराणवस्तुसंग्रह्हाल्यें व
ग्रेथाळये सर्वात अधिक व सर्वांत जुनीं असावयास पाहिजे. परंतु दुदेंवाने
वस्तुस्थिति याच्या अगदों उलट आहे. मुद्रणकला व कागद तयार करण्याचें
शास्त्र यांचा शोध प्रथम ज्याने लावला ल्या चीनदेशांत पाहले ग्रंथालय इसवी
सनापूर्वी ३००० वेर्ष स्थापन झालें, हें स्वाभाविकच होय. पण हिंदुस्थानांतही
बुद्धकालापासून अनेक थंथसंग्रहालयें तक्षशिला, नालंदा आदि विद्यापीठांत व
अन्यत्र स्थापित झालेलीं होतीं. चिनी प्रवाशांनी हिंदुस्थानांतून गंथ आपणा-
बरोबर नळे, अज्ञी माहिती आपणास उपलब्ध असूनही आजचो आपली या
बाबर्तातील परिस्थिती आपलें अज्ञान, दारिद्रय व पारतंत्र्य यांना साजेल अशीच
आहे. काल रोजी पुराणग्रंथ, हस्तालेिखितं व दोलामुद्रितांच्या प्रदर्शनाचे उद्-
घाटन करतेवेळी श्री. प्रियोळकर यांनी जें सुंदर भाषण केलें त्यांत त्यांनी आपल्या
प्रांतांत प्रथम मुद्रणाल्यें केव्हां स्थापित झाळी व कोणते ग्रंथ छापले त्याचा
इतिहास आपणांस सांगितला आहे. त्यांच्या भाषणाबद्दल मी त्यांचें अभि-
नंदन करतों. श्रो. रा. गो. कानडे यांच्या “ प्राचीन व अवाचीन ग्रंथालये ”
या ग्रंथातील माहितीप्रमाणे १९३८ सालीं केवळ १००० अगर थोडीं अधिक
अशीं नांवाची ग्रंथालये या प्रचेड ३८ कोट लोकसंख्येच्या देद्यांत होतीं. लांच.ही
काय अवस्था होती तें सांगण्याची जरूर नाहीं. तर त्याच्या निम्याहून कमी
लोकसंख्येच्या अमेरिकेंत तीन हजार “ प्रमृख * ग्रंथालयांची नोंद होती व
मुंबई, उपनगर व ठाणं जिल्हा वाचनालय परिषदेच्या दुसऱ्या अधिवेदानाच्या
वेळीं अध्यक्ष श्री. बा. गं. खेर यांनी केलेलें भाषण,
डड
श्री. बा. गं. खेर
पुस्तकांच्या, नियतकालिकांच्या व वर्तमानपत्रांच्या संख्येची तुलना केली तर
आपणास लाजेने मानच खाली घालावी लागेल ! जेथें अक्षरज्ञानच शेंकडा
बाराहून अधिक लोकांस नाही तेथे दुसरी काय परिस्थिती असणार १ या शोच-
नीय परिस्थितीचं मुख्य कारण आपलें अनेक शतकांचे राजकीय पारतंत्र्य व
दुय्यम कारण आपल्या समाजांतील सुशिक्षितांची बहुसंख्य अज्ञानी जनते-
बद्दलची अनास्था हीं होत. हीं दोन्ही कारणें आतां नष्ट होऊं घातलीं आहेत.
याचें प्रमाण आपल्या देशांतील ग्रंथालय चळवळीची सुरवात व वाढ,
“ ग्रथालयश्यास्राचा ओनामा ” या छोट्याशा पुस्तकांत श्री. पारखी
यांनी “ ज्या ठिकाणीं निवडक ग्रंथांचा व ज्ञानप्राप्तीकरितां लागणाऱ्या इतर
साधनसामग्रीचा संग्रह असतो, ग्रंथांची मांडणी तर्कसंमत असते व ग्रंथांची
उपयुक्तता वाढविण्याच्या दृष्टीनं जेथें प्रयत्न केला जातो अशा स्थानाला
“ ग्रथालय़ ” द्दी सज्ञा देण्यांत येते, ' अक्षी प्रथालय़ाची व्याख्या केली आहे.
नमुनेदार ग्रंथालय होण्यासाठीं रम्य व सोयीची जागा, गुणी व प्रेमी ग्रेंथालया-
घिकारी, उत्तम निवड केलेल्या यंथांचा संग्रह, अंथांची शास्त्रशुद्ध मांडणी व
ग्रंथ विकत घेण्यासाठीं व ग्रंथालयाची सुव्यवस्था ठेवण्यासाठी जरूर तितका
पैसा एवढीं पांच अंगे भवर्य आहेत. आपला उद्देश सांगितल्याबरोबर ल्या ल्या
विषयांची माहिती असलेले ग्रंथपाल, त्या विषयावरची अगदीं अद्यावत उत्कृष्ट
पुस्तकें व मासिके आपणास ताबडतोब पुरवून चचा करून उद्देश सिद्ध होण्यास
मदत करतात अशी व्यवस्था पाश्चात्य य्रंथाल्यांतून आहे हें श्री. पारखी यांचे
वर्णन ग्रंथालयाच्या कायाची उत्तम कल्पना आणून देतें.
ग्रंथालयचळवर्ळाचें कार्य त्रिविध आहे. जनतेचे (१) निरक्षर (२)
साक्षर-म्हणजे अक्षर ओळख झालेले पण शिक्षण न मिळालेले व ( ३) सुशिक्षित
असे तीन वगे आपण केळे तर त्या तिन्ही वर्गांच्या बाबतींत ग्रंथालय-
चळवळीचे भिन्नभिन्न कतव्य आहे. निरक्षर लोकांना सुशिक्षित करतां आलें
नाहीं तरी सवे अगत्याच्या--महृत्त्वाच्या प्रश्नांची त्यांना माहिती मिळेल असें
केलें पाहिजे. आधुनिक, सावेजनिक व वैयक्तिक जीवनांतील जरूर त्या सवे
गोष्टी व्यक्ति व समाजाचे घटक या दोन्ही नात्यांनी त्यांना अवगत केल्या
पाहिजेत, आरोग्य, आहार, आमीण स्वच्छता, ग्रामीण जीवनांत नित्य संबंध
व.
पंचारती
येणाऱ्या सरकारी बिनसरकारी व्यक्तींचे हक व कतेब्ये, सामाजिक कर्तेव्यांची
जाणोव इत्यादि आवश्यक बाबींच्या अज्ञानामुळे निरक्षर जनतेची होणारी
दुरवस्था नाहींशी करण्यास मदत करणें हे ग्रंथालयचळवळीचें ( 1101519
1076116111 ) निरक्षर जनतेबद्दलचें कर्तव्य होय.
ज्यांना फक्त अक्ष ओळख आहे परंतु ती कक्ली टिकवावी-आपल्या
शिक्षणाला योग्य सुरवात करून ज्ञानांत भर कशी घालावी-काय वाचावें व कसें
वाचावें, सुशिक्षित कसें व्हावे, योग्य विचार करण्यास व आचार करण्यास कसें
शिकावें हें ठाऊक नाहीं ते त्यास अवगत करणें हें दुसऱ्या वगोच्य़ा बाबतींत
ग्रंथालयचळवरळांचें ध्येय होय. व तिसर्या म्हणजे सुशिक्षित वगीळा वाचनाची
व विचाराची साधनें पुरवून अधिक सुशिक्षित, सुविचारवंत ब कार्यक्षम होण्यास
प्रवृत्त करणें, चांगले ग्रंथ निमोण होण्यास साहाय्य करणें हें सुशिक्षितांच्या बाब-
तींत या चळवळीचे ध्येय होय. अशा तीन प्रकारचें काये ग्रथालयचळवळीचें
असावयास पाहिजे. सावेजनिक ग्रंथालये व वाचनालयें म्हणजे जनताशिक्षणाची
विद्यापीठेंच होत. तीं ज्या मानाने प्रस्थापित होतील, लोक ज्या मानाने त्यांचा
फायदा घेतील त्या मानाने जनतच्या सामान्य ज्ञानाच्या स्थितींत सुधारणा
घडून येइल.
आपल्याकडे सावेजनिक कार्यास मदत करण्याची ब॒द्धी सुशिक्षितांतही
फार अल्प असते हे करूल करणें प्राप्त आहे. आपल्यापुरते पहाण्याचा वृत्ति
फार बलवान ! अगोदर वर्तमानपत्रे व पुस्तके विकत ध्यायचीं नाहींत. लाय-
ब्ररीची आणलेली वाचावी, पण लायत्रर्राचें वर्गणीदार व्हायचें नाहीं, झालेंच तर
आणली पुस्तर्के वेळेवर परत करायची नाहींत, पुस्तकाची काळजी ध्यायची
नाहीं, त्यांतळी चित्रें वगेरे जुळळें तर फाडून ठेवायची, वतमापत्रें होतां होईल तों
उसनीं घेऊन वाचायची, अश्शी शोचनीय स्थिति पुष्कळ गांवांत आढळून येते.
जनतेने ग्रंथकारांस व ग्रंथाल्यांस उत्तेजन देण्याचें, प्रौढ शिक्षणाच्या कायास मदत
करण्याचे कार्य जेवढ्या आस्थेने केळें पाहिज तेवढें केलें नाहीं.
मला मोठ्या खेदाने नमूद करावें लागतें कीं कॉग्रेस सरकार १९३७ सालीं
अस्तित्वांत आलें ल्याच्यापूर्वी प्रोढ शिक्षणाच्या क्षेत्रांत सरकारी कार्य जवळ
जवळ कां-पूर्ण शून्यच होतें. कॉग्रेस सरकारने १९३८ सालीं डॉ. क्रिफड
४५
श्री. बा. गं. खेर
मेनशार्ट यांच्या अध्यक्षतेखाली एक प्रोढ शिक्षण समिती नेमली. तिच्या रिपो्टात
ग्रंथालयांबद्दल बऱ्याच शिफारशी केल्या होत्या. अक्षरज्ञानप्रसाराबद्दलही त्यांनी
उपयुक्त सूचना केल्या. त्याप्रमाणें अमल करण्याची तजवीज करण्यापूर्वीच कॉग्रेस
प्रधानमंडळाने राजीनामा दिला. प्रोढ शिक्षणांत मुंबई प्रांतांत अजून व्हावी
तशी वाढ झाल्याचें दिसत नाहीं. आपली जनता साक्षर व सज्ञान झाल्याशिवाय
आपणांस सामाजिक, धार्मिक, राजकोय कसलीच प्रगती साध्य होणार नाहीं.
आपण (_ १16 11810)011880 ) प्रोढ मतदानपद्धति, म्युनिसिपालिव्या व
कायदेमंडळासाठीं ज्य़ा निवडणुकी होतील त्यासाठीं सुद्धा, निमीण करू इच्छितो.
पण जनतेला बरे वाईट निवडण्याची-ज्ञानप्राप्तीची-साधनें प्राप्त करून दिल्या-
शिवाय-अशा मतदान पद्धतीने काय दुष्परिणाम हाऊ शकेल याचा विचार केला
तर ज्ञानप्रसाराच्या-ग्रंथालयचळवळीच्य़ा कार्याचें महत्व आपणास तत्काळ
दिसून येईल. नाहीं म्हणायला मुंबई शहरापुरती एक प्रौढ शिक्षण कमिटी
सरकारने नेमली होती. तिनें गेल्या पाचसहा वर्षांत ८०/८५ हजार लोकांस अक्षर-
ज्ञान करून दिलें आहे. हो कमिटी शहरात दरसाल ५० हजाराप£त रक्कम
लोकांकडून गोळा करते व तेवढीच रक्कम तिला सरकारकडून मिळते. या कार्यांत
पुष्कळ वाढ होण्याजोगी आहे. तिची योजनाही सरकारकडे गेली आहे. पण
अजून दाद लागली नाहीं.
नुसतें अक्षरज्ञान करून देणें एवढेंच प्रोढशिक्षगाचें कार्य नव्हे. प्रोढ-
शिक्षणा'ची व्याप्ति फार मोठी आहे, ही गोष्ट निर्विवाद आहे. पण अक्षरज्ञान
हें प्रोढशिक्षणाचें एक महत्त्वाचें साधन आहे. त्याकडे दुर्लक्ष करणें अशक्य
आहे. आपल्या पूवेजांना कुठें लिहायवाचायला येत होतें £ पण ते काय रानटा होते
का काय त्यांनीं नाहीं का सुखानें संतार केला £ “ लिहिता कशास ओनामा १
ही विचारसरणी फार घातक आहे. इंग्रजीत ज्यांना तीन "रकार' ( ताट,
शप ७0 010011)0010 ) म्हणतात ते “ लेखन, वाचन व साधें
गणीत ” ल्याचे तरी ज्ञान निदान प्रत्येक ख्रीपुरुषास निरपवाद असलेंच
पाहिजे. नाहींतर आजच्या जगांत त्यांचा निवोहृ सुरळीत होणार नाहीं, देशाचे
पाऊलही पुढें पडणार नाहीं ही गोष्ट निर्विवाद आहे. पण या बाबतींतही कशा
प्रकारचा गैरसमज आपल्या देशांतच नव्हे तर सुधारलेला असें मानला जाणाऱ्या
0. 8. ।
पंचारती
इंग्लंड देशांत अगदी अलीकडे अलीकडे सुद्धां होता, याचा निर्देश श्री. वें.
वि. जोशी यांनीं नगर येथें केलल्या अध्यक्षीय भाषणांत आढळेल. इंग्लंडांत
१६०१ सालीं डॉ. हॉलंड नांवाच्या इसमाने पहिलें सार्वजनिक ग्रंथालय
उघडले, स्काटलंडमर्ध्येही अठराव्या शतकाच्या सुरवातीपासून लायत्ररांचे
कायदेसुद्धां पास करण्यांत आले असें असून देखील १८५० सालीं ज्यावेळीं “टाउन
कौन्सिलांना लायब्रऱ्या स्थापन करून त्या चालविण्याकरिता लहानता कर
बसविण्याची परवानगी द्यावी ” असें बिल पार्लमेंटमध्ये आलें त्यावेळीं त्यालाही
विरोध करणारे बहादर पुष्कळ होतेच. एक कनेळसाहेब तर म्हणाले, “ अहो,
मला पुस्तकें वाचणें तर मुळींच आवडत नाहीं. ऑक्सफड युनिर्व्हरसटींत अस-
तांना मला वाचनाचा असा राग यरेत असे | कां म्हणून लोक पुस्तके वाच.
तात मला तर समजत नाहीं ! पुस्तकांतून मनाचें खाद्य मिळतें म्हणतात पण
आज लोकांना जर कशाची अधिकांत अधिक जरूर असली तर ती पोटाच्या
खाद्याची होय. ” अनेक इतर सभासदांनींद्दी या बिलाला विरोध क्रेला; पण
शेवटीं ओगस्टच्या १४ तारखेला “' पब्लिक लायतरीज अक्ट १८५० ” हा
कायदा पालेभेटने पास केळा. या अक्टाने टाउन कोन्सिलांना ( नगरपालिकांना )
सार्वजनिक ग्रंथालये व पदाथ संग्रहालये ( 1108211118 ) स्थापन करण्याचा
व त्यासाठीं जी मिळकतीची वार्षिक भाड्याची किंमत ठरली असेल (8111010
४७]ए6 ) त्यावर दर पोंडास अधी पेनी एवढा कर बसविण्याचा व कजे
काढण्याचा हक्क दिला. पण अक्ट लागू व्हायला स्थानिक मतदारांच्या संख्ये-
पेकी २/३२ नी संमती दिली पाहिजे ही अट घालण्यांत आली. यानंतर लाय-
ब्रऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक कायदे पालेमेंटने पास केले व ( लोकल
अँथॉरिटीज् ) स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक हक्क देण्यांत आले. त्यांत
१९१९ चा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांने पोन्डास पेनी अगर अधा
पेनी अशी कोणतीच मर्यादा न ठेवतां हवा तेवढा अमयीदित कर बसविण्याची
परवानगी दिली. हे कायदे पास झाले तरी चळवळांची प्रगति मंदच होती.
आपल्या शहरांत मोठी ग्रंथालयाची इमारत बांधण्याकडेच प्रथम जनतेचा कल
असे; मग पुस्तके घेण्यासाठी त्यांच्या व्यवस्थसाठी लायब्ररी ठिकठिकाणीं
स्थापन करण्यासाठी त्यांना पैसा पुरत नसे, जेव्हां १८८० ते १९०० या काळांत
४८
श्री. बा. ग॑. खेर
अँड्यू कानेजी व पासमोर् एडवर्डस् या दानझूर ग्रहस्थांनी अत्यंत उदार देणग्या
लायब्रऱ्यांसाठी दिल्या तेव्हांच या चळवळीने जोर पकडला. त्याचा इतिहास
ज्यांना जाणण्याची इच्छा असेल त्यांना जॉन मिंटो यांच्या 118(00"9 01
00110 1101617 100४९11611 या ग्रंथांत ही सवे माहिती मिळेल.
शहरें व खर्डी भिन्न उद्देश
१९२४ सालीं बोड ऑफ एज्युकेशनच्या अन्यक्षांनी इंग्लंडांत लाय-
ब्रऱ्यांची तरतूद पुरेशी आहे कीं नाहीं हें तपासून पहार्णे, वर निर्दिष्ट केलेल्या
कायद्यान्वर्ये स्थापित झालेल्या ग्रंथालयांची वाढ करणें, त्यांची सुधारणा करणें,
व इंग्लंड व वेल्स या देशांत लायब्रऱ्यांची पूणे तरतूद करण्याचे उपाय सुचविणे,
इत्यादि कामाकरितां सर फ्रेडरिक केन्यन यांच्या अध्यक्षतेखाली एक बारा
माणसांची कमिटी नेमली. त्या कमिटीने पूण चौकशी करून १९२७ साली एक
विस्तृत रिपोर्ट सादर केला. त्यांत अत्यंत विविध व उपयुक्त माहिती उपलब्ध
आहे. हा प्रत्येक ग्रंथालयाचें कार्य करणाऱ्याने वाचणें जरूर आहे. शहरांत व
खेड्यांत ग्रंथालयांची वाढ इंग्लडांत १९२३ नंतर खूपच झाली. या रिपोर्टाच्या
एकोणिसाव्या कोष्टकांत इंग्लंडमधील शहरांतील परिस्थितीबद्दद खालील
माहिती आहे.
ढा क्य ७. $ 1 > र् व्र , प्रमाण
| पा. शि. पे.
ह ऊ रुढडप१ड८२र९| रि ७२७२३०८ र ननक
१९२१ २२९८७९०३ कतली ११३०७८९ । ०---१--०
क २४१६८७०२ १२३३०९१५ ११८९५०० | ०---१----०
हॅ प्रमाण गेल्या वीस वषोनंतर पुष्कळच वाढले असलें पाहिजे.
शहरापेक्षां खेड्यांतील वस्तीच्या गरजा भिन्न असतात. रिपोर्टाच्या
तिसऱ्या विभागांत कोटी ग्रंथालयांचे काय धोरण असावें हें नमूद केलें आहे.
तें येणेप्रमाणे:
(1 ) 10 761276 ॥॥९ ए2ता 1) 0 118 10१75 तृप12
1771"680601४6 ०. 11(601160पक] ॥०॥ 0" दक ०800181
व २
पंचारती
टृक्कांग, ग 18 8पतीलाटा (0 880839. ॥॥18_ 10०88 1118
00९ प 1111810118 810१1] 06 7801060160 ७ 1४७0101
( 810 1101 1160808881707117 8 11016 18811166 ) एका 0४ पढ
0700४18101 फाणाली 18 118060 107 ॥10).
( 2 ) प'0 866प'2 ॥॥॥ ॥12 (882. 0 ४००१. एणाटटाहा
७17101 8010016 ७९ 80वप176१ 171 ॥1९2 82९0011817 5011001
18 ]९७ 8117९ त १8४९10]6९0१ 0४ 8 1070718101 0 ४००१
1161'81'2 (61 801001 ४९878 18ए 67106१.
(3) प'० ९0७018 ७8 /पा0का 11118011र्587111(0 80वृप10०
फा०प, ताल्पिए वाक्के हुहा&]) ]ताठफाहतवटटुढ पणाला
81010 0811 €क्की]९ 1111) 10 8007001562 1० ॥॥९ 1] छा
॥16 8268 8110 11881'5.
(4) 70. णकत झोका 1018१ र्जे पणा ट
1 81058 810 0 110 1185000 0 ॥8 0पा ॥९५४ा10०पा'-
100१ फणा ७ लताला 118 1030888088 11, ॥6 18 0
०९07 प्राणा 1110118९2ए0108 ॥185 तप ९8 85 ७ 1011060
० वि8 टप) प पणिगाक्रा8४ 76800181018 10 112
४०ए९"॥॥॥७॥ 0०. शा कधी पाका ताहणाठा, 0०0ए॥(४
9110 00प11॥"५.
(56) 1.० ७॥०एात० चिला 25 जि ९ झपव र्ण
016 ४78, (7800805 ६0 7०88810158 फली 0018010012 102
00९७101 01 ॥४॥९ 1111801181118.
(6) "0 721107७ ४5 181 88 [0881016 81] 0081901608
170171 ॥॥९ ७1 ० ॥1९ 85९00प8 80 छा 800160.
खेड्यांतील बहुजनसमाज विद्वान करण्याचा हेतू नसून अधिक सुखी-
वेळाचा सदुपयोग करणारा, भोवतालची व जागतिक परिस्थिती जाणणारा,
आपला कामधंदा अधिक कुरलपणें करण्यास समर्थ-बहुश्रुत कसा बनेल
५० |
श्री. बा. ग. खेर
हा हेतू खेड्यातील ग्रंथालयांच्या चळवळीचा प्रामुख्येकरून असला पाहिजे.
मी पाहिले आहे आपल्या प्रांतात आठ आठ दहा दहा हजार वसति असलेल्या
अनेक गांवात सुद्धां मोफत वाचनालय अगर सावंजनिक ग्रंथालय नसतें. मग
खेड्यांची गोष्टच कशाला £
खड्यांतील कायीची दिशा
माझ्या समजुतीप्रमाणे आपण आतां एक पंचवार्षंक प्लॅन आंखावा व
त्यांचे पहिलें पाऊल सात इयत्तापर्यंत मराठी शाळा असलेल्या प्रत्येक गांवांत
सावैजनिक लायब्ररी स्थापन झाली पाहिजे हें ठरवावे. नुसती वगेणादारांना
उघडी असणारी लायत्ररी नव्हे तर जेथे मोफत वतेमानपत्रें व पुस्तकें बसून
वाचता येतील व डिपॉझिट ठेवून पुस्तके वाचण्यास नेता येतील अशी एक
चांगली लायब्ररी स्थापन झाली पाहिजे. नंतर हळूहळू बाकीची खेडी ध्यावी.
फिरत्या पेठ्यांची लायत्ररी सवंत्र सुरू करण्याची तजवीज आपण केली पाहिजे,
निदान लहानांतल्या लहान खेड्यांत देखील वतमानपत्रें वाचण्याची व्यवस्था
केली पाहिजे.
साक्षरता प्रसार व ग्रेथालये
ज्यांना केवळ अक्षर ओळख होऊन पुढें शिक्षण मिळण्याची कांहीं साय
झालो नाहीं त्यांना ती अक्षर ओळख टिकविणे हाक्य होत नाहों. आतां
आपल्या देशांत प्राथमिक शिक्षण मोफत व॒सक्तांचें होण्याचा पुष्कळ संभव
आहे. तसेच प्रौढ शिक्षणाचे व साक्षरता प्रचाराचेही पुष्कळ प्रयत्न चालू
आहित. पण जर या लोक्रांना वाचनाची गोडी लागेळ व अभिरुचि वाढेल
अशी पुस्तकें घरबसल्या उपलब्ध झाली नाहोंत तर हा सवे प्रयास फुकट
जाणार आहे.
ग्रंथालय चालविणे हें एक शास्त्र असून युरोपांत व अमेरिकेत ग्रंथालय-
शास्त्राच्या अनेक शाळा आहेत. या शास्राचा चांगला अभ्यास करून हिंदु-
स्थानांत कशा प्रकारचीं ग्रंथालयें शहरांत व कशा प्रकारची खेड्यांत असावीत,
याचा नीट नकाशा ( ?18171 ) तयार झाला पाहिजे म्हणजे ग्रंथालय-
ययळवळीचा प्रसार शास्त्रशुद्ध मार्गाने होईल व ग्रंथालये उत्तम चालबिणारेह्ी
युष्कळ तयार द्ोतील,
"१
पंचारती
मुंबई प्रांतांत २१६५७ शहरं व खेडी आहेत. ल्यापैकी अजून
४२०१ गांवे अशी आहेत कीं त्या गांवांत किवा आसपास शिकण्याची इच्छा
असली तरी शाळेची सोयच नाहो. १९४२-४३ चा रिपोर्ट व त्याच्या अगो-
द्रचा १९३७ ते ४२ चा पंचवार्षक रिपोर्ट पाहिला असतां खालील परिस्थिति
आढळून येते.
एकंद्र सर्वे शिक्षण-संस्थांच्या संख्येंत १९३७ त ४२ या पांच वषात
८१४२ ची वाढ झाली व त्या २२७५१ झाल्या. मुंबई इलाख्या-
तील २१५६७ उशाहरें व गांवें यांत मिळून १९३७ सालीं ८९७५
शाळा होत्या. १९४२ सालीं त्या १३९५७६ झाल्या, फक्त ३९ सच
मोठाली खेडी शाळेवांचून राहिली. १९४२-४३ चा रिपोर्ट पहातां शिक्षण-
संस्थांमध्ये १७९ ची घट झाली. ३९ च्या ऐवजीं ६५ मोठ्या खेड्यांत शाळा
नाहींशा झाल्या. १९३७-४२ मध्ये विद्यारथ्यीच्या संख्येत ३८१९ नी वाढ झाली
होती ती १९४२-४३ मध्यें २५ नी घट झाली, लोकायत्त सरकार असतांना
शिक्षणाची झपाट्याने वाढ होते. श्री. परुळेकर यांनी साक्षरतेच्या आंकड्यावर
एक निबंध गेल्या वर्षा वाचला. त्यांताळ खालील उतारे मननीय आहेत.
“ ए'))८ 06188 00९7061018 01 1941 810960 ॥॥1 110
॥1€ 130080 200एाया08 दाहा फप&'८ णि (ए०॥८'
जहका88 र्या. ९शएश' आपावा'टत. क णूपा२३कगलठाया क
116९ ७०॥॥"€९8७०॥0111४7 1011060 ०. टिछ९8 17 1981 ज88
10, 7 ॥॥८॥७॥/€९४10॥8 6668858 ॥16 1010088860 17 116180४
०९008९1४९0 छ88 क00०पा 0018 10. ४७४० उ सला. 060802
७प ७8७७८७1). 1981 &॥ 1941 ४. 810६ पक 380०१ 10
(0 21, 1. 8. ॥॥९ ९४०6९11826 1101608800 ७५४ 11, (18 01 -
07९06१6118. 1010082886 111 ८80४ तयय82्ट 1118 060802
1981--41 18 818160 ४ क्य. ऐक्काह ०७. गाता क 1001
गपताके 98 क्ल छठ धळे एटा 10९7060011.9260 188
1गला'6886त 1001) 7 (0 12. गया 1001010" 0९08१९8 शॉ
1706085660 09 ७०७०पा 1. 11 1336026. (7080 17011) 9 0
णद
श्री. बा. ग. खेर
16; 11 ॥॥801788 11011 10 10 18; या ए. >, 1001 510 8;
11 1112 1011[.50) 1011 6 10 18. ]४० 0०0७ ७॥/०४11106
४$]0])/०801188 3011089 11 1९21180201 11(82"9097 |€7/061118४6€.
$110प३2टा प. 60ि8९0२१पाला '॥९का5 3िग्पा08ए 18 ठ्पाला
070४111068 11 1116198097 ])९'08118४6 ॥१ 8 3080110701 0७४
11 1941, 1 128058 000208 ]४०४1108९8 ग. 11608९0 0४8
४००त शावा'ाय, ठिपका 18६त8 क| ७४०४111088 क) 21
९70611६260 01 1608007 ७१110 लाव हाक्ता]त8 88९0016
शाह] 16... ..*« ..>. .. बग 18 ७ 1100१0 शिक्का
12 €त प टक्कषयलाक्ा तप] ीटक00. 111 ॥॥]७. ]॥०ए॥0€ 0
उ 089 तपण 0९0०081 ४९87” ०. 11)12 त९ळत8 1981
00 $1 एत" ॥16 ठलयाटा/888 ११11150". ११8७ कमाल ७४
(० उणा०फ२२क्का/ छत. 110४0 लि1€28--(1) "112
2005” 0900828 811 क्ली लोकी 18 ठया हेटॉटत जाणा
1110) 10 (2) '१॥८ लखा ल एणेपणाक्रिक' काणब्त
3010018 01 8 80918 शाला 185. 110 ॥कककाी)ला यो. घ्याए
00167 1000४11106. 13001 (11282 एळख8प/28 घयाळखा्ट ग्याह
068 ॥॥प8८ 1872 ठ०पा३37 9 पाटच ७० रा ाठा'888 य
1106090)” [6708९111.६260. ४१९ 81811 0 0 जाते. 0प 3९8
&8(8611॥ 0 (12 1111060108 0 ॥1652 11688प728 00. ॥1९€
1186178007 ० 110 1710711106.”
साक्षरतेचं महत्त्व परलोकवासी गोखले यांस केवढे वाटत होतें हें
१९१०-११ साली देहांत सक्तीचें शिक्षण सुरू करण्याबाबत त्यांनी जो ठराव
मांडला त्यावेळच्या त्यांच्या भाषणांताील खालील उताऱ्यावरून स्पष्ट
होईल:--
“९८ 18197 10पा1१0०88 0711888 €तपटक्काग00. 18
(0 9811187 1111121809 11011 118 11, 'प॥९ तप७७॥ 0
५३
पंचारती
€तप०%101 18 8 ॥6" 0. 1107000"87108 शा, 001168
011४ 81167” 11111९0809 188 0000 8118100, ”
महात्मा गांधींना देखील साक्षरता प्रसाराचें महत्त्व पटलेले आहे. त्यांच्या
विधायक कार्यक्रमांत प्रोढ शिक्षणाला महत्त्वाचें स्थान दिलें असून साक्षरता प्रसार
हा प्रोढशिक्षणाचा एक अनुपेक्षणीय भाग आहे असें त्यांनी नुकतेंच आपल्या
भाषणांत सांगितल्याचे मला स्मरते. मतदानाचा हक्क पुष्कळ ठिकाणीं साक्षरते-
वर अवलंबून असतो. जनता-शिक्षणाचा सव देशांतील इतिहास आपण पहा,
साक्षरता प्रसाराचे महत्त्व आपणास निरपवादपणे दिसून येईल. निरक्षरता
अशा प्रकारें नष्ट केलीच पाहि य श्रित झाल्यानंतर, वाचनासाठो अवश्य
व इष्ट असे ग्रंथ तयार करणें व ते खॅगतेस सवत्र उपलब्ध होतील असे करणें
हें आपलें पुढचें कतव्य ठरते. हे कार्य ग्रंथालय चळवळांचें आहे. मुंबई इला *
ख्यांतींल ज्या ४००० गांवांत अजून शाळा नाहींत त्यांत शाळा स्थापन करणें
व खेडोपाडी स्थायी व फिरल्या ग्रंथालयांची तरतूद करणें हें सरकारनें ताबड-
तोब केलें पाहिजे असें काय आहे.
खेड्यांत शाळेची इमारत व लायब्ररीची इमारत एकच असूं शकेल; व
खड्यांतील लायव्ररी हे सवे ग्रामीण जीवनाचें केंद्र बनं शकेल. पूर्वी देवळे हे
कार्य करूं हाकत होतीं. पण आतां. देवळें सावेजविक सवागीण प्रवृत्तांचें स्थान
या दृष्टीनें निरुपयोगी झालीं असून त्यांची जागा आतां लायत्रर््यांनीं घेतली
पाहिज. एक भागांत शाळा व दुसऱ्या भागांत लायव्ररी सभाग्रह इत्यादि करतां
येईल. खेड्यांतील ग्रंथालयाविषयीं म॑नशार्ट कमिटीनें ज्या शिफारशी केल्या त्या
रिपोटाच्या २५ व्या पृष्ठावर आढळतात. ( अ) २० जिल्हा ग्रंथालये. (ब )
प्रत्यक जिल्हा ग्रेथाल्याखालीं १५ ते २० ख7०प) (०पाचि 0082 1107च-
1168 ( सामूहिक फिरती वाचनाल्यें ) (क) प्रत्येक सामूहिक वाचनालयाखालीं
५ अगर ६ ग्रामीण फिरती ग्रंथालये व ( ड ) अदमासे ८००० वाचनालये -
( 186861112 700108 ) असा त्यांचा आराखडा होता. वर वर्णन केल्या प्रमाणें
ग्रेथालयें ज्या गांवांत पूणे प्राथमिक शाळा असेल त्या सर्वे गांवांतून प्रथम
स्थापावी. इतर गांवांत वाचनालये ठेवावी इत्यादि ११ शिफारशी ( ९९-१०९)
त्यांनीं केल्या. ग्रंथालयांच्या स्थापनाचें व वार्ढाचें महत्त्व ओळखून पुढें या सव
ण्ड
श्री. बा. ग. खेर
विषयांचा विचार करण्यासाठी मुंबई सरकारने एक स्वतंत्र कमिटीच नेमली. तिच्या
रिपोटांचा आपण अवश्य विचार कराळ अश्शी मला आश्या आहे. आपल्या
प्रांतांत सरकारने अजूनपर्यंत ग्रंथालयांच्या अभिवृद्धिसाठीं फारसे प्रयत्न केलेले
आढळत नाहींत. मुंबईप्रांतांत गुजराथमध्ये एक, महाराष्ट्रांत एक व कनोटकांत
एक अश्या तीन लायजरीअसोसिएशन-ग्रेथालयसंस्था-आहेत; पण अजूनपर्यंत
मोठीं शहरें सोडून दिलीं तर इतर ठिकाणीं त्यांचें फाररो कार्य झालेळें दिसून
येत नाही. इंग्लंडसारख्या देशांतही कानंजी टस्ट या धनाढ्य संस्थेची
मदत मिळेपर्यंत ग्रेथालय चळवळीने आंग धरलें नव्हतें हें वर नमूद केळेंच आहे.
इंग्लंडमध्यें या चळवळीस प्रथम १८४९ सालीं सुरवात झाली. पालमेंटने तेव्हां"
पासून आतां पर्यंत नउ-दहा कायदे पास केले तेव्हां आतां कोठें त्यांची चळवळ
जोर धरून आहे यांत आश्चर्ये कमलें? राजाश्रयावांचून या गोरी होणें अशक्य
आहे. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे बडोदा संस्थानामध्यें ग्रंथालयाबद्दलची
झालेली व्यवस्था व इतरत्र असलेली हयगय हें होय. बडोद्यास प्राथमिक शिक्षण
सक्तीचे आणि मोफत केलें; व १९१० सालीं सरकारने एक तज्ञ आणून त्याचे
सहाय्याने ग्रंथालयाची चळवळ सुरू केलीं. एक म"्यवर्ती ( (211781 ) ग्रंथालय
स्थापन केलें. म*्यवर्ती ग्रंथालयाचें कार्ये त्रिविध असते. आपले संग्रह्यंतील पुस्तके
आपल्या वाचकांस व इतर पुस्तकाल्यांस वाचग्यास देण, हें एक. इतर संग्र-
हालयांत असलेलीं पुस्तकें शोधून काढून तीं आपल्या वाचकांस मिळतील अशी
तजवीज करणें, हें दुसरें व देशांत प्रोढ शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्यांना अवश्य
तीं पुस्तकें पुरविणे, हें तिसरें असे मध्यवर्ती ग्रंथालयाच्या कार्याचे तीन विभाग
इंग्लंडमध्यें केलेळे आढळतात. ग्रंथालयांचे अनके वर्ग पाडतां येतील. मध्यवर्ती
ग्रेथालयानंतर प्रादेशिक ग्रंथालये स्थापन करण्याचें कार्य झाळें पाहिजे. आपल्या
प्रांतांत महाराष्ट्र कनोटकव गुजराथ असे तीन विभाग आहेत. ल्यांचेसाठीं प्रादे-
शिक ग्रंथालये स्थापने करणें हे अगल्याचें आहे. या सवे प्रश्नांचा विचार ग्रंथालय
उस्क्रषे समितीने केला, व आपली योजना पुढें मांडली आहे.
आपली परिषद मुंबई, उपनगर व ठाणेजिल्हा एवढव्यापुरती मर्यादित आहे.
महाराष्ट्रांत वाचनाल्यांच्य़ा संघटनेची भुहूतेमेढ १९२१ सालींच रोंवली
गेली, यावर्षी श्री. द. वा. जोशी प्रभृती कार्यकर्त्यांनी पुणें येथें महाराष्ट्रांतील
क
पंचारती
( मोफत ) वाचनालयांची प्रथम परिषद भरविली. बे. बाबासाहेब जयकर हे
या पहिल्या परिषदेचे अध्यक्ष होते. या परिषदेमध्ये सुमारें ७५ वाचनाल्यांनी
प्रतिनिधि पाठवून भाग घेतला होता. या परिषदेच्या वेळींच महाराष्ट्रीय वाचना-
लय संघाची प्रतिष्ठापना करण्यांत आली; व संघाचे पहिल्यापासूनचे निष्ठावन्त
कार्यकर्ते श्री. द. वा. जोशी यांच्या नेतृत्वाखाली हा संघ अद्यापही यथाशक्ती काय
कर्रांत आहे.
वर उल्लेख केलेल्या महाराष्ट्रीय वाचनालय संघाच्या विद्यमाने पुणे येथेंच
हाराष्ट्रीय वाचनालय परिषदेचे दुसरें अधिवेशन १९२६ सालीं हैद्राबाद येथील
नामदार केशवराव कोरटकर यांच्या अध्यक्षतेखालीं भरले. प्रा. श्री. नी.
चाफेकर हे या परिषंदेच स्वागताध्यक्ष होते. हें अधिवेशन दोन दिवस चाळून
त्यांत वाचनालयविषयक चळवळांबाबत दहा महत्वाचे ठराव सम्मत करण्यांत
आले. १९२६ पासून सुमारें बारा वर्षं महाराष्ट्रीय वाचनाल्यांच्या संघटनेचें दृश्य
असें कार्य होऊं शकळें नाही. १९३९ सालीं अहमदनगर येथें महाराष्ट्रसाहित्य
सम्मेलनाचें तेविसावें अधिवेदान भरले. या अधिवेशनाचा फायदा घेऊन नगर
येथेंच ग्रंथालये व वाचनालयें यांच्या कार्येकत्यांची परिषद प्रा. चिं. वि. जोशी
यांच्या अध्यक्षतेखालीं भरविण्यांत आली. श्री. कुंदनमल फिरोदिया हे या
परिषदेचे स्वागताध्यक्ष होते.
कॉंग्रेस मन्त्रिमण्डळाच्या कारकीर्दीत ग्रंथालय उत्कषे समिती
(1,107१7"07 126ए९101161॥1 (/“0101111112068) नेमली जाऊन तिने ग्रंथा-
लय प्रसाराची विस्तृत व शास्त्रशुद्ध योजना पुढें ठेवल्यामुळें ग्रंथालयविषयक चळ-
वळीकडे महाराष्ट्रीय जनतेचें प्रामुख्याने लक्ष वेधलें गेलें. ठाणे येर्थाल ग्रेथ-
संग्रहालयाचा सुवण महोत्मव १९४४ सालीं साजरा झाला. या उत्सवाच्या निमि-
त्तानें ठाणे येथील संग्रहालयाच्या कार्यकत्यानी बडोदा येथील सेंटूल लायब्ररीचे
क््युरेटर श्री. त्र्यं. दि. वाकनीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई, उपनगर व ठाणे
जिल्हा वाचनालय परिषदेचे पहिलें अधिवेशन भरविळें, या अधिवेरनांत पुढील
महत्त्वाचा ठराव सम्मत करण्यांत आला.
““वाचनालय संस्था संघटित करणें, त्यांच्या विकासाला अत्यावश्यक अस-
त्यामुळें मुंबई, उपनगर व ठाणे जिल्हा या मधील सवे वाचनाल्यांचा संघ
स्थापन करण्यांत यावा. ”
५६
श्री. बा. ग. खेर
या संघाची घटना तयार करण्यासाठीं सुमारें दहा कार्यकर्त्यांची प्राथमिक
समितीहि या परिषदेमध्येंच निवडली गेली. प्राथमिक समितीने संघाची घटना
तयार करून परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनासाठी मुंबई मराठी ग्रंथसंम्रह्मल्यानें
दिलेलें आमंत्रण स्वीकारलें व या योजनेनुसार मुंबई, उपनगर व ठाणे जिल्हा
वाचनालय परिषदेचे दुतरे अधिवेशन आतां भरत आहे.
परिषदेपुढें मराठी ग्रंथाळय संघाची जी घटना मांडावयाची आहे तिचें
नांव, उद्देश व साधनें पुढीलप्रमाणें आहेत.
उद्देर 9 टण
अ ) मराठी ग्रंथालयांची व वाचनाल्यांची संघटना व संवधन करून
त्यांच्या अभिवृध्यथे दाक्य त्या मागानी झटणे.
आ ) अन्यभाषीय ग्रंथाल्यांशीं, वाचनाल्यांशीं व ग्रंथालयसंघांशीं शक्य
त्या मार्गांनी सहकाय करणें, व त्यांस सवे प्रकारें साहाय्य करणें व उत्तेजन देणें.
तूते संघाचें काये मुंबई, उपनगर व ठाणे जिल्हा यांतील ग्रेथालयांपुरतं
मयोदित राहोल,
साधनेंः---
अ ) ग्रंथालयांच्या चळवळीला वाहिलेले एक नियतकालीक चालविणे.
आ ) मराठी ग्रथांची अधिकृत व शास्त्रीय तऱ्हेने वर्गीकृत अशी सूची
सपादणें.
इ) साधारणतः वर्षांतून एकदां वाचनालय परिषद भरविणे,
ई ) ग्रंथ प्रदौन भरविणें.
उ ) ग्रंथकार सूच्ची तयार करणें.
ऊ ) अवश्य तर वाड्ययप्रकाशन करणें.
ए) या व अश्या अन्य उपायांनीं ग्रंथालयांची परिस्थिती सुधारण्याचे
शक्य ते प्रयत्न करणें,
आपली परिषद या धटनेचा विचार करील व अवश्य ते फेरफार करून
घटना मंजूर करील अक्षी मला खात्री आहे.
प
पंचारती
6 ७ क ळर स क क
आदरा ग्रंथालय कसें असावें य़ा विषयाची चचा करतांना शहरें व खडी
यांच्या गरजा भिन्न भिन्न आहेत या गोष्टांचे स्मरण असूं दिलें पाहिजे.
डॉ. पो. एम्. जोशी, श्रो. पारखी व इतर तज्ञ या परिषदेंत उपस्थित राहिल्यामुळे
या विषयावर येथें पुष्कळ प्रकाद पडल अशी उमेद आहे.
२७.७
शहरांताल ग्रंथालये इतर देशांत केवढालीं आहेत तें पाहून आपण
आश्वयाने थक्क होऊन जातों. मॉस्को येथील “ ५] एला शहणाया
१४९1101181 1101519 ” ग्रेथालयांत पंचचाळीस लक्ष ग्रंथव दोन लक्ष
हस्तलिखिते आहेत. व लेनिनप्राड येथील “ 1 ॥101'क्ता ०. 016
१९०86९1107 ०1 5801201082 ०0 ॥॥]९ एला ०. ७८ 8006
9001811581 ३6९)ए॥110 ” ग्रंथालयांत साडएकेचाळीस लक्ष शॅथ
आहेत हो रशियाचो परिस्थिती आहे. इंग्लंडांत ब्रिटिश म्युझियम
लायत्ररींत एकेचार्ळांस लाख वीस हजार ग्रंथ व सत्तर हजार हस्तलिखिते;
केंब्रिज युनिव्हर्सिटी लायत्ररींत पंधरा लक्ष ग्रंथ व चाळीस हजार हस्तलिखिते
आहेत. अमेरिकेंतील वोदिंग्टन येथील लायब्ररी आफ काँग्रेसमध्ये पन्नास लक्ष ग्रंथ,
शिकॅगो युनिव्हर्सिटी लायब्ररींत बारा लक्ष, येल युनिव्हर्सिटी वीस लाख, हॉवडं
युनिव्हसिटांत अडतीस लाख, कोलंबिया युनिव्हर्सिटीत पंघरा लक्ष वीस हजार
व न्यूयॉक सावजनिक लायब्ररीत साडेपस्तीस लाख याप्रमाणें ग्रंथसंग्रह अमेरिकेंत
आहे. जमंनींत सरकार ग्रेंथालयांत सव्वीस लाख चाळीस हजार पुस्तकें व
साडेन्रेसष्ट हजार हस्तलिखिते; लाइपझक नगर वाचनाल्यांत पावणेदोन लाख
व युनिव्हर्सिटीत दहा लाख येणेंप्रमाणें ग्रंथसंपत्ती होती. इटली फ़रन्स राष्ट्रीय
ग्रेथालयांत पंचवीस लाख व रोम ये थील ग्रंथाल्यांत दहा लाख; स्पेनमध्ये मंडिड
येथील ग्रेंथालय़ांत पंघरा लाख याप्रमाणे ग्रंथसपत्ती होती. त्याच्याशीं हिंदुस्थनां-
तील ग्रंथालयांची तुलना करावी तर कलकत्ता येथील इम्पिरिअल लायत्ररींत
चार लाख व युनिव्हर्सिटी लायब्ररींत एक लाख भाठ हजार; मुंबईत रॉयल अरि-
याटिक सोसायर्टांचे लायब्ररीत एकलाख व युनिव्हर्सिटी लायत्ररांत नव्वदहजार;
बडोदा सेंटूल लायत्ररंत एकलाख बारा इजार, हिंदु युनिव्हर्सिटी बनारस लाय-
बररींत पंचाऐशींहदजार, मद्रास युनिव्हर्सिटीच्या ग्रेथाल्यांत ऐशी हजार याप्रमाणें
ग्रंथसंग्रह आहेत. यासर्वांची बेरीज केली तरी देखील अमेरिका, रशिया, इंग्लंड-
५्द
श्री. बा. ग. खेर
मधील एकेका ग्रंथसंग्रहालयांतील संख्येइईतकी होणार नाहीं. अशी आपली परि-
स्थिती आहे. वर्तमानपत्रांच्या वर्गर्णादारांच्या किंवा विक्रीच्या संख्येकडे पाहिले
असतांही एक दोन व्तेमानपत्रेंही पांचदहा लाख प्रती खपणा्रीं नसावीत हें
भषडतीस चाळीस कोट लोकसंख्येच्या या प्रचण्ड देशाला लाजिरवाणे नव्हे काय
पाश्चिमात्य देशांत अशीं कितीतरी वतमानपत्रें आहेत. पण शिक्षणाचाच जर
प्रसार आपल्या देशांत झालेला नाहीं तर यांत आश्चर्य ते कसले £ ही सवे परि-
स्थिती आपण हातांत राजकीय सत्ता आल्याशिवाय बदलू. शकणार नाहीं.
स्थानिक स्वराज्य संस्थानांही पुष्कळ कार्ये करतां येण्याजागें आहे. म्युनिसि-
पालट्या व लो>लबोडे यांनीं करपदी बसवून ग्रेथालयें व म्युझियम कां स्थापन
करू नयेत असें विचारलें तर गरिबीमुळें करवाढ करतां येत नाहों आणि दुसरे
इतका आस्था व अभिरुचि त्यांच्या ठिकाणीं नाहीं अशी दोन कारणें दिसून
येतील.
ग्रंथालय उत्कर्ष समितीने ज्या सूचना केल्या आहेत त्या माझ्यामते फार
उपयुक्त आहेत. मुंबइत एक मध्यवती ( (121181) ग्रेथसंग्रहालय असावें व
रॉयल अशिय़राटिक ग्रंथालय या दृष्टीने योग्य मध्यवर्ती ग्रंथालय होईल हँ कोणीही
मान्य कराल! नंतर भाषाभिन्नत्वामुळे प्रादेशिक ग्रंथालये पुणे, अहमदाबाद व
धारवाड येथें स्थापन करणे इष्ट होइल. प्रादेशिक व मध्यवर्ती ग्रथसंप्रहालयांना
नवीन प्रसिद्ध होणाऱ्या ग्रंथांच्या प्रती दिल्याच पाहिजेत अशी कायद्याने तजवीज
करणे भविष्यकाळीं कठीण जाऊं नये. आज ज्या प्रती सरकारला मिळतात ल्यांचा
जनतेला उपयोग होत नाहीं. ग'112 127288 छत ऐट्टांडा'॥01 0
130018 ७०६ 92:५५ ० 186 कलम ९ या सध्यांच्या
कायद्याप्रमाणे प्रत्येक छापखान्याच्या मालकाला त्याने छपलल्या प्रत्यक पुस्तकाच्या
तान प्रती प्रांतिक सरकारकडे पाठवाव्या लागतात. त्यांतल्या दोन इंग्लंडला
१ ब्रिटिशम्युझियमसाठी ब दुसरी सेक्रेटरी ओफ स्टेट यांना पाठविण्यात येतात
व तिसरी प्रत प्रांतिक सरकारकडे राहाते; पण या प्रतीचा बिनचुक कॅटलॉग
ठेवला जात नाहीं. त्यांचा ढीग सरकारी रक्रॉडकचेरींत पडून राहातो. त्याची
मोजदाद व जनतेला पाहिजे तेव्हां मिळण्याची सोय मुळींच नाहीं. इंग्लंडांत
दोन प्रती नि येथें एक प्रत व तिची ही दुदेशा ! येथें मुंबई इलाख्यांत लिहिलीं
जय
पंचारती
जाणारी पुस्तकें मराठी, गुजराथी, कानडी कांहीं थोडीं इंग्लिश व उद् असतात.
त्यांच्या दोन दोन प्रती विलायतेला व सरकारी गुदामांत अक्षा पडण्यापेक्षा
प्रादेशिक लायब्रऱ्यांना त्या त्या भाषेंतील पुस्तकें देऊन त्यांची जनतेस मिळण्याची
व्यवस्था करण्याचें भाग पाडलें तर पुष्कळच उपयोग होईल. मुंबई प्रांतांत
प्रसिध्द होणाऱ्या प्रत्येक पुस्तकाचा, मग तें कोणत्याही भाषेंत असो, एक प्रत
मध्यवर्ती ग्रंथालयांत व एक प्रत त्या त्या प्रादेशिक म्रथाल्यांत देण्यासाठीं
ग्रेथकत्याने दिलो पाहिज. इंग्लंडांत जर दोन प्रती नाहीं गेल्या तरी अडणार
नाहीं. कायद्याने अशी तजवीज व्हावी अक्ची मागणी जनतेने कली पाहिजे,
आपल्या म्रथालय उत्कषे समितीने मध्यवती संग्रहालयाच्या कार्याबद्दल
खालील सूचना केल्या आहेत--
“ (१7 (“खाक 1॥107नक्ाक झा. 15876 (1) १०
७78९867"76 ४६]] 0०0४-21 ७००७७, (2) (0008868688 8
181४760 (जण [2०101 ० 7७९2 1१ 60800४. 0००७. 860 शाहा!
0811] 8001011010 1118 1'280प1'008 ० ॥1॥217९2101811101'981168,
(3) (0 शाए€ 76808 छिल01628 10. 7886708
8110 86118, ( $ ) 10 60-०7१1118(6 ॥॥€2 7680पए1'088 ०
118 7९९1011861 1107171658 1 (5) ४० 6०0 ९ 1107छा'7
11107611९1 11) 116 ])0"0४111082 810१00 ्पात821॥ ७112160761
712९068881". असें पांच प्रकारचे कार्य मध्यवर्ती संग्रहालयाकडे सोंपविलें आहे.
हें सवे करण्याकरितां द्रव्याची तरतूद करणें हा एक मोठा अवघड प्रश्न आहे.
आपल्याकडेही धनिक लोक नाहींत असें नाहीं; पण त्यांनी आपल्या दातृत्वाचा
ओघ या ज्ञानप्रसाराच्या पवित्र कायीकडे वळविला नाहीं एवढें मात्र खरें.
आपल्याकडील म्युर्निसिपालठ्या व लोकलबोर्डे या बाबतींत अगदींच
उदासीन आहेत. फार तर लायब्ररीला वार्षिक देणगी देतील. पण आपापल्या
हृहींत लायब्ररी-वाचनालयं स्थापन करण्याचें श्रय कितिकांनी संपादन केलें
आहे १ डिस्ट्क्ट म्युनिसिपल अक्टांतील ५६ कलमाअन्वये ग्रंथालयें म्यूझियम
वगैरे स्थापन करून त्यासाठीं पैसे खर्चे करण्याचा हक्क म्युनिसिपालिटीला
आहे. परंतु या बाबतींतील एकंद्र अनास्था अत्यंत दुःखकारक आहे. सरकार
६ ०
श्री. बा. ग. खर
काय त्यांना नको म्हणते ? पण दोघेही एकाच माळेचे जसे मणि! ही स्थिती
केव्ह्यं दुरुस्त होईल ती होवो. अगोदर आपल्याकडे ग्रेंथनिष्पत्तीच बेताबाताची.
ग्रेथकर्त्यांच्या मागौत अडचणी सवेच देशांत असतात. सरस्वर्ताचें व लक्ष्मीचे
सवेत्र वाकडें असतें असें प्रत्ययास येतें. जोनसनसारख्या विद्वानाला थोड्याशा
खचौकरितां घाईघाईने “ रॉसेलस ” लिहून विकावें लागलें. इतरांनाही कितीतरी
हालांत दिवस काढावे लागले होते, पण ही परिस्थिती युरोपांत आतां राहिली नाहीं.
आपले येथें मात्र प्रकारान, छापणे, विकणें या सर्वे गोष्टी प्रेथक्त्यांना एवढ्या
अडचणीच्या होऊन बसतात कीं लेखनास उत्तेजन मनिळण्याएवजीं असलेल्या
लेखनबुद्धीचा हिरमोडच व्हावा. सर्वोत्कृट पुस्तक - अल्लंत उपयोगी पुस्तक-
अनेक वर्षे मेहनत करून छापून ध्यावे व मग तें खपविण्यासाठों घरोघर हिंडावे
हा दुःसद्द प्रसंग डॉ. केलकर, ग्रंथसूचिकार श्री. दाते व इतर कितीतरी विद्वान
भ्रंथकारावर येतो हें आपणा सर्वांसच ठाऊक अभेल ! ही स्थिती सुधारली पाहिजे.
या कायोसही ग्रंथालय चळवळीच्या संघटनेने चालना मिळेल.
जेथे देशांत बहुसंख्य प्रौढही निरक्षर व त्यांच्यासाठीच प्रेथाल्यांचा
अभाव आहे तेथें मुलांसाठी वेगळ्या लायत्रऱ्या कोठून असणार ! बडोदा सोडून
दिलं तर मला वाटतें मुलांसाठों वेगळ्या, त्यांच्या गरजा विचारांत घेऊन त्यांना
अवऱ्य अशीं उपयुक्त पुस्तके व इतर साधन सामुग्रीचा संग्रह असलेल्या लायत्रर््या
कोठेंदी अस्तित्वांत नाहींत. मुलांसाठी अशा ग्रंथालयांची योजना पुरेशी होईल
तो सुदीन !
सरकारने या कार्यास पुष्कळ मदत केडी पाहिजे हें स्पष्ट आहे. म्हणून
जनतेने त्याची उपेक्षा करावी व € काय करावें सरकार कांडीं करीत नाहीं ' म्हृणून
स्वस्थ बसावें असें सिद्ध होत नाहीं.
ग्रंथालय चळवळीचे कार्यक्षेत्र फार मोठें आहे. सरकार फार तर मध्यवर्ती व
प्रादेशिक प्रथालये स्थापण्यास साहाख्य करील. पण सर्वच कार्य सदोदित सरकारनेच
चालवावे तर त्यांवर सरकारचा कर्डा अम्मलही अधिक चालेल. म्युनिसिपालिय्या
लोक़लबोर्डे यांचे सहास््य त्याच प्रमाणें खासगी देणग्यांचें सहास्य मिळविणे हें
सवे काम लायब्ररी चळवळीचे आहे. त्यासाठीं सवेतनिक कार्यकर्ते नेमण्याची
आपण तजवीज केली पाहिजे. धनिक लोकांना टोचणी लावली पाहिजे. लायब्ररी
६९
पंचारती
परिषदेत इमारती कशा असाव्या, त्यांत प्रथांची मांडणी कशी करावी, कॅटलांग,
वाचनाच्या सोयो, लायंत्ररियन व इतर पगारी नोकर, कपाटें व सामानसुमान,
ग्रेंथालयाची व्यवस्थ[-कारभार, ग्रंथांचे वर्गीकरण ग्रंथांच्या सूची वगेरे कितोतरी
गोष्टींचा समावेश होतो. या सव विषयांचा बारकाईने विचार झालेला आहे.
तसच शाळा कॉलिजांताल लायव्रऱ्या युनिव्हर्सिटींच्या लायत्रर््या, विशिष्ट धंद्याच्या-
जसें, कायदा-डॉक््टरी इत्यादि विशिष्ट विषयांच्या मर्यादित लायत्रऱ्या, फिरत्या
लायब्रऱ्या इत्यादि सवे विषय आपल्या कल्लेत गरेतात. आपण त्या विषयांचा
विचार करालच.
आपल्या, मुंबई शहर, उपनगर व ठाणें जिल्हा या विभागांत गुजराथी
भाषा बोलणारांची संख्या पुष्कळच आहे. आपल्या 110151" 1100९07101
मध्यें त्यांचा तसाच हिंदी व उदू भाषेच्या ग्रंथांच्या लायत्रऱ्यांचा ही विचार
केला पाहिजे. सावेत्रिक मतदान हकक प्रस्थापित करण्याची आपण मागणी करीत
आहोंत. अशा वेळीं सावेत्रिक ज्ञानप्रसाराचीही चळवळ जोरानें सुरू झाली पाहिजे.
भाषावार प्रांतरचना व दर एक मुख्यभाषा असलेल्या प्रांतांत त्या
भाषेची युनिव्हासटी स्थापंन करणें जरूर आहे. महाराष्ट्र, गुजराथ व कानडी-
भाषा शिक्षणाचे माध्यम असलेल्या युनिव्हर्सित्या स्थापन झाल्याशिवाय सावंतिक
ज्ञानप्रसार होणें ककळीण आहे. या भाषा शिक्षणांचे माध्यम करावयाचे झाल्यास
त्यांतून सवे शिक्षण देतां येईल असे ग्रंथ तयार झाले पाहिजेत. आपणांस हें
काम प्रत्यक्ष हातांत घेतां आले नाहीं तरी त्यांचे मह्त्व ओळखून त्यास पोषक
अशा सवे प्रग्रत्ती आपण केल्या पाहिजेत. त्यायोगें जनतेत सवेत्र ज्ञानप्रसार कर-
ण्याचे कार्यास चालना मिळणार आहे. उच्च रिक्षणाचें माध्यम सध्यां इंग्रजी
भाषा असल्यामुळें ज्ञान जनतेपर्यंत पोचूं ( 1011161 60ए1. ) शकले नाहीं.
शिक्षणाचें माध्यम मातृभाषाच असली पाहिजे हें तत्व आतां साजट रिपोटोनेंच
नव्हे तर इतर प्रख्यात शिक्षणतज्ञांनी मान्य केळे आहे. याचा परिणाम प्रंथ-
रचना वाढण्यांत होईल व लायब्ररी चळवळीस त्यामुळें खप जोर येईल.
आपली बहुसंख्य जनता लहान लहान खड्यांतच राहात असते. मला स्वाभा- .
विकपणे त्यांच्या गरजा काय व त्या कशा भागवितां येतील ह्या विषय अत्येत मह
त्वा!चा वाटतो, आपलेकडे नगर, नादिक, ठाणा, पुणें या शहरांत लायब्रर््या
|.
श्री. बा. ग. खेर
स्थापन होऊन शभर वर्षे झालीं अगर होत आलीं तरी त्या जिल्ह्यांतील खेड्यां-
तील जनताही इतर जिल्ह्यांसारखीच अज्ञान, निरक्षर, शाळा नाहींत, लायबर््या
नाहींत, असली आहे हें पाहून विषाद वाटतो. यापकी उपनगर व ठाणा जिल्ह्यां-
तील खेड्यांची काय प्रगती करतां येईल याचा आपण विचार करावा. मुंबई
मराठी प्रंथसंग्रहाळयाचे कार्य आतां विस्तार पावत आहे. लेंमिंग्टन रोड व
दादर येथे शाखा निघाल्या आहेत, हें समाधानकारक आहे. पण अजून नेटाने
जनताशिक्षणाचें कार्य आपण करूं लागलों नाहीं हें कवूल केलें पाहिजे. आप-
ल्याला कधीं एकादा कार्नेजी अगर अडवडेस् मिळेल तो मिळो; पग तोंवर स्वस्थ
न बसतां आपण काय करायचे १ सरकार काय केव्हां करील ते करो पण
आपल्या परिषदेने काय केलें पाहिजे १ मी वर् या कार्याचा दिग्दशन करण्याचा
प्रयत्न थोडासा केला आहे.
साहित्यसम्मेललांतूनही या विषयाबद्दल बराच प्रचार होऊं शकतो. उत्तम
ग्रेथसंम्रह म्हणजे एक अमोलिक ठेवा आहे. पण तो सर्वाना उपयुक्त व उपलब्ध
झाला पाहिग. त्याचा उपयोग सर्वाना करतां आला पाहिजे, केवळ श्रीमंतानांच
नव्हे. हें लोकशिक्षणाचे द्विविध काये आपणांसमोर आहे. पैसा निळूं शकेल पण
त्या कार्याशी समरस झालेले-तह़ीन झालेले कार्यकर्ते मिळगें कठीण आहे. प्रय-
त्याने सवे कांहीं होतें. ग्रंथलेखन, ग्रंथप्रकाशन, ग्रंथसंग्रह, संथालयप्रसार, प्रौढ-
शिक्षण, विशिष्ट उद्देश साध्य करणारी वाचनालये या सवीना उत्तेजन देण्याची
आपली तयारो व योजना असली पाहिजे. ती कशी करावची हॅ या परिषदेत
आपण ठरवू, ग्रंथालय चळवळ ज्ञानप्रसाराची मोहाम हो एक लढाई आहे. देशभर
प्रचंड जागृती करून “ शाहाणे करून सोडूं । अवघे जन ? या निश्चयाने
प्रांतमर अज्ञान-निरक्षरता नाहींशी करण्याच्या निश्वय़ाने ग्रंथालय चळ्वल सुरू
करूं. या बाबतींत आपण हिंदुस्थानास घडा घालून दिला पाहिजे. ही लढाई
आपण लिंकली तरच हिंदुस्थानचे स्वातंत्र्य-पू्ण स्वराज्य आपण मिळवू शकू;
नाह्दीं तर नाहीं.
बहुधा अध्यक्ष, परिषदेतील भाषणाच्या सुरंवातीसच आपण या थोर पदास
कसे सर्वेख्वी नालायक आहोंत याचा विनयाने निदेश करतों, मी त्या भानगडीत
पडलो नाहीं हे भाषण ऐकल्यावर आपली खात्री होईलच, पण ते शांतपणे
ऐकून घेतल्याबद्दल मी आपले आभार मानतो,
आदरदो ग्रंथालय व भावी काळांतील त्याचें काये
आज ह्या सम्मेलनानिमित्त “ आदश ग्रंथालय व भावी काळांतील त्याचें
कार्य ” ह्या आजच्या घटकेला अगदों महत्वाच्या होऊन बसलेल्या विषयावर
दोन शब्द बोलण्याची मला आपण जी अमूल्य संधि देत आहांत तीबद्दल मी
आपला सर्वाचा कृतज्ञतापूवेक फार आभारीं आहे.
मी आपणापुढे आतां जें विवेचन करणार आहे तें बरेंचसें वाचकांमध्ये
ग्रंथालयाविषयी आवड निमाण करण्याच्या दृष्टीने व ग्रंथालयाची अधिका-
धिक उपयुक्तता वाढविण्याचे दृष्टीने ग्रेंथपालांना ग्रंथ्रालयांत जी व्यवस्था
करावी लागते त्या व्यवस्थेविषयीचें आहे. तेव्हां या विवेचनांत आपणास
(१) मुक्तद्वार ग्रंथालये, ( २ ) ग्रंथांचे वर्गीकरण, (३ ) ग्रंथ-सूची, (४)
संदभे-काय, (७५) प्रसिद्धीकाये अश्या कांही महत्वाच्या विषयांवर थोडी
तांत्रिक चची केलेली आढळेल. ती आपण शांतपणे श्रवण कराल अशी मी
आशा करतों,
थोडा इतिहास
ग्रंथालयाची कल्पना ही अगदीं पुरातन कालापासून वृद्धिंगत होत आली
आहे. प्रथम प्रथम हस्तलिखित ग्रंथांचा संग्रह जेथें केला जात असे, ला
डक लटणास्णपीक्का लर फणी अनन ---- वव जल डभ्का व काड चया
श्रीयुत रघुनाथ शतानंद पारखी यांनी रविवार ता. २१ ऑक्टोबर
१९४५ रोजीं “ मुंबई, उपनगर व ठाणें जिल्हा येथील वाचनाल्याच्या परि-
षंदेच्या दुसऱ्या अधिवेदानांत वाचलेला निबंध
डं
श्री. र. रश. पारखी
स्थानाला सरस्वतीभांडार असें संबोधीत. आपले सवत्रेष्ट धमेगुरू पुरातन
कालीन क्रषी हे चालते बोलते शब्दकोश व ज्ञानकोश होते. त्यांचे आश्रम ही
आपल्या मायभूमीचों पुरातन कालीन ज्ञानाची सदावर्ते अथवा ग्रंथालये होतीं.
वेदवाड्ययापासून आपल्या ग्रंथसंग्रह्मांना सुरवात झाली. कालांतराने हस्तालेखित
ग्रंथांचा संग्रह जसजसा वाढू लागला तसतसे ज्या ठिकाणीं असा संग्रह असेल
त्या ठिकाणाला ग्रंथालय असें म्हणत असत. कित्येक शतके ग्रंथसंग्रह करून
ठेवणें म्हणजे मोठें भूषणाचें व मानाचे लक्षण समजलें जात असे व राजे-
र॒जवाडे व धनिक लोक आपल्या सभाग्रहांत व दिवाणखान्यांत उत्तम नक्षीच्या
कपाटांतून आकरषेक बांधणी केलेले ग्रंथ प्रमुख ठिकाणी ठे्वांत असत. एको-
णिसाव्या शतकाच्या मभ्यापर्यंत केवळ ग्रॅथसंग्रह करण्याकडे लोकांची फार
प्रवृत्ती असे. त्या नंतर ग्रंथांची उपयुक्तता वाढविण्याकारेतां असे ग्रंथसंग्रह
वाचकांना खुले करण्यांत येऊं लागले. अमेरिका, इंग्लंड व युरोपमधील सुधा-
रलेलीं राष्ट्रे यांनी या बाबतींत विशेष पुढाकार घेऊन सक्तीच्या शिक्षणाबरोबरच
प्रेथाल्यांचा प्रसारसुद्धां मोठ्या प्रमाणांत सुरू केला; व त्या सव राष्ट्रांतून ग्रेथा-
ल्यांचें महत्व सध्या इतकें वाढलेले आहे कों कित्येक आबालवृद्ध मनुष्यांच्या
नित्याच्या कार्यक्रमात ग्रेंथालयांत जाण्याचा एक महत्वाचा कार्यक्रम समजला जातो.
आतांपर्यंत जगांत ज्या ज्या सांस्कृतिक, शेक्षागिक, आथिगिक, वगेरे सुधारणा
होत आल्या आहेत व जे जे नबीन शोध लागले आहेत, त्या सवांना ग्रंथा-
ल्यांचे बहुमूल्य सहाय्य मिळाले आहे. आपल्या देशांत आतांपर्यंत ग्रंथा-
ल्यांच्या प्रसाराकरितां जनतेकडून नाना प्रकारचे प्रयत्न केले गेळे आहेत,
परंतु त्यांना सरकारचें व घ्निकांचें साहाय्य ज्या प्रमाणांत व्हावयास हवें
होतें त्या प्रमाणांत अद्याप झालेलें नसल्यामुळे त्यांची प्रगती अगदीं खुंटल्या
सारखी झालेली आहे. अखिल भारतीय ग्रंथालय संघ व इतर प्रांतिक संघ
यांचें काय सध्या हळू हळू वाढत आहे व ग्रंथालयशास्त्राचे शिक्षण देण्याची
व्यवस्थासुद्धां निरनिराळ्या विश्वविद्यालयांतून उत्तम प्रकारे झालेली आहे.
आजच्या सभेचे माननीय अध्यक्ष हृ कॉग्रेस मंत्रिमंडळाचे मुख्य प्रधान अस-
तांना मुंबई सरकारने प्रंथाल्यांच्या प्रसाराकरितां कांहीं योजना आखावी म्हणून
प्रि, फैजी, डॉ, जोशी, श्री. कापडी व श्री, कर्वे यांची जी एक समिती नेमली
षु ६"
पंचारती
व त्या समितीने जो अहवाल प्रासेद्ध केला त्या अहवालाचा आपल्या ग्रथा-
लयांच्या सुधारणेच्या बाबतींत चांगलाच परिणाम झालेला आहे. तो अहवाल
इतका नमुनेदार झाला आहे कौ त्यांतील योजना जर अमलांत आणल्या तर
फारच थोड्या कालावधींत आपल्या प्रांतांत आदरशेग्रंथालयें आपणास गावोंगावीं
दिसू लागतील व अखिल जनतेची सर्वागीण सुधारणा करण्यास आपणास
फार मदत होईल. मुंबई शहराने मुंबई उपनगर वाचनालय संघ ज्या प्रमाणे
स्थापन केला आहे, तसे संघ मुंबईच्या प्रत्येक जिल्ह्यांत स्थापन व्हावयास
हवेत; व ते हळू हळू स्थापन होतील अशी दृढ आश्या वाटते, आतां आजच्या
चर्चेचा जो मुख्य विषय “ आदश ग्रंथालय ब भावी काळांत त्याचें काय
त्याकडे आपण वळू.
अमेरिकेचे संदभभे गत्रेथालय
आदरे ग्रंथालयाची योग्य कल्पना येण्यास आपणास सध्या फार दूर
जाण्याचें कारण नाहीं. ह्या मुंबई शहरांत युद्धाच्या निमित्ताने अमेरिकेच्या सरकारने
माहिती खात्याचें जें संदभे ग्रंथालय चालविले आहे त्याला बहुतेक मुंबईकरांनी
भेट दिलेली असेलच. तेथील एकंद्र व्यवस्था, टापटीप व प्रसन्न वातावरण पाहून
कोणाही वाचकास तेथें जास्तींतजास्त वेळ घालबावासा वाटतो. म्रंथालयांत
शिरतांच तो भ' आवाज न करणारा व आपोआप मिटला जाणारा ? दरवाजा
पाहून आपणाला प्रथमच आश्चथे वाटते. तो दरवाजा नेहमींच मिटलेला असल्या-
मळे आंत एखादे आदरशंग्रंथालय असेल अशी कल्पनासुद्धा बाहेर जाणाऱ्या
येणाऱ्या लोकांना येत नाहीं. आंत जातांना चहूंकडे नजर फिरविल्यास विलक्षण
झ्ांत, प्रसन्न व आल्हादकारक वातावरण आपल्या दृष्टीस पडतें. दाराचे आंतले
बाजूस ग्रंथालयांत शिरण्यापूर्वी एक वाटोळे मेज ( (४011161 ) आहे. तेथें
प्रललेक वाचकाने आपलें नांव लिहावें लागतें व आपले बरोबर आणलेल्या वस्तू
तेथेंच ठेवावयाच्या असतात. ह्या दोन गोष्टी सुनियंत्रित चालाव्यात व ग्रंथा-
र्यांतील ग्रंथ कोणीहि चुकून सुद्धा बाहेर नेऊं नयेत म्हणून तेथें एका सेवि-
केची योजना केलेली असते. जे वाचक आपल्या वस्तू तेथें न ठेवतील त्यांना ती
सेविका त्या तेथें ठेवण्यास नम्रपणे सांगते, शिवाय प्रत्येक वाचकाने ग्रंथाल्यांत
शिरतांना सेविकेशजारीच मेजावर ठेवलेल्या नोंदवहींत आपलें नांव लिह्यावयाचें
६६
श्री. र. दा. पारखी
असतें. जे वाचक नांव न लिहितां पुढें जातात त्यांना तथ तें लिहिण्यास ती
सेविका विनंति करते. आपले ग्रंथालयांतून हीं बंधनें पाळणे म्हणजे अपमान-
कारक आहे असें कित्येक वाचकांना वाटतें. त्या ग्रथालयांतील विशिष लक्षांत
ठेवण्याजोगी गोष्ट ही कों तेथें मोठ्या आवाजांत बोलतांना आपणास कोणीही
दिसणार नाहो. ग्रेथलयाचे कामगार वाचकांशी अगदीं लहान आवाजांत नम्रपणे
बोलतात व त्या प्रमाणेच वाचक सुद्धां तेथें शांतता ठेवण्यास मदत करितात.
हवानिर्यात्रत यंत्राच्या सहाय्याने तेथील हवा फारच आल्हादकारक ठेविली
जाते; व त्यामुळे कोणासही थकवा, आळस मुळींच येत नाहीं. अमेरिकेंत प्रसिद्ध
होणाऱ्या उत्तम ग्रंथांचा व नियतकालिकांचा संम्रह नादार ( (006९1 8001 )
कपाटांतून तेथें सुव्यवस्थिपणे वरगवारीने ठेवलेला आपणांस दिसतो. कोणाहि
वाचकाला कोणतेही पुस्तक अथवा नियतकालिक घेऊन कोठेंहि बसण्यास पर-
वानगी असते. तेथील मेज, खुच्या, कपाटें, वगेरे लाकडी सामान अगदीं साधें
असून त्याची मांडणी आकषक केलेली आपणांस दिसने. वाचकांना मदत करण्यास
दोन संदभभे-ग्रेंथपाळ तेथें सतत फिरत असतात. व कोणल्याही प्रश्नांची उत्तरं
आस्थापूवक वाचकांना दिलीं जातात. ग्रंथांची रचना डयूएच्या दशांश वर्गीकरण
पद्धतीने केळेलळी आहे. वाचकांना ग्रंथांचा संदभे अल्प वेळांत सांपडावा म्हणून
चकत्यांची “ कोश-सूची ” ( 1)100100810"7 (8181026 ) तेथें ठेवलेली
आहे. त्या सूचींचा उपयोग वाचकांना स्व-ंत्रपणे करता येतो. ती कशी पाहावी
हें तेथोल संदभ ग्रंथपाल मधून मधून निरनिराळ्या वाचकांना समजावून सांगतो.
कोणत्याही विषयावर वाचकांना कांहीं माहिती पाहिजे असल्यास ते्थाल ग्रंथपाल
ती देण्यास नेहमीं तत्पर असतात. ग्रंथालय सकाळीं दहापासून सायकाळीं सहा
पर्त उघडे असतें. ह्या ग्रंथालयांची सुंबईस स्थापना झाल्यापासून आतांपर्यंत
त्याचा लाखो वाचकांनी भरपूर फायदा घेतलेला आहे. तेथ वाचकांना “ तुम्टी
कोण ? तुम्हांस ह्या ग्रंथालयात बसतां येणार नाहीं. तुम्हास माहिती देण्यास
आम्हांस वेळ नाहीं ... ... ... ?' वगेरे अपमानास्पद वाटणारे प्रश्न विचारले
जात नाहींत. तेथील एकंदर वातावरण पाहून वाईट सवयीच्या वाचकाना
आपोआप चांगल्या सवयी लागतात. अमेरिकेंत प्रसिद्ध होणाऱ्या प्रमुख नियत-
कालिकांतून जे महत्त्वाचे लेख वेळोवेळीं प्रसिद्ध केळे जातात त्यांतील महत्त्वाच्या
६७
पंचारती
भागाच्या प्रती काढून प्रत्येक विषयावरील “ ]॥6७8 1,628 ” आतांपर्यंत
त्या ग्रंथालय़ाने आपल्या देशांतील कित्येत ग्रंथाळयांकडे विनामूल्य नियमितपणे
पाठविलीं आहेत. ह्या सवे वणनावरून अमेरिका हें राष्ट्र ग्रंथालयांच्या बाबतींत
किती पुढें गेलेले आहे ह्याची जाणीव आपणास होऊ शकेल; व आपल्या ग्रंथा-
ल्यांची त्या ग्रंथालयांबरोबर तुलना केल्यास आपणांस आपलीं ग्रंथालये आदश
करण्यास कोणकोणत्या सुधारणा घडवून आणल्या पाहिजे हें सहज लक्षांत येईल,
आदर्श ग्रेथालयाची व्याख्या
आपल्या देशांतील ग्रंथपालांचे अध्वर्ये रावसाहेब रंगनाथन ह्यांनी
आपल्या “ फश 15७७8 र्जा पफाछा 8टां&ा08 ” ह्या बहुमूल्य
ग्रेथयांत आदश ग्रंथालयाची जीं मुख्य पांच तत्वें विस्तृत करून दाखविलीं आहेत
तीं अशी :-- (१) ग्रंथ हे वाचकांकरित्तां आहेत ; (२) प्रत्येक वाचकाला
त्याच्या आवर्डाचें पुस्तक मिळांळ पाहिजे; (३) प्रत्येक पुस्तकास योग्य वाचक
मिळाला पाहिजे ; (४) वाचकांचा व सेवकांचा वेळ वांचविला पाहिजे ; व
(५) ग्रंथालय ही वाढती संस्था आहे. ह्या पांची तत्वांचे सार अगदीं एका
वाक्यांत आणून आदरे ग्रंथाड्याची सोपी व सटसुर्टात व्याख्या करावयाची
झाल्यास ती अश्शी करता थेईल--“ जै ग्रंथालय कमीतकमी खर्चोत जास्तीत-
जास्त वाचकांची ज्ञानपिपासा उत्कृष्टरीतीने भागवितें त॑ आदशे ग्रंथालय होय.
अथवा वाचकव ग्रंथ यांचा निकट संबंध घडवून आणण्याकरितां ज्या प्रंथालयांत
आटोकाट प्रयत्न केळे जातात त्यासच आदश ग्रंथालय म्हणतां येईल. ”
ग्रथपालळ कसा असावा
आदश ग्रंथालयाची ही जी व्याख्या आपण ठरविली तिचा हेतू सिध्दीस
जाण्यास मुख्यतः बहुश्रत व ग्रथालयक्याख्रांत निष्णात असलेले ग्रंथपाल
आपले मंथाल्यांतून असले पाहिजेत. ज्ञानाच्या अगोपांगांचा व्यासंग केलेल्या
ग्रेथपालालाच सांप्रत काळांतील ग्रंथालयांचे नियंत्रण नीट करतां येईल, निर-
निराळ्या विषयांवरील अद्ययावत् वाड्मयाशी प्रंथपालाचा जितका जास्त परिचय
असेल तितकें लांचे ग्रंथालयांतील काम उठावदार द्दोऊं शकेल. वाचक ग्रंथाल्यांत
आले असतां त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना शांतपणे योग्य उत्तरे देण्यास जो
१८ )
श्री. र. द. पारण्यी
ग्रंथपाल समथ असेल व तप्तर असेल अशा ग्रंथपालाचीच योजना ग्रंथालयांत
व्हावयास हवी. जगांमध्यें वारंवार ज्या उलाढाली होत असतात त्यांची थोडी -
बहुत माहिती ग्रंथपालाला असावयास पाहिजे. एखादा वाचक अलंकार शास्त्रावर
पुस्तक मागेल तर दुसरा वाचक विमानविद्यवरील ग्रंथांची मागणी करेल. कोणी
रसायनशास्तत्रावर पुस्तकें मागतील; तर कोणी रशियाच्या शिक्षण-पद्धतीवर
पुस्तकें मागतील. कोणी जमेन भाषेंतील पुस्तकें मागर्तालळ; तर कोणी कानडी
भाषेंतील पुस्तके मागतील. अशी विविध पुस्तकें वाचकांना ताबडतोब देण्याची
व्यवस्था करणें फार आव्यक आहे. कांहीं बालवाचनालयं; तर कांहीं महिला-
वाचनालये; कांहीं शालेय ग्रथालयें, तर कांहीं महाविद्यालर्यान ग्रंथालये; कांहीं
शास्त्रीय व औद्योगिक अंथाल्यें; तर कांहीं सावंजनिक ग्रंथालयें असें ग्रंथा-
लयाचे बहुविध प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारच्या ग्रंथालयाला तेथें काम करण्यास
लायक असा ग्रंथपाल मिळाला व त्याला ग्रंथालयांचे योग्य नियत्रण करण्यास
लागणारा सेवकवर्ग योग्य प्रमाणांत मिळाला म्हणजे तें ग्रंथालय आदरा होण्यास
फारसे कठीण जाणार नाहीं.
वाचकांना प्रत्यक्ष कपाटांतून पुस्तके निवडण्याचे स्वातंञ््य
आपलीं ग्रंथालये आदश करण्यास ज्या सुधारणा करावयास हव्यात
त्यांपैकीं पहिली सुधारणा म्हणजे वाचकांना निःसंकोच रातीने प्रत्यक्ष कपाटांतून
ग्रंथांची निवड करण्याचें स्वातंत्र्य देणें हो होय. ह्या स्वातंत्र्यामुळे पुस्तकांच्या
कपाटाजवळ वाचक व सेवक नेहमीं जाण्याची शक्यता असल्यामुळे कपाटांना
दारे असल्यास त्यांची सारखी उघडझाप करावी लागते. किल्ेक दारांचा वरचेवर
आवाज होतो; दारें उघडल्यामुळे वाचकांना इकड तिकडे जाण्यायेण्यास अडथळे
होतात. तसेंच दारांमुळे कपाटांतून एकदम ग्रंथ काढतां येत नाहींत. अशा
अनेक अडचणीमुळे अलीकडे पुस्तकांच्या कपाटांना दारे न ठेवण्याचाच प्रघात
पाश्विमात्य देशांतील ग्रंथालयांतून पडला आहे. नादार कपाटांतून ग्रंथांची निवड
करण्यास वाचकांना सवलत दिल्यामुळे त्यांना हवे असलले ग्रंथ तर मिळतातच
परंतु त्यांना उपयोगी पडतील असे व त्यांना माहीत नसलेले ग्रंथ सुद्धा त्यांच्या
नजरेस आल्यामुळे त्यांचा चांगला फायदा होतो. म्हणून नादार कपाटांचा अलीकडे
६९
पंचारती
फार पुरस्क्रार केला जातो. अशी सोय ज्या ग्रंथालयांतून केली जाते त्यांना
मुक्तद्वार (01617 51011) ग्रंथालये असें संबोधिले जातें. मुक्तद्वार ग्रंथालय़ांतून
ग्रंथ नाहीसे होण्याची फार भोती असते. म्हणून अशा ग्रंथालयांच्या दाराचे आंतल
बाजूस एका अनुभविक्र सेवकाची योजना कायमची करणें उचित आहे. त्या सेवकाने
कोणाही वाचकाला कोणताही वस्तु आंत आणू देऊं नये; वाचकांनी ग्रंथालयाची
परत आणलेलीं पुस्तके परत घ्यावींत व ज्यांना घरीं वाचावयास पुस्तके न्याव-
याची असतील त्यांना तीं द्यावीत, व ग्रंथालय़ांत येणाऱ्या जाणाऱ्या वाचकांवर
नीट लक्ष ठेवावें. ग्रंथांच्या देवघवीच्या कामास एक अगर अधिक सेवकांची
दाराजवळ स्वतंत्र योजना करणें आवश्यक वाटल्यास ती केली पाहिजे. शिवाय
ग्रंथालयांताल कपाटांतून वाचक पुस्तर्के निवडीत असतांना त्यांचे जवळपास
त्यांना मदत करण्याकरितां व त्यांच्या लक्षांत येऊं न देतां तेर्थाल ग्रंथ नाहींसे
न होतील याबद्दल दक्षता घेण्याकरिता एखादा अनुभविक संदर्भ-सह्लागार
फिरता राहणें फार आवऱयक आहे. अशा व्यवस्थेमुळें ग्रंथ नाहासे होणें बरेंच
कमी होईल. शिवाय दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखिते दारे असलेल्या कपाटांतून
कुळपांत ठेवावीत व तां म्रेथालयांतील कामगारासमोर वाचकांना वान्वावयास
द्यावीत. अमेरिकेसारख्या पुढारलेल्या राष्ट्रांतून असा अनुभव आहे की आपण
वाचकांना जितकें जास्त स्वातंत्र्य ग्रंथालयांतून देतों. व जितके आकर्षेक व
प्रसन्न वातावरण ठेवता तितके ग्रेथ नाहींसे होण्याचें प्रमाण कमी कमी होत
जातें. त्या तऱ्हचा अनुभव आपल्या ग्रंथालयांतून यावा म्हणून आपण वाचकांना
जितक्या जास्त सवलती देण्याचें ठर्रावलें असेल तितकी जास्त सुव्यवस्था
ग्रथालयाच्या एकंदर कामांत आपण ठेविली तर बऱ्याच अडचणी दूर होतील
अशी खात्री वाटते. तकी व्यवस्था आपल्या बहुतेक ग्रंथालयांतून सध्या केलेली
नसल्यामुळे आपणांस बरेच वाईट अनुभव येतात व त्यांचा परिणाम म्हणून
आमच्या बहुतेक ग्रंथालयांतून वाचकांना कांहीं बंधने पाळावी लागतात व तीं
ब्लेंधने कांही वाचक पाळत नसल्यामुळे आपल्या ग्रंथालयांचें नियंत्रण जितकें
सुसूत्र चालावयास पाहिजे तितकें चाळू शकत नाहीं. व आपल्या यंथालयां-
विषया सहानुभूतीने बोलणार वाचक आपणांस फार कमी दिसतात. वाचकांचे
मन प्रथमच प्रसन्न करण्याकीरतां गंथाल्याचे मुख्य दाराचे समोर आंतले
१9्च
श्री. र. दश. पारस्यी
बाजूस वाचकांच्या सहज नजरेस पडेल असा एक फलक असावा व त्या फलका-
वर “' निःसंकोच मदत मागा ” हो अक्षरे असावींत. ह्या फलकामुळे
सेथालयाची वाचकांविषयीची कळकळ वाचकांच्या सहज लक्षांत येते व तेर्थाल
सेवकवगे आपोआप कार्यतत्पर होऊं शकतो आणि वाचक व सवक यांचेमध्यें
निःसाम सहानुभूती व प्रेमभाव निमोण हाता.
वर्गीकरण
वाचकांचा कपाटांताल यरंथांशीं प्रत्यक्ष संबध येऊं लागल्यामुळें तेथील
मांडणी समाधानकारक ठेवण्याचा प्रश्न आपणापुढें येतो, तेव्हां ही मांडणी
कोणत्या पद्धतीन करावी म्हणजे ती सोयीची होईल १ वाचकांच्या सवात
अधिक मागण्या ठराविक विषयांच्या अथवा ज्ञानाच्या ठराविक शाखांच्या
असतात, अमूक एका विषयावर ग्रेथाल्यांत कोणते ग्रंथ आहेत हें पहाण्या-
करितां बरेच वाचक येतात. अमूक एका ग्रंथकारांचे कोणते ग्रंथ ग्रेथालयांत
आहेत अथवा अमूक नांवाचे ग्रंथ ग्रंथालयांत आहेत किंवा नाहींत हे प्रश्न
करणारे वाचक थोडे असतात. म्हणून ग्रथांची मांडणी विषयाप्रमाणे करण
आव्यक आहे.
कांही ग्रंथालयें ज्ञानाचे प्रमुख दहा पंधरा विभाग करतात व त्या विभा-
गांतील ग्रंथ ग्रंथकारनामानुक्तमाने अथवा य्रंथनामानुकमाने लावतात. परंतु दिवसें-
दिवस वाचकांना ठराविक विषयावरील सर्वे साहित्य-- मग तो विषय
एखाद्या प्रमुख शाखेचा अगदी बारीक विभाग असला तरी-- एकेठिकाणीच
सांपडावें असें सहाजिक वाटतें. कारण त्यामुळे त्यांचा बराच वेळ वांचतो. मला
एखादें मराठी पुस्तक हवें असें म्हणणारा वाचक विरळा. परंतु मला वामन
मल्हार जोशी यांची एखादी कादंबरी पाहिजे, मला फडके यांची अगदी
अलीकडील कादंघरी पाहिजे, मला तुकारामावरील सवे पुस्तकें पहावयाची
आहेत, ज्ञांन्वरीवरील टीकात्मक ग्रंथ मला पहावयाचे आहेत, शेक्सपियरच्या
1681111100 ]1४21'5 1)1€2811) ह्या नाटकाची सवे मराठी भाषांतरे
मला पहावयाचीं आहेत. अश्या ठराविक मागण्या पुष्कळ वाचकांकडून सारख्या
येत असतात. याकरितां आपल्या ग्रेथालयांतून ग्रंथाचे वर्गीकरण जितकें तके-
सम्मत व विशद असेल तितकें वाचकांना कपाटांतून ग्रंथ निवडून काढणें किंवा
७१
पंचारती
अेथपालांना त्यांच्या मागण्या समाधानकारक रीतीने पुरविणे जास्त सुलभ जातें.
मराठी ललितवाड्य़य़ हा विषय घेतला तर सवसाधारण य्रथ प्रथम असावेत.
नंतर मराठी काव्य; नंतर मराठी नाटक; नंतर मराठी कादंबरी, मराठी कादं-
बरींतसुद्धां ग्रंथकारनामाप्रमाणे सव कादंबऱ्या लावण्याचा एक प्रकार, कादे-
बऱ्यांच्या नांवाप्रमाणे कादंबऱ्या लावण्याचा दुसरा प्रकार व कालानुक्रमाने प्रत्येक
कादंबरीकाराला बोधांक ठरवून त्याच्या सवे कादंबर्या पुन्हां कालानुक्रमाने
लावणें हा एक प्रकार. हा शेवटचा प्रकार सर्वात उत्तम आहे. कारण त्यांत
अमूक एका कालांतील कादंबरीकारांचा गट अभ्यासकाला एकत्र दाखवितां येतो.
अलीकडील कादंबरीकारांचे ग्रंथ नेमके शेवटीं सांपडतात. प्रत्येक कादंबरीकाराची
सवात अलीकडील कादंबरी शेवटीं सांपडते. ग्रंथांची निरनिराळीं भाषांतर मूळ
ग्रंथाजवळ भाषावार लावतां आल्यास बरें. असे नाना तऱ्हेचे मुद्दे अवोचीन
गरेथाल्यांतील वर्गाकरणासंबंधीं आपणापुढे उभे असतात. म्हणून वर्गीकरण
करण्यापूर्वी वर्गीकरणाची सर्वात उत्तम पद्धती कोणती हें ठराविळे पाहिजे. ज्या
वर्गीकरण पद्धतीची मांडणी तर्कसम्मत असून मूळ विषयांच्या कालानुक्रमाने
वाढणाऱ्या भेदाभेदांचा समावेश जौमध्यें पूर्ण समाधानकारक रीतीने सतत
करतां येतो व त्या पोटभेदांना तर्कसम्मत व स्वतंत्र वर्गाक देतां येतात, ती
वर्गीकरणपद्धती सर्वात उत्तम होय, आपण ललितवाड्याय हा विषय घेतला तर त्याचे
भाषावार (१) संस्कृत ललितवाड्यय, (२) प्राकृत ललितवाड्यय, ( ३) मराठी
ललितवाड्य़य, (४) गुजराथी ललितवाड्यय, (५) कानडी ललितवाडय़य, असे जेवढे
खंड पाडावे लागतील तवढे आपणास पाडतां आले पाहिजेत. ते खंड पाडतांना
निरनिराळ्या भाषांचे एथ्वीच्या निरनिराळ्या खडांतून पुरातन कालापासून ज्या
निरनिराळ्या मनुष्याच्या जाती वाढत चालल्या त्यांच्या मूळ भाषांची प्रथम
वगेवारी करून मग त्या मूळ भाषांपासून उद्भवणाऱ्या उपभाषांची वर्गवारी
करावयाची. हा कम एखाद्या जातीचा--कुळाचा---घराण्याचा जसा वरादृक्ष
असतो तसा ठेवावयाचा असतो. याला वंद्यानुक्रमिक, कुळानुक्रमिक अथवा अप-
वानुक्रामिक रचना ( ॥1115(0"9 07१6 ) असें म्हणतात, ही ललित-
वाड्ययाची अगदीं प्राथमिक स्वरूपाची वर्गवारी झाली. त्यानंतर प्रत्येक वाड्ययाचे
(१) सवसाधारण ग्रंथ (२) काव्य (३) नाटक (४) कादंबरी (५ ) गद्य,
७२
श्री. र. शा. पारस्वी
वगेरे उपविभाग व नंतर काव्यग्रंथांची रचना कालानुक्रमाने करावयाची व प्रत्येक
कवीला स्वतंत्र वगांक देऊन त्याचे सव ग्रंथ कालानुक्माने लावावयाचे असतात.
त्या ग्रेथकारावरील टीकात्मक वाड्यय एकत्र आणून शिवाय प्रत्येक अंथावरील
स्वतंत्र वाड्य़य निर्माण होईल तें स्वतंत्रपणे दाखवितां आठे पाहिजे--असे बहु-
विध प्रश्न जी वगे-पद्धती उत्तम रीतीने सोडवू शकते तीच पद्धत उपयोगांत
आणणें चांगलें,
आपल्या देशांतील ग्रंथालयांना सोयीची अशी वर्गपद्धति बडोदें संस्था-
नच्या ग्रंथालयाचे प्रमुख वुइल्यम अलान्सन बॉर्डन ( ११11811 १ ]81-
8011 3017001 ) यांनी इ. स. १९११ मध्यें तयार केली व ती बडोदें सर-
कारनें लगेच प्रसिद्ध केली. त्या पद्धतीप्रमाणे बडादे संस्थानांतील सवे ग्रंथालयांचे
वर्गीकरण केलेलें आहे. त्या पद्धतीचे मराठी रूपांतर बॉर्डन साहेबांनंतर बडोदे
ग्रंथालयाचे प्रमुख श्रीयुत जनादेन सखाराम कुडाळकर यांनी तयार करून
इ. स. १९१६ सालीं प्रसिद्ध केलें व पुढें ह्या भाषांतराची ग॒जराथी, हिंदी, वगेरे
हिंदुस्थानांतील इतर भाषांतून रूपांतरे होऊन बडोदे संस्थानांतील ल्या त्या
भाषांतील ग्रेथांचें वर्गांकरण त्या पद्धर्ताप्रमाणें केटेलें आहे. वास्तविक ज्ञानाच्या
शाखांचे भाषावार वर्गांकरण करणें सोयीचे नाहीं. भाषावार वर्गीकरण भाषाशास्र
व ललितवाड्यय यांचेच फक्त करणें सोयीर्चे आहे. तत्त्वज्ञान, धरन, समाज-
शास्त्र, वगैरे विषयांची कोणत्याही भाषांतील पुस्तके एकत्र ठेवल्याने त्या विष-
यांवरील एकंदर ग्रंथ वाचकास एकत्र पहावयास मिळतात. तींच पुस्तके भाषा-
वार लावल्यास ती एकदम न दिसल्यामुळे कित्येक वाचकांना त्यांच्या अस्ति-
त्वाची जाणीव होणार नाहीं म्हणून विषयाला प्राधान्य देऊन कोणत्याही विषयां-
वरील सवे भाषांतील ग्रंथ एकत्र आणणें फार सोईचे आहे. जीं ग्रथाल्यें
फक्त एकाच भाषेंतील अंथ संग्रहित करतात ल्यांचे ग्रंथांचे वर्गींकरणाकरितां
स्वतंत्र वर्गपद्धतीची आवश्यकता नाहीं. त्यांतांल ग्रंथ एका ठराविक सवेमान्य
पद्धतीप्रमाणे लावतां येतात. परंतु बॉडंन साहेब यांच्या पद्धतींतील विषयदशक
चिन्हे रोमन लिपीत असल्यामुळे आपल्या नागरी लिपींतील अक्षरं निरनिराळ्या
व्रिषयांना ठरवून के. श्री. कुडाळकर यांनी स्वतंत्र वर्गपद्धतीची मांडणी केली.
७२
पंचारती
डॉ मेलव्हिल डयूए ह्यांच्या दश्शांश वगेपद्धतीप्रमाणें आपले देशांतील
कित्येक ग्रंथालयांतील ग्रंथांचे वर्गीकरण केलं जातें. ह्या पद्धतींत केवळ संख्या-
वाचक आकड्यांचाच उपयोग केलेला असल्यामुळें कोणत्याही भाषेची स्वतंत्र
ग्रंथालये या पद्धतीने लावणें सार्याचें वाटतें. परंतु ह्या पद्धतींत आपल्या भाषा,
आपले ललित वाड्यय, आपलें तत्त्वज्ञान, आपला धमे व आपला इतिहास यांना
नीटसे महत्त्व न दिल्यामुळे साधारणपणें ही पद्धत आपल्या ग्रंथाल्यांना सोर्याची
नाही.
इ. स. १९३२ मर्ध्ये काशी येथील विद्वान ग्रंथपाल सतीशचंद्र ग॒हा ह्यांनी
आपली वगेपद्धती प्रसिद्ध केली; व इ. स. १९३३ मध्यें मद्रास विश्वविद्यालय़ाचे
नामांकित ग्रंथपाळ रावसाहब रंगनाथन् यांनी आपली द्िबिंदुवगे पद्धति प्रसिद्ध
केली.
आपल्या बहुतेक ग्रंथालयांतून ग्रंथांची रचना भिन्न भिन्न पद्धतीप्रमाणे
केलेली आहे व त्या सर्व पद्धतींत सव ग्रंथालयांना सोयीची पद्धती कोणची या-
बद्दल यंथपालांची अद्याप एकवाक्यता झालेली नाहीं. हा विषय फार महत्त्वाचा
असल्यामुळें त्याचा विचार दिवसेंदिवस विशेष बारकाईने व्हावयास पाहिजे.
आपल्या देशांतील सर्व ग्रंथालयांना एकच व्गपद्धती ठरविल्यास ग्रंथालयांच्या
व वाचक्रांच्या दृष्टीने फार सोइंचें होईल.
रंगनाथन् यांची वर्गपद्धती व इतर वगपद्धती यांच्यामधील मुख्य फरक
हा आहे कों इतर पद्धतींत विषयांना ठराविक वर्गांक देऊन ठेवलेले असतात;
परंतु रंगनाथन यांच्या पद्धतींत प्रत्येक वर्गांचे मूळ विभाग देऊन ल्यांचे उप-
विभाग करण्याचे नियम ठरविळे आहेत. त्या नियमाप्रमाणे आपणांस आवश्यक
असलेले उपविभाग तयार करता येतात. उदाहरणाथ “ ललितवाड्य़य ” हा वर्ग
आपण घेतल्यास त्यांचे भाषावार विभाग दिलेले आहेत व प्रत्येक भाषेच्या
ललितवाड्ययाचे उपविभाग करण्याचे नियम दिले आहेत. त्या नियमाप्रमाणे
प्रत्येक वाड्यय़ाचे प्रथम काव्य, नाठ्य, कादंबरी, गद्य, असे विभाग पाडून त्य़ा
त्या विभागांतील ग्रंथ प्रत्येक लेखकाला स्वर्तत्र वर्गाक देऊन लावतां येतात.
ह्या वर्गोकामध्यें लेखकाचे जन्मवषे दाखविणारी चिन्हे असतात. त्यामुळें ललित-
वाड्ययाच्या प्रत्येक विभागातील ग्रंथ कालानुक्माने आपोआप लागले जातात व
७४
श्री. र. ५ पारखी
प्रत्येक ग्रंथकाराचे त्या विभागांतील सवे ग्रंथ एके ठिकाणीं कालानुक्माने लावतां
येतात. रावसाहेब रंगनाथन यांनीं वगशास्राचा सखोळ अभ्यास करून आतां-
पर्यंतच्या वर्गपद्धतींत जे जे दोष त्यांना आढळले ते ते त्यांनी आपल्या वगे-
पद्धतींत येऊ न देण्याची पराकाष्ठा केलेली आहे. ह्या पद्धतीने वर्गाक तयार
करतांना ज्या ग्रंथांना आपणास वर्गाक द्यावयाचे असतात त्यांची आपणांस
जितकी माहिती होते तितकी माहिती इतर पद्धतीमुळें होत नाहीं; व त्यामुळें
इतर पद्धतीप्रमाणे वर्गीकरण केलें तर वाचकांना मदत करण्यास लागणारी
पात्रता जितकी उच्च दर्जाची असावयास पाहिजे तितकी ती राहूं शकत नाहीं.
ज्ञानाच्या नवीन नवीन सुधारणांशीं तादात्म्य होण्यास व त्या स्या सुधारणांप्रमाणें
नवीन नवीन वाड्यय म्रेथालयांत येतांच त्याला तत्काळ योग्य स्थान ठरविण्यास
ह्या पद्धतीचा अभ्यास आपणास बराच उपयोगी होईल अशी खात्री वाटते.
ह्या पद्धतींत रोमन अक्षरांचा उपयोग केलेला असल्यामुळें व तिचे वर्गाक बन-
विण्याचें काम ग्रंथपालांना जरा कठीण वाटत असल्यामुळें तिचा जसा प्रसार
आतापर्यंत व्हावयास पाहिजे होता तसा तो अजून झालेला नाहीं. ह्या पद्धतींच्या
उत्कृष्टतेबद्दल वर्गशास्रप्रवीण असलेल्या आंतरराष्ट्रीय नामवंत ग्रंथपालांनी
धन्योद्वार काढलेले आहेत.
वर्गशासत्राचा तकंशासत्राशी अगदीं निकटचा संबंध असल्यामुळें ज्यांनीं
तर्कशास्त्राचा नीट अभ्यास केलेला नाहों त्यांना ग्रंथालयाच्या वर्गशासत्राशीं
ओळख करून घेणे साहजीकच कठीण वाटणार. आतांपर्यंत आपल्या ग्रंथाल्यां-
तून पुस्तकांना दिलेल्या वर्गाकापासून पुस्तकांच्या ठराविक विषयाचा बोध होत
नसे. इंग्रजी विभागाचे पांच क्रमांक असलेलें पुस्तक, मराठीच्या काव्य विभा-
ग्रांतील सत्तावीस क्रमांक असलेलें पुस्तक अथवा तिसऱ्या खोलींतील पांचव्या
कपाटांतील दुसऱ्या कप्यांतील सातवें पुस्तक एवढाच अर्थ वगीकापासून आतां-
पर्यंत आपणास मिळत असे. अमेरिकेंतील ग्रंथालयांच्या चळवळीचे जनक
डॉ. मेलव्हिल डयूए यांनी ही जुनी पद्धत मोडून तकशासत्राच्या सहाय्याने ज्ञानाच्या
निरनिराळ्या शाखांचे जास्तीत जास्त विभाग पाडून त्यांना वर्गाक ठरवून दिले
व त्यांची संदर्भसुलळभ अश्शी सूची तयार केली. तीवरून कोणाही ग्रंथपाळाला
ठराविक विषयाच्या ग्रंथांना विषयदशैक वर्गाक देणें सोयीचे झालें. परंतु दिवसं
७५
पंचारती
दिवस ज्ञानामध्ये जशी भर पडत आहे तसतक्ा नर्वांन उद्भवणाऱ्या विषयांना
योग्य वगौक वगपद्धतीकाराच्या सहाय्याशिवाय ठरविणे वर्गकाराला कठीण
वाटतं. तो कठोणपणा अथवा ती अडचण दूर व्हावी व वर्गकारांचं वर्गांकरणाचें
ज्ञान व तें नीट करण्याची लांची पात्रता वाढावी म्हणून रंगनाथन् यांनी आपल्या
नवीन पद्धतीची नर्वांन तर्हेनें मांडणी वेळेली आहे. तिचा सखोल अभ्यास करून
तिसा प्रसार आपल्या देशांत करणें हे. आपल्या देशांतील प्रत्येक यंथपालाचें
आद्य कतैव्यक्रम आहे.
ग्रेथसची
मेथांची मांडणी तकसम्मत केल्यामुळें वाचकांना कपाटांतील ग्रंथ अल्प
'वळांत मिळण्याची सोय झालो असली तरी ग्रंथालयांतील त्या सर्वे ग्रंथांची एक
संदभ सुलभ अशी ग्रंथसूची तयार करण्याचो आव्यकता आहे. कांहीं पुस्तकांतून
निरनिराळ्या ग्रंथकारांनी लिहिलेल निबंध असतात, अथवा एखाद्या विषयाचा
संबंध इतर निराळ्या गटांत असलेल्या विषयांशी येतो. तसेच वाचकांना
कित्येक वेळीं अमूक येथकाराचे कोणते ग्रंथ ग्रंथालयांत आहेत याबद्दल माहिती
लागते. केव्हां केव्हां त्यांचं लक्षांत पुस्तकाचें नांवच फक्त असतें. अशा वेळीं
ह्या सवे प्रश्नांची योग्य उत्तरें वाचकांना देण्याकारतां एक वग सूची व दुसरा
संदभसूची अश्या दोन सूचींची फार आवश्यकता आहे. वर्ग सूचींत चक्ल्यांची
मांडणी कपाटांतील ग्रथांच्या मांडणीप्रमाणें केलळली असते; व शिवाय तामध्यें
ज्या विषयांचे निरनिराळ्या इतर विषयांशी संबंध येतात त्यांचे संदर्भ स्वतंत्र
रीतीने दाखविले जातात. वगसूचीचा उपयोग वाचकांना सुलभतेने करतां यावा
म्हणून संदर्भसूची तयार केलेली असते. ह्या सूचींत ग्रेथकारांच्या नांवांना
प्रामुख्य देऊन तयार केलेल्या चकत्या, विषयांच्या नांवांच्या चकत्या, ग्रंथ-
मालांच्या नांवांच्या चकत्या, व इतर सवे आव्यक च्क्त्या कोर-
पद्धतीने लावलेल्या असतात. व म्हणून ही सूची पहावयास सोपी असते. ह्या
सूचींतील चक्त्यांवरून दिलेल्या बोधांकांच्या सहाय्याने वग-सूचीचा उपयोग
वाचकांना सहज करतां येतो. गरथालयांतील कामगारांना वग पद्धतीची माहिती
असल्यामुळें त्यांना सूचीचा उपयोग करण्यास वाचकांना मदत करतां येते. ह्या
दोन सूर्चीमुळें वाचकांचा व ग्रंथपालांचा बराच वेळ वांचतो; व त्यांना हवे
(* ०६
श्री. र. श. पारखी
असलेले संदर्भ अल्प वेळांत सुलभतेने सांपडतात. अश्या सूची आपल्या सर्व
ग्रंथालयांतून करणें फार आवश्यक आहे.
स्थान निदेश फलक
ग्रंथांची मांडणी उत्तम प्रकारें केली व ग्रेथ-सूची योग्य पद्धतीने तयार
केल्या तरी ग्रंथालयांतील कपाटांची मांडणी वाचकांच्या सहज लक्षांत येण्या-
करितां ( 9 ) रांगांचे फलक, ( २) कपाटांचे फलक, (३ ) कप्य़ांचे फलक असे
निर्देश फलक ( (1662 1305170१85 ) संग्रहालयांत चहुकडे लावले तर तेर्थाल
रचना वाचकांचे सहज लक्षांत येऊ शकते; व रोथपालाचा वेळ न मोडतां प्रत्येक
वाचक आपापलीं पुस्तके सहज निवडू राकतात, अशा फलकांचो योजना प्रत्येक
ग्रंथालयांत करावयास पाहिजे.
संदभ ग्रंथपाल
ग्रंथालय आदश करण्याकरितां आतांपर्थत आपण ज्या तांत्रिक साधनांचा
विचार केला त्या सवाची उपयुक्तता वाचकांना पटविण्याकरितां, ग्रंथाल्यांत
वेळोवेळीं जे नर्वीन वाचक थेतात त्यांना ग्रंथालयाचा उत्तम उपयाग कसा करून
घ्यावा ह्याविषयीं माहिती देण्याकारतां, निरनिराळ्या वाचकांच्या बहुविध प्रश्नांची
समाधानकारक रीतीने उत्तरे देण्याकारतां व य्रंथाल्यांतील एकंदर वातावरण
प्रफाह्लित ठेवून ग्रंथाल्यांत येणाऱ्या वाचकवर्गांची संख्या वाढविण्याकरितां,
बहुश्रुत व संदभ कामांत निष्णात असलेला संदभ-्मेथपाल प्रत्येक मेथाल्यांत
असावयास पाहिजे.
ग्रंथालयांत निरनिराळे वाचक नानातऱ्हेचे प्रश्न विचारतात. कोणास
एखाद्या शास्त्रीय विषयाचा माहिती हवी असते तर कोणास एखाद्या प्रसिद्ध
व्यक्तीचे चरित्र हवें असते; कोणास नाट्यशासत्रावरोलळ यथ हवे असतात तर
कोणास मंबईसारख्या मोठमोठ्या शहरांतील कांहीं व्यक्तींचे, कांहीं दुकानांचे
व इतर निरनिराळ्या संस्थांचे पत्ते व इतर माहिती पाहिजे असते. असे विविध
प्रकारचे प्रश्न संदभ थेथाल्यांतून विचारले जातात. हें काम ग्रेथाल्यांतील
इतर कामापेक्षा फार महत्त्वाचे आहे. ते उत्तम करण्यास ग्रंथपालाला विविध
माहिती वेळोवेळीं जमवून ठेवावी लागते, निरनिराळ्या ग्रंथांशी दृढ परिचय
१७७
पंचारती
ठेवावा लागतो, निरनिराळे ज्ञानकोश व संदभक्ोरा यांची चांगली माहिती मिळ-
वावी लागते. अशी माहिती ज्या अथपालाने चांगली मिळविली आहे त्यालाच
संदर्भेकाम चांगल्या रीतीने करितां येइल; व त्याने विविध वाचकांना विविध
तर्हेची जी महत्त्वाची मदत केलो असेल तिचा सुपरिणाम असा होतोकीं त्या
यंथालयाचा वाचकवर्ग कल्पनेच्या बाहेर वाढतो; धनिक वाचक मोठाल्या
देणग्या देऊन आपली कृतज्ञता व्यक्त करितात व स्रथालयाची एकंदर भरभराट
विनासायास होऊं शकते असा पाश्चिमात्य देशांतील ग्रंथालयांचा अनुभव आहे.
योग्य वाचकाला, योग्य वेळीं, योग्य पुस्तक देण्याकरितां वाचकाचा
चाळता बोलता मार्गदरोक अथवा मदतनीस ज्या प्रथालयांत आहे तें ग्रंथालय
कोणत्याही परिथतींत आदश करणें फार कठीण जाणार नाहीं.
चांगल्या ग्रेथांना प्रासिद्धी
ग्रंथालयांत निरनिराळ्या विघप्रांतून जे चांगले ग्रंथ असतात ते वाच-
कांच्या सहज लक्षांत यावेत म्हणून त्याचे निरनिराळे गट संदभग्रंथपालाने
मधून मधून वाचकांच्या सहज लक्षांत येतील अशा प्रमुख ठिकाणीं ठेवावेत व
त्याचे कपाटावर “ आपण हे ग्रंथ पाहिले आहेत काय १ ते आपणास कदाचित्
आवडतील ” असा फलक लावावा. तसेंच “ गेल्या वर्षांतील वाचकांच्या आव-
डीचे ग्रंथ, “ गेल्या सहा महिन्यांतील वाचकांच्या आवर्डाचे ग्रंथ ” असे ग्रंथा-
ल्यांत ल्या त्या काळांत घेतलेळे संथ प्रमुख ठिकाणीं ठेवावेत. चांगल्या ग्रंथांना
योग्य प्रसिद्धी देण्याचा हा सवोत उत्तम उपाय आहे.
प्रसिद्धीकार्य
आतांपर्यंत ग्रेथाळयांत येणाऱ्या वाचकांची सोय आदश करण्यास लाग-
णाऱ्या साधनाचा विचार आपण केला. एवढ्याने ग्रंथालयाच्या मुख्य उद्देशाची
सफलता होत नाही. ग्रेथालयात जे वाचक येत नाहींत अशा कित्येक वाचकांना
ग्रंथालयाची माहिती व्हावी म्हणून कांहीं उपाय योजावे लागतात. त्याकरितां
एखादी प्रथालयपत्रिका नियमितपणे प्रसिद्ध करून अश्या वाचकांकडे पाठविणे
अगत्याचे आहे. ह्या पत्रिकेत ग्रंथालयाची विविध माहिती द्यावी. प्रथालयाच्या
संप्रहाचे वैशिष्टय, ग्रेंथालयांत वाचकांकारेतां केलेल्या सोयी, ग्रंथालयांत निय-
७१८.
श्री. र. ॥. पारखी
मित येगाऱ्या नियतकालिकांची यादी, प्रेथालय़ांत असठेल्या मोल्यवान म्रथांची
यादी, नवीन आलेल्या ग्रंथाची यादी, एकंदर ग्रंथसंख्या, वाचकांची संख्या,
वगेरे माहिती आकर्षक रीतीनें ग्रेंथालयपत्रिकेंत द्यावी. अशा प्रकारची माहिती
निरनिराळ्या वतैमानपत्रांतून मधून मधून प्रलिद्ध करावी. ह्या पद्धतीचा परिणाम
असा होतो कीं बऱ्याच लोकांना ग्रंथालयाची माहिती सहज मिळते व त्यामुळें
ग्रंथालयाचा वाचकवर्ग वाढतो व त्याची उपयुक्तता कल्पनेच्या बाहेर वाढते.
उपसंहार
ग्रंथालय आदश करण्यास अक्या प्रकारचे प्रयत्न करावयास पाहिजेत.
त्यामुळें बहुजनसमाज सुसंस्कृत व सुविद्य करण्यास मोठी मदत होऊन देशाच्या
एकंदर भरभराटीला बरीच चालना मिळूं राकेल. सध्यां शिक्षणाच्या व इतर
नानाविध सुधारणेच्या ज्या माठभोठया योजना होत आहेत त्या प्रत्येकोंत
ग्रंथालयांना फार मोठें स्थान आहे. कोणतंही रिक्षण घ्या, कोणताही भदा घ्या
अथवा समाजाच्या व्यापाराचे व व्यवहाराचे कोणतेही अंग घ्या--ह्या सवाना
सध्याच्या काळांत आदश म्रंथालय़ांची विशोष आवश्यकता आहे. प्रंथाल्यांच्या
मदतीविना जगांतील कोणल्याही कामांत सुधारणा होणार नाहीं. जगांतील बहु-
विध ज्ञानाचा परामषे वाचकांना भ्रंथालयांत जितका स्वतंत्रपणे व शांतपणें घेतां
येतो तितका त्यांना कोठेंहि घ्यावयास मिळणार नाहीं. स्वातंत्र्य, स्वावलंबन,
सहिष्णुता, ऐक्य वंभेरे सद्गुणाचे घडे आदश ग्रंथालयांतूनच वाचकांना चांगले
शिकतां येतात. शिक्षणाच्या अगदीं प्राथमिक अवस्थेपासून ग्रंथालयाची उत्तम
सोय करण्यास व तिचें महत्त्व वाढविण्यास आपण आपल्या भाषेत मोल्यवान
ग्रंथ लिहून ग्रंथाल्यांचे द्वारे बहुजन समाजाला त्यांचा आस्वाद घेण्याची सोय
केली पाहिजे. मुंबईसारख्या सर्वात मोठ्या शहरापासून दहा पांच घरें असलेल्या
बारक्या खेड्यापररेत अथाल्यांची एक भक्कम सांखळी तयार व्हावयास पाहिज.
असें झाल्याशिवाय बहुजन समाजाच्या शिक्षणाची व ज्ञानाची सुधारणा होणार
नाहीं. आपल्पा मातृभाषांचे महत्त्व वाढविण्यास व त्यांच्या प्रसाराची वाढ सतत
चाळूं ठेवण्यास ग्रेंथालयांइतकी तेजस्वी व उपयुक्त अशी दुसरी संस्था नाहीं. हें
काम आपल्या मातृभाषेला वाहून घेणारी ग्रथालयेच उत्तम प्रकारें करतील. जस-
७९
पंचारती
जशी मथाळेयांची सख्या वाढत जाईक श्तसतशी ग्रंथांची निर्मिती वृद्धिगत होऊन
अमूक वित्रयावर झापल्या मातृभाषेत 'ग्रंथ नाहींत असें होणार नाहीं. मुंबई अगर
पुणे येथें मराठीचे एक केन्द ग्रंथालय निमाण करून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यां-
तून व तालुक्यांतून उपग्रंथाल्यें असावींत. सध्यां प्रत्येक जिल्ह्याच्या व तालु-
क्याच्या मुख्य़ शहरांत एखादें दुतर॑ ग्रंथालय पहावयास सांपडतें. परंतु त्यांतील
बरींच ग्रंथालये नुसतीं नांवालाच आहेत असें म्हणावें लागते. बडोदे संस्थान
हिंदुस्थानांतीळ अवाचीन ग्रंथालयांचे जन्मस्थान आहे. तेथील ग्रंथालयांचे
सुधारणेला राजाश्रय मिळाल्यामुळे बडोद्याचे उदाहरण सवे हिंदुस्थानला मार्ग-
दरेक झालें आहे. जसें जनतेच्या देक्षणिक सुधारणेचे कार्ये सरकार व स्थानिक
स्वराज्यसंस्था यांचं आहे तसें तें शिक्षण जनतेत रुजबिण्यास व वाढीस लावयास
आदरे ग्रंथाल्यांचा प्रसार करण्याचे त्याचेच मुख्य कतेव्य आहे. परंतु जोपयत
ह्या संस्था आपलें कतेव्य योग्य प्रकारें बजावीत नाहींत तोपर्यंत जनतेनं स्वस्थ
बसणें चांगले नाहीं, व म्हणून आपणच पुढाकार घेऊन आपणांतील धनिक
नागरिकांनी या कायीस लागणारे सांपत्तिक सहाय्य करावें म्हणून चिकाटीने
प्रयत्न करावयास हवेत. अशा ह्या समाजाच्या संस्कृतिसंव्धेनांच्या कार्यीत ह्या
संमेलनाचे माननीय अध्यक्ष श्रीयुत बाळासाहेब खेर व माननीय स्वागताध्यक्ष
श्री. डॉ. जोशी यांच्या मार्गदशेनाचा आपणास चांगला उपयोग होणार आहे.
मराठी ग्रंथालयांची सद्यःस्थिति
व
ती आद करण्याचे माग
ग्रंथालय म्हणजे अथाचे आळय किंवा घर. ग्रंथघर इतका संकुचित अथ
अवोचिन कालीं कोणी स्वीकारणार नाही. जेथे वाचकांच्या वाचनविषयक सवे
प्रकारच्या गरजा भागविण्यासाठीं ग्रंथसंग्रह करण्यांत येतो, त्या मंदिराला हल्लींच्या
कालीं ग्रंथालय असें म्हणतात.
इंग्रजी राजवट होण्यापूर्वी-- म्हणजे मुद्रणकला हिंदुस्थानांत अवतर-
ण्यापूर्वी ग्रंथकार आपले ग्रंथ कागदावर किंवा फार पूर्वी भूजेपत्रावर किंवा
ताडपत्रावर लिहीत असत. या ग्रंथांच्या नकला करण्याचें म्हणजे प्रती करण्याचे
काम करणारे त्या कालीं पुष्कळ व्यवसायी असत. यामुळें मुद्रणकला अस्तित्वांत
नसूनसुद्धां ग्रंथकारांच्या अंथांचा पुष्कळच प्रसार पूर्वीसुद्धां होत असे, या काला-
मध्यें वियेचा सारा मक्ता शास्त्री, पुरोहित, ज्योतिषी इत्यादि ब्राह्मणांस मिळालेला
असल्यामुळें त्यांचेकडे हस्तलिखित ग्रंथांचा मोठा संग्रह असे. हा संग्रह फक्त
घरमालकाच्या वैयक्तिक उपयोगासाठी राखलला असला तरी त्यांतील ग्रंथ शजारी-
पाजारी, इष्टमित्र हे वाचावयास नेल्याशिवाय काय रहात असतील १ असें
नसर्ते तर--
| वी
श्रीयुत शकर गणेश दाते यांनो रविबार ता, २१ आक्टोबर १९४५
रोजीं मुंबई, उपनगर व ठाणें जिल्हा येथील वाचनालय परिषदेच्या दुसऱ्या
अधिवेरानांत वाचलेला निबंध
दै
पंचारती
पुस्तक वडवा बाला परहस्तगता गता ।
कदाचित् पुन्तरायाता नष्टा भ्रष्टा च ्मादेता॥ १॥
किवा
तेलाद्रक्षेज्जलाद्रक्षेरक्षेत्शिथिलबंधनात ।
मूखेहस्ते न दातव्यमेवं वदति पुस्तकम् ॥२॥
अशासारखे वाचकांसंबंधी धोक्याची सूचना देणारे डोक ग्रंथलेखकांनीं कशाला
लिहिले असते ६ पण एक गोष्ट लक्षांत ठेविळी पाहिजे. आज ज्या अथानें ग्रेथा-
लयाला आपण सावेजनिक संस्था म्हणतों त्या अर्थाने पूर्वी एकही संस्था आपल्या
देशांत होती अते वाटत नाहीं. याचाच अथ अशा संस्थेचा आपल्या लोकांना
पूर्वी कधींही परिचय नव्हता.
ह. स. १८१८ मध्ये महाराष्ट्रांत इंग्रजांचे राज्य स्थापन झाळें आणि
त्याच समयी. भामची सगळी अक्कल ल्याला गेली ! यामुळें पागळ बनलेल्या
आम्हां अज्ञान प्रजाजनांना सज्ञान करण्याकरितां ज्या कांही अजब चिजा बाहेर
पडल्या, त्यांतच * ७७7७ (8180181 1110181168 ? नामक संस्थांचा
मी समावेश करतों. अश्या नावाच्या संस्था १८३८ ते अंदाजे १८६८ पर्यंत
पावसाळ्यांत छत्र्या उगवतात ल्याप्रमाणे महाराष्ट्रांतील निरनिराळ्या लहानमोठ्या
शहरीं भराभर स्थापन झाल्याचे दिसतें. ज्या लोकांना इंग्रजी अमलापूवा सावे-
जनिक संस्था सहकार्यतत्त्वावर चालविण्याची कल्पनाही नव्हती, तेच लोक इंग्र-
जांशीं संबध येऊन थोडीं वर्षे लोटतात न लोटतात, तोंच तश्या संस्था स्थापन
करूं लागतात हें दृश्य पाहून माझ्या मनाला मोठा चमत्कार वाटतो. सरकारी
दप्तरखान्यांतील जुने कागदपत्र तपासले तर जिल्हाधिकार्यांना व युरोपियन
न्यायाधिकाऱ्यांना, अशी चळवळ सुरू करण्याबाबत एखादा ग॒प्त खलिता सरकार,
कडून निघाल्याचे उघडकीस येईल असें मला वाटतें. एखाद्या दाघोद्योगी
संशोधकाने हा उद्योग जरूर करून पहावा. हीं नेटिव्ह गंथालयें केव्हां ब कोठें
निघालीं तीं पहा. अहमदनगर १८३८; नाशिक १८४०; मुंबई १८४५; पुर्ण,
बेळगांव १८४८; ठाणें, कोल्हापूर १८५०; सातारा, सावंतवाडी १८५२; माले.
गांव कॅम्प १८५३; घारवाड १८५४; सोलापूर १८५७; धुळे, वसई १८६३;
कल्याण १८६४७; उरण, भिवंडी, हुबळी १८६५; पेण, अलिबाग १८६६ इ. इ,
८२
श्री. द. ग. दाते
या ग्रंथाल्यांतून इ. स. १८८० ते १८८४ चे सुमारास ग्रंथसंख्या किती होती
तें पाहणेही मौजेचं आहे. २००० पेक्षां अधिक ग्रेंथ कोणत्याच ग्रथाल्यांत
दिसत नाहींत. त्यांत ८० टक्के इंग्रजी, १०-१२ टक्के मराठी, बाको ८ टक्के इतर
भाषांतींल, अशी सर्वसाधारण विभागणी दिसते. मासिक वर्गणी सरसकट आठ
आणे असावी. वगंणीदारांची संख्या दहापासून साठपथत कमी अधिक प्रमाणांत
असल्याचें दिसून येतें. विचार करण्यासारखी गोष्ट आहे को. १८८४ सालापर्यंत
मराठी भाषेंत छापल्या गेलल्या ग्रथांचो संख्या जवळ जवळ पांच हजारांवर
असून, वरील ग्रंथालयांतून मोठ्या मिनतवारीनें दोनशें तीनशे मराठी पुस्तकें
असल्याचें दष्टोत्पत्तीस येतें. हें प्रमाण उद्ठोधक नाहीं काय १
अंदाज असा आहे कीं सरकारी अधिकारी, पेन्शनसे, वृद्ध लोक यांशिवाय
इतर जनता या ग्रंथाल्यांकडे ढुंकूनही पहात नसावी. मी या एकंदर चळवळीला
राजमान्य अधवा बाटग्या ग्रंथालयांची चळवळ असें म्हणतों. वरील सर्व
परिस्थिति मराठी भाषेला मोठी पोषक नसून, उलट अपकर्षकच आहे, हें अनेक
जणांना या सुमाराला जाणवू लागलें होतें असे दिसतें. मराठी वाड्ययाच्या
सक्योधनाला या कालीं नुकतेंच तोंड लागत होतें. पुष्कळ लोकांना निबंधमाला,
विविधज्ञानविस्तार, निबधचद्रिका, काव्येतिहाससंम्रह् इत्यादि मासिकांतील लेख
वाचून मराठी वाड्मयाचा अभ्यास करण्याची इच्छा होऊं लागली होती. अशा
सुमाराला मुंबई, ठाणें व पुणें येथील कांहीं सज्जनांना मराठींत छापलेले ग्रंथ संर-
क्षिण्याची व एकंदर मराठी ग्रंथांचा संग्रह असलेलें ग्रंथालय स्थापण्याची तीव्र इच्छा
उत्पन्न झाली. या सगळ्यांत श्री, विनायक लक्ष्मण भावे या थोर वाड्मयाभ्यासक
तरुणाने एकदम प्रचंड साहस करून इ. स. १८९३ सालीं ठाणे येथें मराठी
ग्रेथसंग्रह्ालयाची स्थापना केली. ल्या संस्थेचा हेतु ' पुस्तकांचा एक अजब-
खाना करावा व तेथं कोणतेही मराठी भाषेंताल पुस्तक सांपडावें ' हा होता.
१९०३ सालीं श्री, भावे यांनीं ठाण्याच्या ग्रेथसंग्रहाळयामाफेत , प्राचीन मराठी
अप्रकाशित काव्यांच्या प्रकारनासाठो , “ महाराष्ट्र कवि ? या नांवाचें एक
संशोधनात्मक मासिक पुस्तक सुरू करून तें चार वर्षे अखंड चालविले. या
मासिकांत फक्त एक रुपया वर्गणींत वाचकांना वषोला डेमी आकाराच्या ६००
पृष्ठांचा मजकूर मिळत असे. याशिवाय * वच्छह्रण ? व शिशुपालवध ' हदी
८३
पंचारती
दोन महानुभावी काव्येंही त्यांनीं संग्रहालयातफे प्रकाशित केलीं, या हकोकर्ता-
वरून के. भावे यांची दृष्टि संम्रह्मळयाबाबत किती विशाल होती तें पाहिलें
म्हणजे भावे यांच्या अपूर्वे प्रयत्नाचे अमूप कौतुक केल्यावांचून राहवत नाहीं.
भाव्यांचा प्रयत्न एक सांधे ग्रंथालय स्थापावयाचा केवळ नसून, मराठी
वाड्मयस॑शोधनसंस्था स्थापण्याचा त्यांचा उदात्त हेतु होता अस ह्मणावे लागतें.
मला वाटते के. भावे यांचा हा प्रयत्न महाराष्ट्रांतील मराठी म्रंथाल्यांच्या
इतिहासांत सुवणाक्षरांनीं लिहून ठेवण्यासारखा आहे. ही एक राष्ट्रीय-लोकाभिमुख
-लछोकमान्य ग्रंथालयांची चळवळ त्यांनीं सुरू केली असे मी म्हणतों. मराठी
ग्रंथांचे संरक्षण करावें, महाराष्ट्रीय ग्रंथकारांना उत्तेजन मिळावे, सामान्य
अर्धशिक्षित जनता - जिला इंग्रजी येत नाहीं - तिला मराठी भाषेतून सर्वे ज्ञान
उपलब्ध करून द्यावे - असा या चळवळीचा विश्याल हेतू होता. के. भावे यांच्या
नंतर त्यांचंच अनुकरण करून मुंबई येथे १८९८ सालीं व पुणे येथे १९११
सालीं वरील प्रकारचींच मराठी प्रेथतग्रह्मळथ स्थापन झालीं.
वरील ग्रंथालयांच्या सद्यःस्थितीचा आतां विचार करूं. हा विचार करतांना
या ग्रंथालयांकडे अनेक दृष्टिकोनांतून बारकाईने पहावें लागेल, ग्रंथालय म्हटलें
म्हणजे (१) ग्रेंथालयस्थान, ( २) भ्रथालय मंदिर, (३ ) प्रंथालयांतील आरोग्य,
(४ ) प्रेथालयाचे उद्दिष्ट, (५ ) कार्यकारी मंडळ, ( ६ ) कार्येवाह अथवा
निटर्णांस, (७ ) सेवकवगे, ( ८ ) ग्रंथालयांतील उपकरणे, ( ९ ) ग्रंथांची
निवड, ( १० ) ग्रंथांची बांधणी, ( ११ ) ग्रंथांची स्थिति, ( १२) ग्रंथांचं
वगीकरण, ( १२ ) वाचकांसाठी ग्रंथांच्या याया, आणि ( १४ ) वाचक
इतकां त्याचीं स्वाभाविकच अर्गे असतात. यांतील कांद्दीं अंगांचा, वरील ग्रंथा-
ल्यांना अनुलक्षन कमशः विचार करूं म्हणजे सहजच वरील ग्रंथालयांच्या
सद्यःस्थितीवर झगझगीत प्रकाश पडेल.
पहिलें अंग म्हणजे ग्रंथालयाचे स्थल, हॅ स्थल ठरवितांना ग्रंथालयाच्या
बालकांनीं फार दूरवर दृष्टि राखून विचार करणें आव्यक असते, ग्रंथालय ही
सारखी वाढती संस्था असल्यामुळें, पुढेंमार्गे ग्रेथालयाची इमारत वाढवावयाची
झाल्यास त्यासाठीं भरपूर जागा भोंबतीं असावी लागते, म्हणून स्थल ठरवितांना
“शे.
श्री. शे. ग. दाते.
तै चांगलें विस्तृत पाहून निवडले पाहिज. येथें मुंबई मराठी ग्रेथसंप्रहालयाचें
स्थल विचारार्थ घेतल्यास या मुद्यावर लख्ख प्रकाश पडल. हें संग्रहालय ज्या
जागेवर बांधलें आहे तिचा विचार करा. पश्चिमेकडे स्मशानभूमि आणि उत्तरकड
रस्ता, तेव्हां या दोन्ही दिशांनी ग्रंथालयाच्या वधनाचा मार्ग स्वभावतः खुटळेला
आहे. पूर्वेकडे व दाक्षिणकड अगदीं खेंदून घरें आहेत. हीं घरें खरेदी करून या
दिशांनी ग्रंथालयाची वाढ करणें शक्य होईल. परंतु या घरांच्या मालकांनी
आपलीं घरें विकण्याचे नाकारल्यास त्याही दिशांनीं प्रगतीचा मार्ग खुंटला.
एकूण सारांश काय तर संग्रह्मळयासाठीं हें स्थळ मुक्रर करतांना या संस्थेच्या
संस्थापकांनी फार मोठी चूक केलो असें मोठ्या कष्टाने म्हणावें लागतें. पुर्ण
येथील ग्रंथालयाची जागा मुळांतच चांगली विस्तृत असल्यामुळें, जुनी इमारत
अपुरो पडूं लागल्याबरोबर तिच्या चालकांना नवा मोठी इमारत बांधणें शक्य
झालें. ठाण्याच्या संग्रहालयाची जागाही चांगली विस्तृत असून, त्यांना इमारत
वाढविणें झाल्यास जागेच्या बाबत तरी, कांहीही आडकाठी उपस्थित होणार
नाहीं. एकंदरीनें स्थलाचे दृष्टीने विचार करतांना मुंबई मराठी ग्रंथसंगरह्माळयाची
स्थिति कांहीशी दुर्दैवाची आहे असें म्हणणें प्राप्त होते. स्थळ निवडतांना दुस-
ऱ्याही एका इृष्टीनें विचार करावा लागतो. ग्रंथालयाची जागा जर बहुसंख्य
वाचकांच्या निवासस्थानापासून फार दूर असली तर वाचकांना ग्रंथालयाचे
आकर्षणच वाटणार नाहीं. व वाचकवग घटत चालला तर ग्रंथालयाची अधघोगति
होण्यास फारसा अवघि लागणार नाहीं. ठाण्याचे ग्रंथालय नमुन्यासाठी घ्या. हें
भ्रथालय लोकवस्तापासून कांहींसें दूर असल्यासुळे, नवीन इमारत झाल्यावर
लवकरच असें दिसून आलें कीं या नवीन दूरच्या जागो एकहो वाचक फिरक्रेनासा
झाला व चालकांना निरुपायानें आपली वाचनालय शाखा थोड्याच दिवसांत
गांबांत भाड्याने जागा घेऊन, तेथें आणावी लागलो. संग्रहालयाची जागा गोंगा-
टाच्या भरवस्तीच्या ठिकाणीं असावी कीं लोकवस्तीपासून दूर निवांत , अशी
असावी हें मुख्यत्वेकरून प्रंथालयाच्या स्वरूपावर अवलंबून राहील. ठाण्याचे
गांवापासून किंचित् दूर व मुंबईचं आणि पुण्याचें कांहींसं आडबाजूला, या कारणानें
बर्रॉाल तिन्ही ठिकाणीं मरार्ठाचीं संदभे-ग्रंथालयें चालविणे विशेष हितप्रद होईल.
वाचनाल्यांसाठीं मात्र या तिन्ही ग्रंथालयांच्या जागा मोठ्याशा सोईस्कर नाहोंत.
८५
पंचारती
मंदिराच्या दृष्टीनें विचार केल्यास, वरील तिन्ही ग्रंथालयांत मुंबईचं
मराठी ग्रंथालय हें विशष शोभिवंत व संस्थेच्या गरजांना अनुलक्षून सोइस्कर
बांधलेळे आहे असें वाटते. मंदिराच्या खिडक्या मजबूत असाव्या; मंदिरांत
चोहोंबाजूनीं विपुल प्रकाश खेळावा; मंदिरांत ढेंकूण, चिलटें, पिसा, कोळी व झुरळे
यांचा उपद्रव नसावा; शक्य तों ग्रथालयमंदिराचें छप्पर पत्र्याचे नसावें तसेंच
तें गळकेंही नसावे; मंदिराला पावसापासून नुकसानी पोचू नये ; इत्यादि गोष्टी-
संबधी विशेष काळजी घेतल्यास कोणतंही ग्रंथालयमंदिर इतरांस आदशभूत
झाल्याशिवाय राहाणार नाहीं.
कार्यकारी मंडळ हें कार्यक्षम व स्वकतंव्यदक्ष आहे कीं नाहीं हें संस्थेच्या
उत्कर्षापकषांवरून सहज अजमावतां येतें. पुरणे व ठाणें येथील ग्रेथाल्यें गेलीं
कित्येक वर्षे अगदीं खालावलीं असन, मंबईचें यअंथालय मात्र सध्या उत्कर्षाच्या
मागावर आहे, हें स्पष्ट दिसते. हमंतव्याख्यानमाला, विठ्ठानांचीं चिकित्सापूरणे
व्यारव्याने, ग्रंथप्रदरनें, ग्रंथालय संघ संस्थापना, नियतकालिकप्रकाशन इत्यादि
अनेक प्रकारचीं कार्ये ही संस्था सध्या हातीं घेत आहे, यावरून या संस्थच्या कार्य-
कारी मंडळाच्या उत्साहाची व कळकळीची चांगली कल्पना येते. परंतु एवढ्याने
हुरळून जाऊन हें सर्वोत्कृष्ट ग्रंथालय आहे असे अजूनही कोणी म्हणे शकणार नाहीं.
याचीं अनेक कारणें आहेत. मराठी भाषेताल एकूण एक ग्रंथांचा संग्रह करून
त्यांचे संरक्षण करणें हा जो तिन्ही ग्रंथालयांनीं प्रारंभापासून आपलेपुढें आदश
ठेविला आहे तो एकाकडूनही अद्याप सिद्धीस गेठेला नाहीं. याचें कारण आपल्या
संस्थत नसलेले ग्रंथ हरप्रयत्नाने मिळवन आणण्याचे यत्नच अद्यापि या ग्रंथा-
ल्यांच्या चालकांकडन पद्धतशीरपणे झालेले नसांवे असें वाटते. खाजगी ग्रंथ-
संम्राहकांच्या गरथालयातन-म्रथविकेत्यांच्या दुकानांतन - आपल्या संम्रहालयांत
नसलेले ग्रंथ, ग्रंथालयाच्या आदशाला भुलून, ग्रंथालयाची वाट चाल लागतील
व चांगले ते ग्रंथालयाच्या दाराशीं येऊन ठेपले कों हळूच त्यांस उचलन आपल्या
कपाटांत दडापितां येईल , व अशा रातीने ग्रेथालय़ाचें उद्दिष्ट साध्य करतां येईल
-अदी तर् या भोळ्या चालकांची कल्पना नसेल ना ? ग्रेथ जमविण्यास केवढी
यातायात करावी लागते, याची कल्पनाही त्यांना अद्यापि आलेली नसावी,
सन्मान्य कार्यवाहांकडन होण्यासारखें हें कार्य नाहीं. या कामासाठीं जबाबदार
पगारी अधिकारीच ग्रंथालयांत नेमल्यादिवाय भागणार नाहीं. असा अधिकारी
८६
या ग्रेथाल्यांपैकीं एकानेही अजून नेमलेला ऐक्रिवांत नाहीं. यामुळे ग्रेंथाठयांतील
रोजचे नियत काही शास्नशञुद्ध होत नाहीं. ग्रंथालयासाठी पुस्तक विकत घेतलें
तर त्याचीं पानें तपासून घेणे व पानें फाडललीं नसल्यास तीं सुरानें आधीं
व्यवस्थित फाडून मग तें वाचावयास द्यावें हो इतकी साधी गोष्टही या ग्रेथा-
लयां्तांळ सवकांना समजत नाहीं. याचा दोष सेव ॥ांवर नसून , त्यांची नेमणूक
करणाऱ्या कायवाहांवर आहे. संवक्तांस बहुधा कमी पगारावर नेमण्यांत यत, व
त्यांचं ज्ञानही यथातथाच असतें. पुस्तके जागचीं काढावी, व नोंदपुस्तक्रांत सही
घेऊन तीं वाचकांस द्यावी इतकेंच त्याचें अकटोविकट ज्ञान ! जे ग्रथ रोज वाचून
परत येतात ते ताबडतोब जागेवर ठेवण्याचे कामहा कोठें नाटपण होत नाहीं.
जें पुस्तक विचारावे तें हमखास जाग्यावर सांपडत नाहीं. बुद्धिमान् व विचारवत
वाचक जर या ग्रंथालयांकडे येत असल तर ते मोठ्या कष्टाने व कवळ नाइला-
जानेंच येत असले पाहिजत,
या ग्रंथालयांतील ग्रंथवर्गीकरणाची पद्धतीही मोठो अजब आहे. वर्गीकर-
णाचें काम सामान्य सेवकाकडून करून घ्यावयाचे असल्यामुळे, अगदीं सोप असे
ज्ञानाचे वर्ग किंवा विषय केले असून, वर्गीकरणाचे ढोबळ आडाखे कसे अगदीं
ठरवून टाकलेले आहेत. उदाहरणादाखल एक दोन आडाखे घेतो. आडाखा
पहिला. इतिहास हा शब्द ग्रंथाच्या नांवांत असल्यास तें पुस्तक बेलारक
“ इतिहास ' विषयांत टाकावें. आतां कांहीं उदाहरणें पहा. हीं, सोड साठीं मुंबइ
मराठी ग्रेथसंग्रहालयाच्या छापील यादींतून घेतलीं आहत, ““अमारकेच्या व्यव-
सायोन्नतीचा इतिहास ” हें धद्यासेबधीचे पुस्तक इतिहासांत टाकलें आहे.
५ आर्यांच्या सणांचा प्राचीन व अवाचीन इतिहास ” हें हिंदुधर्मांत पडणारे
पुस्तक इतिहासांत टाऊलें आहे. “ ख्रिस्ती मंडळीची बखर ” हें ख्रिस्तीधर्मात
पडणारें पुस्तक बखर शाब्दानें फमून इतिहासांत पडलें आहे. “ खुसरू राजाचा
इतिहास ” हें चरित्रात्मक पुस्तक, चारेत्र असा स्वतंत्र वग असूनही केवळ
इतिहास या शब्दाच्या मुवबतीखातर इतिहास विभागांत ठेवलें आहे. “ स्वराज्य
प्राप्त्यथे हिंदुस्थानने केलेल्या प्रयत्नांचा इतिहास ” हें भारतीय अर्वाचीन राजकार-
णावरील पुस्तक इतिहासांत शिर आहे. अशीं उदाहरणें किती द्यावी ? असो;
आतां नमुन्याखातर दुसरा आडाखा देतों. ज्या पुस्तकनामाचा शवटचा अवयव
८७
पंचारती
शास्र असा आहे ते ' शास्त्रीय ! या विषयांत वर्ग करावें. उदाहरणेंः--
“ अर्थशास्त्र ” हें पुस्तक समाजशास्त्रांतील एका उपवगोचं आहे. “ तकशात्र”
हें तत्वज्ञानाच्या एका उपवगोचे आहे. “ कोटिलीय अर्थशास्र ” हॅ राजनीति-
विषयक पुस्तक आहे. “ भारतीय नाट्यशास्त्र ” हॅ नाठ्यतंत्रावरील पुस्तक आहे.
“ पाकशास्र ” हें ग्रह्मंतगत एका विभागावर्राल पुस्तक आहे. अशीं द्दा अगदीं
भिन्न भिन्न विषयांवरील पुस्तक असूनही तीं सर्वे “ शास्रीय ” या एकाच
दावणीला बळजबरीने बांधली आहेत. “ निबंध ” व “ किरकोळ ” हेही वग
असे सोइस्कर निमाण केळे आहेत कों, पुस्तकाचा विषय जरा अनिश्चित व
संभ्रम उत्पन्न करणारा असल्यास, वरील दोहोंपैकी कोणत्याही एका विषयांत
तें टाकण्यास हरकत नाहीं. अश्या प्रकारचे एकंद्र यंथवरगीकरणाचें तंत्र या तिन्ही
गेथालयांत आहे. यामुळे नेहमींचा रुळलेला सेवक रजेवर गेला असतां, नर्वान
नेमळेला मनुष्य भांबावून जाऊन महाकष्टानेंच पाहिजे असलेलें पुस्तक शोधून
देऊं शकतो. अशा रीतीनें या विक्षिप्त वर्गीकरणपद्धतामुळें, ग्रंथालयांत असलेले
एका विशिष्ट विषयावरील सर्वे ग्रंथ एखाद्या अभ्यासकास पाहिजे असल्यास
ते शोधतांना वाचकांचा व सेवकांचा दोघांचाही फार वेळ फुकट जातो व
पयीयानें ग्रंथालयाचें मोठेंच नुकसान होतें.
ग्रेथालयांत नेमलेले सवक पुष्कळसे असंस्कृत असल्यामुळें वाचकांनाही
त्यांचेबद्दल विदोष आदर वाटेनासा होतो आणि ते नि:संकोचपणे ग्रंथालयाच्या
नियमांचे उल्लंघन करण्यास सुरवात करतात. कांहीं वाचक दाढी करण्याची
वस्तऱ्याचीं तीक्ष्ण पाती खिशांतून आणून आपणाला पाहिजे असलेलीं पुस्त-
काचीं पानें अलगत् कापून घरीं नेतात. कांहीं वाचक मोठमोठ्यानें गप्पा मारीत
ग्रेंथालयांत बसतात. कांहीं वाचक तीन तीन वृत्तपत्रे मोठ्या युक्तीने अडवून
ठेवून इतर वाचकांची क॒चंबणा करतात. कांहीं वाचक पुस्तकावर तेलाचे
डाग पाडतात, अशा रातीनें कळत न कळत वाचकांकडून ग्रंथाल्यांचें सतत
नुकसान होत असतें. गलिच्छपणाचा दोष तर सवे ग्रंथाल्यांतून पुरा रुजलाच
आहि. ग्रेथालयांत ठिकठिकांणीं ग्रेथांचे ढीग पडलेले असणें, आळसामुळें किंवा
ठेवण्यासाठी कपाटे नसल्यामुळे पुष्कळसे ग्रंथ माळ्यावर टाकून देणें इत्यादि
अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्या रोजच्या परिचयाच्या आहेत.
ट्ट
श्री. ४. ग. दाते
हें वणन आणखी कितीतरी वाढवितां येईल, पण आपलीच लाज कोठवर
उघडी करावी ? ज्याला ग्रंथालयनीति अर्से म्हणतात ती आपल्या समाजांतून व
यंथाल्यांतून पूर्णपणे नष्ट झाली आहे. ही गंभीर स्थिति सुधारणें - त्वरेने सुधारणे
-अगलव्याचें आहे.
या रोगावर रामबाण उपाययोजना जर करावयाची असेल तर य्रंथाल्यांत
ताबडतोब ग्रंथपालाची योजना केली पाहिजे. हा ग्रंथपाल विठ्ठान् व बहुश्रुत
असावा. ग्रंथालयशास्त्राचे त्याने शिक्षण घेतलेले असावें. महाराष्ट्र वाड्ययाच्या
इतिहासाचें त्याला सम्यक् ज्ञान असावें. तो मितभाषी पण कार्यपड्ध व प्रसन्नवृत्तीचा
असावा.
मराठी ग्रंथालये लवकर सुघारावयाचों असतील तर नेमणूक झाल्याबरोबर
ग्रेथपालानें खालील गोष्टी ताबडतोब हातीं घेतल्या पाहिजेत. पहिली: -ग्रंथा-
ल्यासाठीं वर्गौकरणपद्धतीचा निश्चय, आज जगांत दश्शांश वर्गीकरण पद्धति,
द्विबिदु वर्गीकरण पद्धति, विस्तरणशीळ पद्धति, विषयनिष्ठ वर्गाकरण पद्धति
आणि लायब्ररी आंफ् कॉंग्रेसची पद्धति अशा पांच प्रसिद्ध वर्गीकरण पद्धति उपलब्ध
आहेत. त्यांपैकीं द्विबिदु व दक्षांश यांपैकी एक आपल्या ग्रंथालयासाठीं निश्चित
करून त्याने ग्रंथालयांतील एकंदर पुस्तकें विषयवार लावून टाकावीं.
दुसरी आवश्यक कृतिः-पुस्तकें एकदां विषयवार लावून झालीं कॉ
ताबडतोब त्या एकंदर पुस्तकांच्या ग्रंथनामपत्रिका व ग्रंथकारनामपत्रिका तयार
करून टाकाव्या. हे काम विशेष धोक्याचे आहे. यांत चूक झाल्यास केलेलें
सर्वच काम फुकट जावयाचे. यासाठी सावकाश व सावधानतेने हें काय तडीला
न्यावे. या सूचि वणानुक्रमानें लाऊन तयार झाल्यावर एखाद्या ल्यासाठोंच तयार
केलेल्या मंजूरेत ठेवून द्याव्या, ही दुसरी कृति झाल्यावर, कोणी कसल्याही प्रकारें
पुस्तक मागूं लागल्यास तें आपल्या संञहीं आहे कों नाहीं हें तो ग्रंथपाल क्षणाधांत
सांगूं शकेल. ग्रंथ विकत घेण्याचे वेळीं, अमुक ग्रंथ आपल्याला घेतला पाहिजे की
नको हेंही त्याला या सूचीवरून सहज समजेल.
त्याने नुसतें ग्रेथपालाचें काम न करितां, संदभे शोधणाऱ्या व वाचकांचे
मार्गदशन करणाऱ्या अ्रंथपालाचेंही काम केळे पाहिजे. जिज्ञासु वाचकांना मुलाखत
देऊन त्याने त्यांच्या अडचणी व इच्छा समजून घ्याच्या. या योगाने वाचक व
८%
पंचारती
ग्रंथपाल यांना परस्परांबद्दद आदरबुद्धि उत्पन्न होऊन ग्रंथालयांत एक प्रकारें
स्नेहाचे व सहकार्याचे वातावरण निमोण होईल.
मधून मधून समाजांत जे खडाजंगी चर्चेचे विषय उत्पन्न होतात, त्यावेळी
ग्रथपालानें त्या विषयावरील आपल्या ग्रेंथालयांतील सव पुस्तकांची व लेखांची
सूची तयार करून वाचकांचे अवलोकनार्थ मांडून ठेवावी. उदाहरणाथे, “ नारायण-
रावाचा खून को आत्महत्या ” या अलीकडील ग्रंथावर जेव्हां वृत्तपत्रांतून सुंदोप-
सुंदी सुरू झाली त्या वेळी त्या विषयावरील सव ग्रंथांची तसंच नाना फडणीसांच्या
सव चारेत्रांची व त्यांजवरांल लेखांची सूची त्याने फलकावर लाऊन वाचकांचे
लक्ष त्या विषयाच्या अगोपांगांकडे आकर्षित करावें.
वाचकांची अभिरुची सुधारण्यास तसच वाचकांची ग्रेंथालयविषयक नीति
सुधारण्यास वरील प्रकारच्या ग्रंथपालाची नेमणूकच कारणीभूत होईल.
युद्धोत्तर काळांत, साक्षरताप्रसार चाळू असतां, सामान्य जनतमध्यें ज्ञान-
विषय्रक विलक्षण जिज्ञासावात्ते वाढत असतां, आतां कोणत्या प्रकारच्या ग्रंथाल-
यांची समाजाला आवश्यकता आहे तें सांगितले पाहिजे. सामान्य जनांची जिज्ञा-
साबुद्धि जर मरूं द्यावयाची नसल तर आतां खेडोपाडीं सवांसाठी लहान लहान
मराठी प्रामीण ग्रंथालये स्थापन केलीं पाहिजेत .या खेडुतांची मातृभाषा मराठी
असल्यामुळे त्यांना पुरवावयाचें ज्ञानही आपणाला मराठौंतूनच द्यावें लागेल.
आतां विश्वव्यापी ध्येयाची सवसंग्राहक मोठीं मराठी ग्रेथाल्ये जास्त काढू नका.
मजूरवर्गासाठीं व सामान्य जनांसाठी लहान लहान ग्रंथालये आणि वाचनालये
काढा. या योगाने लोकजागतीचें काय झपाठ्यानें होऊन स्वातंत्र्यासाठी सरकारशी
झभडण्याचें सामथ्ये त्यांना प्राप्त होईल.
आजच अशीं मराठी पुस्तकांची ५०८ ग्रामीण अरेथालयें निमाण झालीं
आहेत, असें मळा नुकतेंच एका सरकारी यादीवरून समजलें, या ग्रंथालयांची
माहिती मिळवून त्यांना आपण सवतोपरा साह्य केळें पाहिजे.
येथवर ग्रंथालयाची व्याख्या, अव्वळ मराठशाहींतील ग्रंथांची स्थिति,
नंतरच्या ब्रिटिश अमदानोंतील राजमान्य नेटिव्ह ग्रंथालयांची अवस्था, नंतर
मराठी भाषच्या कळवळ्यानें प्रेरित होऊन स्थापण्यांत आलेल्या लोकमान्य मराठी
भ्रथाल्यांचा प्रसार, त्यांची सद्यःस्थिति, त्यांच्या सुधारणुकीसंबंधी कांहीं
९
श्री. दॉ. ग. दाते
व्यावहारीक सूचना आणि अगदीं आजच्या काळांत अस्तित्वांत येत असलेलीं
दोकडों मराठी मंथालयें व त्यांची भूमिका इत्यादि विषयांसंबंधीं थोडें थोडें
विवेचन केलें; आतां हें निरूपण संपविण्यापूर्वी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मराठी
ग्रंथालय सेघ, व मुंबई सरकार यांस कांहीं सूचना करणें आहेत त्या करून हें
लांबलेळें भाषण संपवितों.
मुंबई मराठी ग्रथसंग्रहालयास सूचना
आतांपर्यंत या संग्रहालयाचे धोरण ग्रंथांचा आणि नियतकालिकांचा संग्रह
करणें आणि सुशिक्षित वाचकांना पुस्तकें पुरविगे, इतकेंच संकुचित आहे. यापुढे
या संम्रहालयानें विशाळ धोरणाचा अवलंब करावा हॅ अगदीं क्रमप्राप्त आहे. ग्रंथ
जमा करणे किवा नियतकालिके गोळा करणें हें काम अगल्याचें आहेच. पण
याठिकाणी वृत्तपत्रांचा संग्रह असणेंही जरूराचे आहे. वृत्तपत्रे म्हणजे जिवंत
इतिहासच आहे असें समजण्यांत येतें, तेव्हां त्यांचा अवश्य संग्रह केला पाहिजे.
हस्तलिखितांकड तर आतांपर्यंत या संग्रहाल्यानें दुलक्षच केलें आहे. ही शाखा
प्राचीन वाड्ययेतिहासाच्या दृष्टीनें उपक्षणीय नाहीं. त्याचप्रमाणे ऐतिहासिक
मोलाचीं पत्रे, थोर थोर व्यक्तींची हस्ताक्षर, त्यांच्या प्रतिमा, महाराष्ट्र वाडाय,
संस्कृति व इतिहास एतत्संबंधीं अनेक भाषांतील ग्रंथ यांचा संग्रहही याच
ठिकाणीं व्हावा आणि प्रत्येक महाराष्ट्रभाषाभाषिकाचें, महाराष्ट्र समाजांतील प्रत्येक
व्यक्तीचे, प्रत्येक अभ्यासकाचें, प्रत्येक संशोधकाचे, हें आपलें म्हणण्याय योग्य
असें, आपलें सर्वाचे प्रितम “ महाराष्ट संग्रह्ाळय ' अथोत् महाराष्ट्राचे
1311181) 1186111 व्हावें हीच आमची मनाभावाची इच्छा आहे.
मराठी ग्रंथालय संघाला सूचना
आज आपण सर्वानीं जो मराठी ग्रंथालय संध स्थापन केला आहे, ल्यालाही
येथे एकदोन सूचना केल्या तर ते अप्रस्तुत होणार नाहीं. पहिली सचना
अशी कीं या संघाने मुंबई, उपनगर व ठाणें जिल्हा इतक्या संकुचित क्षेत्रापुरतें
काय करण्याचें जे ठरविळें आहे ते विदषष हितावह नाहीं. आज मुंबई हें एक
लहानसे शहर राहिलें नसून तें महानगर बनल आहे. येथील लोकसंख्या प्रचंड
असून येथे साधनसंपत्ति तर अपरंपार आहे. हें नगर मुंबई प्रांताची केवळ
राजधानी नसून हिंदुस्थानचे तं प्रवशद्वार आहे. जगांत ज्या ज्या नव्या चळवळी
५१
पंचारती
उद्धवतात, जे जे नवे विचार प्रगटतात त्यांचा प्रतिध्वनि प्रथमतः मुंबई दाहरांत
उमटतो. अश्शी मोठो सोय ज्या तुम्हांस लाभली आहे, ल्ांनीं खरें पाहिलें तर
महाराष्ट्रांतील एकंदर मराठी अेथाल्यांचें धुरीणत्व पत्करिले पाहिजे, यासाठीं तुमचें
पहिलें कतेव्य म्हणजे मुंबई, उपनगर व ठाणें जिल्हा यांतील मराठो ग्रंथालयांची
व वाचनाल्यांची प्रथमतः, व नंतर महाराष्ट्रांतील सवे मराठी ग्रंथाल्यांची विस्तृत
सूचि तयार करणें हें होय. या सूचींत १ ग्रंथालयाचे नांव, २ उद्देश, ३ स्थल,
४ स्थापनावष, ५ ७रंभीची ग्रंथसंख्या,६ आजचो ग्रंथसंख्या, ७ वाचकांची संख्या,
८ वाचक्रांची अभिरुचि इत्यादि सवे माहितीची अद्ययावत् नोंद ठेवावी. या
ग्रंथालयांच्या अडचणी समजून घेऊन त्यांवर उपाययोजना सुचविण्याचे
कामही संघानेंच हातीं घेतलें पाहिज. इतके केलें म्हणजे संघाचें पहिलें कतंब्य
संपे, आतां दुसऱ्या कतंव्याकडे वळूं. आज घटकेला बृहन्महाराष्ट्रांत इतके
मराठी ग्रंथ निमाण होत आहेत कौं त्यांची माहिती करून घेणें हेंही मोठें प्रयासाचें
काम झालेलें आहे. यासाठीं संघानें प्रतिवर्षी निघणाऱ्या मराठी ग्रंथांची एक
लघुवर्णनात्मक व वाचनाल्यांना मारीदशक अशी सूची प्रसिद्ध करावी. या
सूचीमध्ये ग्रंथांची निवड करण्याचीही सोय केलेली असावी. या कायासाठी एक
विद्दत्समिति नेमून-ती समिति वर्षांतील उत्तमोत्तम ह्मणून जे ग्रंथ निवडील-त्या
ग्रंथांच्या नांवामागें कांही नक्षत्रासारखी खूण छापल्यास, लहान ग्रंथल्यांस गेथांची
निवड सुलभतेनें करतां येईल.
तिसरी व अत्यंत तांतडीने हातीं घेण्याची गोष्ट म्हणजे गरंथालयंसवकांच्या
शिक्षणाची. आज महाराष्ट्रांत तीन मोठीं मराठी ग्रंथालयें व शैकर्डो म्रामीण
ग्रेथालयें अस्तित्वांत आहेत. या ग्रंथालयांची स्थिति पुष्कळशी केविलवाणी आहे
असें ह्टल्यास फारसें वावगें होणार नाहीं. म्रथालये उत्तम प्रकारें चालण्याला
वाचकवगे विपुल पाहिजे हे जितक खरें, तितकेंच ग्रंथालयांतील सेवकवगंही
आपल्या कार्यांत तप्तर व ग्रंथालयकश्याखांत निष्णात असा असला पाहिजे, हे
सांगावयास नकोच. पाश्चिमात्य देशांत ग्रंथालयसेवकांच्या शिक्षणासाठी दोकडो
शाळा चालविण्यांत येतात. हिंदुस्थानांत, अलीकडे, कांहीं विद्यापीठांनी ग्रेंथालय-
शास्त्राच्या अध्यापनाचे कार्य हातीं घेतलें आहे. पण हें शिक्षण संपूर्णपणे इंग्रजींत
होत असल्यामुळे आपल्या मराठी ग्रंथालयांच्या सेवकांना त्याचा उपयोग कसा
«२
श्री. ४. ग. दाते
होणार १ तेव्हां तुमच्या संघाने ग्रंथाळयशास्राचा--निवळ मराठींतून शिक्षण
देणारा वगे काढावा अशी माझी आपणास आप्रह्माची विनंति आहे. या शिक्षणाचा
पाया ह्मणून पहिल्यानें ग्रंथालयशात्राची सुगम परिभाषा निमाण करावी. नंतर
विद्वान् प्रेथपालांकडून ग्रंथालयशाल्लाच्या विविध अगोपांगांवर लहान लहान
प्रवेशिका तयार करवून घ्याव्या. श्री. पारखी यांचा ' ग्रंथालयश्याश्लाचा ओनामा ”
हा ग्रंथ पूवीच छापलेला असून आज त्याचा तात्काल उपयोग होणारा आहे. मीही
“पथसूचिशासत्र' या विषयावर निबंध, आणि 'दशांश वर्गाक्ररणपद्धताचीं प्रारंभींचीं
कोष्टके) मराठॉत मांडणी करून छापलीं आहेत. श्री. रंगनाथन यांच्या (0
0०1858111081101 चे भाषांतर मी सध्यां हातीं घेतलेले आहे. विशेष ह्मणजे त्या
वर्गाकरणवद्धतांत वग ददाविण्यासाठीं जो रोमन वणांचा उपयोग त्यांनीं केला आहे
त्याचा त्याग करून मद्दाष्डातील ग्रेयालयाना विशेष उपयोगी पडतील अशा नागरी
वर्णांचा उपयोग करण्याचे मी ठरविळं आहे. अशा प्रकारचे आणखीही इतरांचे
प्रयत्न चाळू असून त्यांचा प्रंथालयशयासत्राची शाळा चालविण्याला चांगलाच
उपयोग होईल अस मला वाटते. आपला संघ अशा प्रकारचे काये सत्वर हातीं
घेईल अशी मी आशा करतों.
आणखी एक लहानशी सूचना मला करावयाची आहे; पण ती विचारा
संघापुढें न ठेवतां मी. ती मुंबई विद्यापीठाच्या चालकांपुढें नम्रपणानें मांडतो.
जगांतील अमेरिकेसारख्य़ा अत्यंत सुधारलेल्या देशांतील मोठमोट्या ग्रथाल्यांतून
पुस्तक ठेवण्यासाठी, प्रेथनामपतज्रिका ठेवण्यासाठी, नियतकालिकांसाठीं, वृत्त-
पत्रांसाठां, पत्रकांताठी, खास संशोधकांसाठो, सामान्य वाचकांसाठी, प्रकाश-
नियंत्रणासाठी, जीं नानाविध उत्तमोत्तम उपकरणें आज उपयोजिण्यांत येत
आहेत त्यांचा एक एक नमुना विकत आणून त्यांच एक स्थायी प्रदर्शनाळय
विद्यापीठाने एखाद्या सोइस्कर ठिकाणीं स्थापन करावें. त्यायोगे महाराष्ट्रांतील
कारागिरांना तर साह्य होईलच पण त्याचेच द्वारें मराठी ग्रंथालयेंही अल्प
खर्चात आदशेवत् करण्याला त्याचा मोठा उपयोग होईल.
सरकारला विनाति
मुंबई सरकारची, तसेच ठिकठिकाणच्या नगरपालिकांची, तसंच प्राम-
सभांची ग्रंथालयांबद्दळची वृत्ति मोठीशी नांवाजण्यासारखी नाहीं, अलीकडे
र्र
पंचारती
ग्रामीण ग्रंथालयांना शासनसंस्थेकडून काय मदत मिळत असेल ती असो पण
मोठमोट्या यंथाल्यांना मात्र सरकारकडून कांहोंही मदत मिळत नाहीं हॅ मोठ्या
कष्टाने नमूद करावें लागते, वृत्तपत्रे, पाठशाला आणि यंथाल्यें ही लोकशिक्षणाचीं
प्रभावी साधनें आहेंत. हा मुद्दा आतां वादात्मक राहिलेला नाहों ही गोष्ट लक्षांत
घेऊन सरकारनें यापुढे महाराष्ट्राची मातृभाषा जी मराठी तिच्या प्रंथाल्यांना
सढळ हातानें मदत द्यावी हें उचित होय. सध्यां जें सरकार अस्तित्वांत आहे
त्यांचेपुढे ही विनंति करून कांहीं साध्य होणार नाहीं हें मी जाणून
आहे. पण लवकरच कदाचित् लोकाभिमुख मंत्रिमंडळे स्थापन होण्याचा संभव
दिसत आहे, तेव्हां त्यांच्या कणपथावरून या सूचना गेल्यास कांहीं उपयोग
झाल्यास पहावें एवढाच यांतील हेणु आहे. 1110157 1)6ए०0000॥60111
(0111111128 नें ग्रंथालयांच्या प्रसाराबाबत जो वृत्तांत १९४२ सालीं
प्रसिद्ध केला तो सध्यां जरी सरकारी दप्तरखान्यांत धूळ खात पडला
असला, तरी लवकरच त्याचें पुनरुजीवन होईल आणि महाराष्ट्र-वाड्यय-
गंगेच्या तीरावर ठिकठिकाणीं मराठी ग्रंथालये स्थापित होऊन, महाराष्ट्रीय
जनता तेथें आकंठ ज्ञानपान करून स्वराज्य मिळविण्याला आणि सुराज्य
भोगावयाला पात्र होईल अशी माझी नम्र आश्या आहे.
ह.